०४ जुलै २०२०

ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम

◾️1. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.

◾️2. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.

◾️3. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.

◾️4. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.

◾️5. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला मुक्त व्यापार धोरण स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.

◾️6. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला Englands Debt to India हा निबंध सादर केला. त्या वेळी Drain of Wealth हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.

◾️7. न्या. रानडे यांनीही असाच संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.

◾️8. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.

◾️9. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.

◾️10. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.

औद्योगिक विकास.


🅾औद्योगिक क्रांती कारखाने विकास समाजात यामुळे बदल मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले. मुळात कारखाने स्टीम-चालित होते, परंतु नंतर इलेक्ट्रिकल ग्रीड विकसित झाल्यानंतर ते विजेवर बदलले गेले .

🅾 यांत्रिकीकृत असेंब्ली लाइनची प्रक्रिया पुनरावृत्ती करण्यायोग्य फॅशनमध्ये भाग एकत्र करण्यासाठी केली गेली होती, ज्यात प्रत्येक कामगार प्रक्रियेदरम्यान विशिष्ट पावले करतात. 

🅾यामुळे कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आणि शेवटी प्रक्रियेची किंमत कमी झाली. नंतर मानवी ऑपरेटर पुनर्स्थित करण्यासाठी ऑटोमेशनचा वापर वाढत्या प्रमाणातझाला. संगणक आणि रोबोटच्या विकासासह या प्रक्रियेस वेग आला आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠औद्योगिक कामगार.💠💠

🅾 औद्योगिक समाजात, लोकसंख्येचा एक मोठा भाग उद्योग नियुक्त करतो. हे सामान्यतः उत्पादन क्षेत्रात होते. मजदूर संघ म्हणजे मजुरांची एक संघटना जी मजुरी, तास आणि इतर काम परिस्थिती यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सामान्य उद्दीष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम केली. 

🅾कामगार संघटना, त्यांच्या नेतृत्त्वात, युनियन सदस्यांच्या वतीने नियोक्ताशी सौदे ( रँक आणि फाइल सदस्य) आणि नियोक्तांसह कामगार करारावर बोलतो. ही चळवळ प्रथम औद्योगिक कामगारांमध्ये उठली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

उद्योग.



🅾 एक उद्योग क्षेत्रातील आहे.  निर्मिती वस्तू किंवा संबंधित सेवा एक आत अर्थव्यवस्था .  एखाद्या समूहाचे किंवा कंपनीच्या कमाईचे मुख्य स्त्रोत हे कोणत्या उद्योगात वर्गीकृत केले जावे हे सूचक आहे . 

🅾जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट गटामध्ये कमाईचे अनेक स्रोत असतात, तेव्हा ते वेगवेगळ्या उद्योगांमध्ये कार्यरत असल्याचे मानले जाते. औद्योगिक क्रांतीच्या काळात युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांमध्ये उत्पादन उद्योग उत्पादन व कामगारांचे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आणि त्यांनी पूर्वीचे व्यापारी आणि सरंजाम अस्वस्थ केले.

🅾अर्थव्यवस्था. स्टीम पॉवरचा विकास आणि स्टील आणि कोळशाचे उत्पादन यासारख्या तंत्रज्ञानाच्या निरंतर जलद प्रगतीतून हे पुढे आले .

🅾औद्योगिक क्रांतीनंतर शक्यतो आर्थिक उत्पादन एक तृतीयांश उत्पादन उद्योगांनी केले. बरेच विकसित देश आणि अनेक विकसनशील / अर्ध-विकसित देश (चीन, भारत इ) उत्पादन उद्योगावर लक्षणीय अवलंबून आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

निर्मल भारतअभियान

सुरुवात :- भारत सरकारद्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाचे 2012 मध्ये नाव बदलून निर्मल भारत अभियान करण्यात आले

उद्देश शौचालय बांधून व त्याद्वारे उघड्यावरील उत्सर्गाची पद्धत पूर्णपणे बंद करून आरोग्य व स्वच्छतेचे प्रोत्साहन देणे

निर्मल भारत योजनेअंतर्गत स्वतंत्र शौचालय बांधण्याकरिता दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रोत्साहन मदत दिली जाते

आता दारिद्र रेषेवरील अनुसूचित जाती-जमातीतील कुटुंबे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी घर असलेले भूमिहीन मजूर शारीरिक दृष्ट्या अपंग व्यक्ती स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे यांच्यासाठी योजना लागू केली आहे

प्रति सौचालय बांधकामाची किंमत 5500 ( रुपये 6000 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) निर्धारित केली आहे व त्यावरील केंद्रशासनाच्या वाटा 3:2 ( रुपये 3700 डोंगराळ व अति दुर्गम भागासाठी) राज्य शासनाचा वाटा 1400 व लाभार्थ्यांची योगदान 900 याप्रमाणे आहे

या अभियानांतर्गत नोव्हेंबर 2012 पर्यंत 71.72 लाख स्वतंत्र कौटुंबिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे

इसपू ३०००-१५०० सिंधू खोरे संस्कृती


५७६ गौतम बुद्धाचा जन्म

५२७ महावीरांचा जन्म

३२७-३२६ अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण, त्यामुळे भारत आणि युरोपदरम्यानचा खुष्कीचा मार्ग खुला झाला.

३१३ जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण

३०५ चंद्रगुप्त मौर्याकडुन सेल्युकसचा पराभव

२७३-२३२ अशोकाचे साम्राज्य

२६१ कलिंगची लढाई

१४५-१०१ श्रीलंकेचा चौल राजा एलाराचे राज्य, विक्रम संवत्सराची सुरुवात

इस ७८ शक संवत्सराची सुरुवात

१२० कनिष्काचे राज्यारोहण

३२० गुप्त काळाची सुरुवात. भारतातील हिंदु सुवर्णयुगाची सुरुवात

३८० विक्रमादित्याचे राज्यारोहण

४०५-११ चिनी प्रवासी फा-हियानची भारतभेट

४१५ कुमार गुप्त १ ला चे राज्यारोहण

४५५ स्कंदगुप्ताचे राज्यारोहण

६०६-६४७ हर्षवर्धनाचे साम्राज्य

७१२ सिंधमध्ये पहिल्यांदा अरबांचे आक्रमण

८३६ कनौजच्या राजा भोजचे राज्यारोहण

९८५ चौल राजा राजराजाचे राज्यारोहण

९९८ सुलतान महमुदचे राज्यारोहण

१०००-१४९९
१००१ मौहम्मद गझनीचे भारतावर पहिल्यांदा आक्रमण, पंजाबचा राजा जयपालचा पराभव

१०२५ मौहम्मद गझनीद्वारा सोमनाथ मंदिराची तोडफोड

११९१ तराईचे पहिले युद्ध

११९२ तराईचे दुसरे युद्ध

१२०६ कुतुबुद्दिन ऐबकाचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण

१२१० कुतुबुद्दिन ऐबकाचा मृत्यू

१२२१ चेंगीझ खानाचे भारतावर आक्रमण (मंगोल आक्रमण)

१२३६ रझिया सुलतानचे दिल्लीच्या तख्तावर राज्यारोहण

१२४० रझिया सुलतानचा मृत्यू

१२९६ अल्लाउद्दिन खिलजीचे राज्यारोहण

१३१६ अल्लाउद्दिन खिलजीचा मृत्यू

१३२५ महम्मद बिन तुघलकाचे राज्यारोहण

१३२७ तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहुन दौलताबदेला आणि तेथून दख्खनला नेली.

१३३६ दक्षिणेत विजयनगर साम्राज्याची स्थापना

१३५१ फिरोजशाहाचे राज्यारोहण

१३९८ भारतावर तैमूरलंगचे आक्रमण

१४६९ गुरुनानक यांचा जन्म

१४९४ फरघणामध्ये बाबरचे राज्यारोहण

१४९७-९८ वास्को द गामाची पहिली भारतसफर (युरोपातुन केप ऑफ गुड होपमार्गे भारतात येण्याच्या सागरी मार्गाचा शोध)

१५००-१७९९
१५२६ पानिपतची पहिली लढाई, बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला, भारतात बाबराने मुघल साम्राज्याची स्थापना केली.

१५२७ खान्याची लढाई, बाबरने राणा संगाचा पराभव केला.

१५३० बाबरचा मृत्यू आणि हुमायुनचे राज्यारोहण

१५३९ शेरशहा सुरीने हुमायुनचा पराभव केला आणि भारताचा सम्राट बनला.

१५४० कनौजची लढाई

१५५५ हुमायुनने पुन्हा दिल्लीचे तख्त काबीज केले.

१५५६ पानिपतची दुसरी लढाई

१५६५ तालिकोटची लढाई

१५७६ हल्दीघाटीची लढाई, राणा प्रतापचा अकबराद्वारा पराभव

१५८२ अकबरने दिन-ए-इलाही पंथाची स्थापना केली.

१५९७ राणा प्रतापचा मृत्यू

१६०० ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना

१६०५ अकबरचा मृत्यू आणि जहांगीरचे राज्यारोहण

१६०६ गुरु अर्जुन देवांना देहदंड

१६११ जहांगीर आणि नूर जहाँचा विवाह

१६१६ सर थॉमस रोई आणि जहांगीरची भेट

१६२७ शिवाजी महाराजांचा जन्म आणि जहांगिराचा मृत्यू

१६२८ शाहजहान भारताचा सम्राट

१६३१ मुमताज महलचा मृत्यू

१६३४ ब्रिटिशांना भारतात बंगालमध्ये व्यापार करण्याची परवानगी

१६५९ औरंगजेबाचे राज्यारोहण, शाहजहान कैदेत.

१६६५ शिवाजी महाराज औरंगजेबाद्वारा कैद

१६६६ शाहजहानचा मृत्यू

१६७५ शिखांचे नववे गुरू तेग बहादूर यांना देहदंड

१६८० शिवाजीराजांचा मृत्यू

१७०७ औरंगजेबाचा मृत्यू

१७०८ गुरु गोबिंदसिंगांचा मृत्यू

१७३९ नादिरशाहाचे भारतावर आक्रमण

१७५७ प्लासीची लढाई, लॉर्ड क्लाईव्हद्वारा भारतात ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वाची स्थापना

१७६१ पानिपतची ३ री लढाई, दुसरा शाह आलम भारताचा सम्राट

१७६४ बक्सरची लढाई

१७६५ क्लाईव्हची भारतातील कंपनीचा गव्हर्नर म्हणून नेमणुक

१७६७-६९ पहिले म्हैसूर युद्ध

१७७० बंगालचा दुष्काळ

१७८० महाराजा रणजित सिंगांचा जन्म

१७८०-८४ दुसरे म्हैसूर युद्ध

१७८४ पिट्स इंडिया ऍक्ट

१७९०-९२ तिसरे म्हैसूर युद्ध

१७९३ बंगालचा कायमस्वरुपी तोडगा

१७९९ चौथे म्हैसूर युद्ध, टिपू सुलतानचा मृत्यू

१८००-१९००
१८०२ भसिनचा तह

१८०९ अमृतसरचा तह

१८२९ सतीच्या प्रथेवर बंदी

१८३० ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडला भेट

१८३३ राजा राम मोहन रॉय यांचे निधन

१८३९ महाराज रणजित सिंग यांचे निधन

१८३९-४२ पहिले अफगाण युद्ध

१८४५-४६ पहिले शीख-इंग्रज युद्ध

१८५२ दुसरे इंग्रज-बर्मी युद्ध

१८५३ ठाणे-मुंबई दरम्यान पहिली रेल्वेगाडी धावली आणि कलकत्त्यामध्ये पहिली तारसेवा सुरु

१८५७ १८५७ चा उठाव

१८६१ रविंद्रनाथ टागोरांचा जन्म

१८६९ महात्मा गांधींचा जन्म

१८८५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना

१८८९ जवाहरलाल नेहरुंचा जन्म

१८९७ सुभाषचंद्र बोस यांचा जन्म

१९००-१९७०
१९०४ तिबेट मोहीम

१९०५ लॉर्ड कर्झनद्वारा बंगालची पहिली फाळणी

१९०६ मुस्लिम लीगची स्थापना

१९११ दिल्ली दरबार, ब्रिटनच्या राजा आणि राणीची भारतभेट, दिल्ली भारताची राजधानी

१९१६ पहिले महायुद्ध सुरू

१९१६ मुस्लिम लीग आणि कॉंग्रेसमध्

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू

इतिहास :- थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या

● जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

● मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

● आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

● घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

● लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

● विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

● समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

● भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

● नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

● आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

● भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

● हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

● आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

● भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

● भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

● पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

● नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

● हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

०३ जुलै २०२०

Current affairs

1.विश्वबैंक ने हाल ही में गंगा पुनरोद्धार कार्यक्रम के लिए कितने करोड़ डॉलर की सहायता राशि मंजूर की है?
a. 60 करोड़ डॉलर
b. 40 करोड़ डॉलर✔️
c. 70 करोड़ डॉलर
d. 90 करोड़ डॉलर

2.किस वरिष्ठ राजनयिक को जेनेवा में संयुक्त राष्ट्र और अन्य अंतरराष्ट्रीय संगठनों के लिए भारत के अगले स्थायी प्रतिनिधि के रूप में नियुक्त किया गया है?
a. इंद्रमणि पांडेय✔️
b. राहुल सचदेवा
c. निर्मल त्यागी
d. मनोज पांडेय

3.केंद्र सरकार ने हाल ही में कितने महीने के लिए पूरे नगालैंड को 'अशांत क्षेत्र' घोषित किया है?
a. दस महीना
b. चौदह महीना
c. तीन महीना
d. छह महीना✔️

4.अर्जेंटीना के किस फुटबॉलर ने हाल ही में एटलेटिको मैड्रिड के खिलाफ अपने करियर का 700वां गोल पूरा किया?
a. लियोनल मेसी✔️
b. सर्जियो रोमेरो
c. फ्रैंको अरमानी
d. मार्कोस रोजो

5.ICC के अध्यक्ष शशांक मनोहर के पद छोड़ने के बाद निम्न में से किसे चुनाव होने तक अंतरिम अध्यक्ष नियुक्त किया गया है?
a. सौरभ गांगुली
b. सचिन तेंदुलकर
c. इमरान ख्वाजा✔️
d. सुनील गावस्कर

6.हाल ही में किस संस्था ने भारत के छह राज्यों में शिक्षा में सुधार हेतु लगभग 3700 करोड़ रूपए के ऋण की मंजूरी प्रदान की है?
a. विश्व बैंक✔️
b. एशियाई विकास बैंक
c. भारतीय रिज़र्व बैंक
d. राष्ट्रीय कृषि और ग्रामीण विकास बैंक

7.राष्ट्रीय डाक कर्मचारी दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 5 मार्च
b. 10 जनवरी
c. 1 जुलाई✔️
d. 8 अप्रैल

8.किस राज्य सरकार ने हाल ही में "कौशल कनेक्ट फोरम" नामक एक नया पोर्टल लॉन्च किया है?
a. बिहार
b. पंजाब
c. तमिलनाडु
d. कर्नाटक✔️

9.हाल ही में किस मंत्रालय ने पतंजलि की कोरोनिल दवा की बिक्री पर लगे प्रतिबन्ध को हटा लिया है?
a. आयुष मंत्रालय✔️
b. गृह मंत्रालय
c. मानव संसाधन मंत्रालय
d. रसायन एवं उर्वरक मंत्रालय

10.इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड के अध्यक्ष का पदभार हाल ही में किसने संभाल लिया है?
a. श्रीकांत माधव वैद्य✔️
b. राहुल प्रसाद 
c. अनिल सचदेवा
d. अनमोल सिन्हा

०२ जुलै २०२०

पंडिता रमाबाई

◆ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.

◆ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)

◆ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.

◆ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

◆ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.

◆ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.

◆ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.

◆ त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली,
 हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.

◆ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष

◆ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

◆ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.

◆ आत्मचरित्र - माझी साक्ष

◆ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.

◆ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

★ पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था

१) आर्य महिला समाज

२) शारदा सदन -> विधवा स्त्रियांसाठी

३) कृपा सदन   -> पतीत स्त्रियांसाठी

४) बातमी सदन -> अंधांसाठी

५) प्रीतिसदन     -> वृद्ध,अशक्त,अपंगांसाठी

६) मुक्तीसदन   -> विधवांसाठी

★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.
____________________________

★ सेवासदन :-

◆ स्थापना-1908 (मुंबई)

◆ संस्थापक - रमाबाई रानडे,

◆ बेहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने

★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.

महत्त्वाचे प्रश्नसंच

1] "जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2] भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3] आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

A. लाला लजपत राय
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5] खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6] राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

उत्तर : वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

🔴 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

1. 4
2. 5
3. 6 ✅
4. 8

🟠 वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
1.म्युच्युअल फड 
2.वस्तू विनिमय  ✅
3.भागभांडवल बाजार
4.परकीय चलन बाजार

🟡12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?

1.आरबीआय
2.नाबार्ड  ✅
3. एक्झिम बँक
4. वरीलपैकी काहीही नाही

🟢 एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?

1.पेपल
2.मास्टरकार्ड  ✅
3.व्हिसा
4.मेझॉन

🔵सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?

1. 25%
2.29%  ✅
3.32%
4. 36%

⚫️ भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?

1.2 ऑक्टोबर 1958  ✅
2.2 ऑक्टोबर 1968
3.2 ऑक्टोबर 1978
4.2 ऑक्टोबर 1988

🟤 वित्तीय तूट म्हणजे काय?

1.नवीन चलन नोटा छापणे
2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे
3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅
4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न

🔴आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:
1.1 मार्च, 1944
2.1 मार्च, 1945
3.1 मार्च, 1946
4.1 मार्च, 1947 ✅

आजचे प्रश्नसंच

1) कोणी ग्रामीण जाट लोकांना एक सैनिक शक्तीच्या रुपात संगठित केले?

A. चूरामन (चूड़ामणि) ✅
B. गोकुलसिंह
C. राजाराम
D. बदनसिंह

🔴सिनसिनीचे जमिनदार व भरतपूर राज्याचे पहिले राजा (1695 ते 1721)

मुगलांबरोबर लढाई

2) कोणत्या जाट राजाला जाट लोकांचा अफलातून एवं आदरणीय व विद्वान व्यक्ति बोलले जाते?

A. जवाहरसिंह
B. सूरजमल ✅
C. नंंदराम
D. गोकुल सिंह

🔴जाटों का प्लेटों
कार्यकाल 1755 ते 1763

1761 च्या युद्धातील जखमी मराठा सैनिकांना मदत केली

1763 मध्ये नजीबउदौलाने सुरजमलची हत्या केली

3) ‘लौहगढ़’ नवाचा किल्ला कोणी बनविला?

A. सूरजमल
B. अली बहादुर
C. बंदा बहादुर ✅
D. बदनसिंह

🔴गुरु गोविंदसिंग यांची राजधानी होती

लक्ष्मणदेव/माधो/बंदा बहादुर
खालसा राज्य स्थापना

4) कोणत्या मुग़ल राजाच्या आदेशावरून बंदा बहादुर ची हत्या करण्यात आली?

A. वजीर खां
B. फर्रुखसियर ✅
C. बहादुरशाह पहिला
D. यापैकी कोणी नाही

🔴बादशाह फ़ार्रुख़शियरने 1716 मध्ये हत्या केली.

5) ठगांवर दडपशाही कोणी आणली ?

A. कर्नल स्लीमेन ✅
B. लॉर्ड एल्गिन
C. सर जॉन लॉरेंस
D. लॉर्ड मियो

🔴१८३५ मधे कुविख्यात ठग राजा सईद आमीर अली उर्फ़ "फिरंगिया"ला जेरबंद केले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...