२६ जून २०२०

भाग 1: संघराज्य क्षेत्र कलम 1 ते 4

यामध्ये एकूण 4 कलम आहेत व या भागाचे नाव संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र असे  आहे.

कलम 1

यानुसार संघाचे नाव भारत आणि India असे असेल. यामध्ये एकूण 28 राज्य व  9 केंद्रशासित प्रदेश  आहेत. व या सर्वांना मिळुन  संघराज्य क्षेत्र बनलेले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी देशामध्ये 11  ब्रिटिश प्रांत आणि 562 देशी संस्थनिके (राजेरजवाडे) एवढे मिळून देशाचे क्षेत्र होते. यापैकी 20 देशी – संस्थानिके हे पकिस्तानमध्ये गेले. 542 पैकी 539 संस्थानिके भारतात विलिन  झाले. व तीन संस्थाने 

(1)जूनागढ   (2) हैद्राबाद   (3) J & K

यांच्या विलिनीकरणामध्ये समस्या निर्माण झाली. हैद्राबाद आणि जुनागड ही संस्थाने शासक मुस्लिम आणि बहुसंख्य जनता हिंदू या नावाखाली भारतात विलिन करण्यात आली. तर जम्मू व काश्मीरवर पाकिस्तानने केलेले आक्रमणामुळे राजा हरिसिंग यांच्या सहमतीवरून हा प्रांत भारतात विलिन करण्यात आला.

1946 च्या त्रिमंत्री योजनेनुसार देषामध्ये 11 प्रांत आणि 542 देशी संस्थानिका मिळून A, B, C, D या स्वरूपाचे राज्य बनवण्यात आले.

पूर्ण मराठवाडा हैद्राबादच्या निझामाच्या ताब्यात होता. तो भारत स्वात्रंत्र्यं झाल्यावर 1948 मध्ये भारतात विलिन झाला. 1965 मध्ये India & Pak War च्या वेळेस लालबहादुरशास्त्री PM होते.

LAC (Line at Actual Contral) China Bordez

A] स्वरूपाचे राज्य :- 

जे क्षेत्र हिंदू बहूल असतील त्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त असेल अशा स्वरूपाचे राज्य A स्वरूपाचे राज्यांमध्ये टाकण्यात आले. यामध्ये 216 देशी संस्थानिके मिळून 10 राज्य निर्माण करण्यात आले.

1)आसाम  2) बिहार  3) मुंबई  4) मध्यप्रदेश  5) मद्रास  6) ओरिसा  7) पंजाब  8) संयुक्त प्रांत   9) पश्चिम बंगाल  10) हैद्राबाद

B]  स्वरुपाचे राज्य :- 

यामध्ये मुस्लिम बहुल प्रांताचे समावेश करण्यात आले. यामध्ये एकंदरित राज्याची संख्या 8 होती.           

1) J & K  2) मध्यभारत  3) म्हैसूर (तिपुसुल्तानचा)  4)पैप्सू (पंजाबमधील लुधियाना)  5) राजस्थान  6) सौराष्ट  7) त्रावणकोर 8) कोचीन

C]  स्वरुपाचे राज्य :-

हे हिंदू आणि मुस्लिम दोघांचे मिळून ऐकत्रित प्रांत बनवण्यात आले. यामध्ये राज्यांची संख्या 9 होती.

▪️अजमेर
▪️भोपाल
▪️कुर्ग
▪️दिल्ली
▪️हिमाचल प्रदेश
▪️मणिपूर
▪️त्रिपुरा
▪️विंध्याप्रदेश
▪️कच्छा

D] स्वरूपाचे राज्य :-

यामंध्ये अंदमान व निकोबार यांचा समावेश करण्यात आला. स्वतांत्रप्राप्तीनंतर राज्याचे पुनर्गठन हे  भाषिक तत्वांवर व्हावे अशी जनतेची मागणी होवू लागली. त्यानुसार संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 27 November 1947 रोजी राज्य पुनर्गठन आयोग S.K. Dhar यांच्या अध्यक्षतेखाली बसवला. यांनी 1948 मध्ये आपला अहवाल सादर केला व असे सांगितले की राज्याचे पुनर्गठन भाषेच्या आधारावर न करता प्रशासनाच्या आधारावर करा.

धर च्या अहवालाचाही लोकांनी विरोध केला. कॉंग्रेसचे 1949 चे जयपूर अधिवेशनामधे राज्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी JVP समिती बसविण्यात आली. यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या / पट्ट्पति सीतारामय्या यांनी सुद्धा राज्य प्रशासनाच्या आधारावर बनवावे अशी शिफारस केली.

JVP प्रशासनाच्या आधारावर राज्य बनवावे.

JVP च्या अहवालाच्या मोठया प्रमाणात विरोध झाला. मद्रास प्रांतातुन तेलगू भाषिकांचा एक राज्य बनावा या करीता“ पोट्टीश्रीरामलु ” यांनी उपोषण सुरु केले. 56 दिवसानंतर त्यांची मृत्यु झाली. यामुळे हे आंदोलन तीव्र झाले. यानुसार 29 December 1952 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तेलगू भाषिकांचा एक वेगळा प्रदेश आंध्रप्रदेश निर्माण करण्याची घोषणा केलि. यानुसार 1 October 1953 रोजी भाषेवर अधारित पाहिले राज्य आंध्र प्रदेश हे बनले.

संविधान सभेचा सदस्य होता धर 1956 मध्ये फजल आली आयोग राज्य भाषेच्या आधारावर बनवण्यात यावे यासाठी बनवण्यात आले.

आणि या अनुसार इतर राज्यांनेही भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करण्यास सुरुवात केली. या करिता 22 December 1953 मध्ये भाषेवर राज्य बनवण्याकरिता राज्यपुनर्गठ आयोग बनवण्यात आला त्याचे अध्यक्ष फजल अली हे होते.

अध्यक्षासहित हृदयनाथ कुंजरू व इतिहासकार K. M. पाननीकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या आयोगाचे A, B, C, D, स्वरूपाचे राज्य विभाजित करून 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे अशी शिफारस केली या आधारावर राज्यपुनर्गठन अधिनियम 1956 पारित करण्यात आला आणि त्यानुसार भारत सरकारने 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.

1956 मध्ये भारत सरकारने बनवलेले 14 राज्य

आंध्रप्रदेश
आसाम
बिहार
बॉम्बे
जम्मू & कश्मीर (J & K)
केरला
मध्यप्रदेश
मद्रास
म्हैसूर
ओडिशा
पंजाब
राजस्थान
उत्तर प्रदेश (U. P)
पश्चिम बंगाल

पिछले 20 साल मे UPSC,SSC रेलवे मे बार बार पूछे गये क्वेश्चन

1. न्यूटन के किस नियम से बल की परिभाषा प्राप्त
होती है? – प्रथम

2. टी–20 विश्व कप क्रिकेट में
श्रीलंका को हराकर किसने वर्ल्ड कप
जीता? – वेस्टइण्डीज

3. इमली में कौन–सा अम्ल पाया जाता है? –
टार्टरिक अम्ल

4. राज्यों में राष्ट्रपति शासन किसकी
स्वीकृति से लागू किया जाता है? – राष्ट्रपति

5. जम्मू–कश्मीर के अलग संविधान
की चर्चा किस अनुच्छेद में मिलती है?
– 370

6. राज्यसभा के सदस्यों का कार्यकाल कितने वर्ष का होता है?
– 6

7. सौरमण्डल का सबसे बड़ा ग्रह कौन–सा है? – बृहस्पति

8. रुधिर में ग्लूकोज की मात्रा का बढ़ाना क्या
कहलाता है? – मधुमेह

9. कस्तूरी रंगन, सी आर चिदम्बरम
और जॉर्ज फर्नांडीज में से किसे
भारतीय प्रक्षेपास्त्र कार्यक्रम का जनक माना
जाता है? – किसी को नहीं

10. गुरु नानक ने किसका उपदेश दिया? – मानव बन्धुत का

11. सोडियम का सबसे अधिक पाया जाने वाला लवण क्या है? –
सोडियम क्लोराइड

12. क्षेत्रफल के अनुसार विश्व में भारत का स्थान कौन–सा
है? – सातवाँ.

13. सम्राट अशोक पर कलिंग युद्ध के प्रभाव को किस पर देखा
जा सकता है? – चट्टान आलेख पर

14. चींटी, तिलचट्टा व खटमल में से
किसे कीट कहते हैं? – सभी को

15. किसी पदार्थ का वह केन्द्र जहाँ उसका
सम्पूर्ण भार प्रभावी होता है, वह क्या कहलाता
है? – गुरुत्व केन्द्र.

16. अवध (लखनऊ) के अन्तिम नवाब कौन थे? – वाजिद
अली शाह

17. मोटर वाहन में पीछे का दृश्य दिखाने वाले
दर्पण होते हैं? – उत्तल

18. भारत के प्रथम ‘गवर्नर जनरल’ का पद किसे दिया गया
था? – वॉरेन हेस्टिंग्स

19. तम्बाकू में पाये जाने वाला रसायन क्या है? –
निकोटीन

20. भारत में न्यायपालिका किसकी देखरेख में काम
करती है? – स्वतन्त्र.

21. ‘बुद्ध’ के उपदेशों का मुख्य सम्बन्ध किससे था? – विचारों
और चरित्र की शुद्धता

22. विश्व में सबसे बड़ा और सबसे भारी
स्तनधारी कौन–सा है? –
नीली ह्वेल

23. भारत सरकार ने परिवार नियोजन कार्यक्रम को
राष्ट्रीय स्तर पर किस वर्ष में अपनाया गया था? –
1952

24. ‘बी सी जी’ के
टीके किस रोग के विरोध में लगाए जाते हैं? –
ट्यूबक्यूलोसिस

25. समाचार–पत्र, परिवार नियोजन, कारखाना व लोक स्वास्थ्य
में से समवर्ती सूची का विषय कौन–सा
नहीं है? – लोक स्वास्थ्य

26. किस मुगल सम्राट ने सर्वप्रथम मराठों को उमरा वर्ग में
सम्मिलित किया था? – औरंगजेब

27. ‘प्रकाश वर्ष’ किसका एकक नहीं है? –दूरी

28. पौधों में जल के ऊपर की ओर गति कौन–
सी कहलाती है? – रसामोहन

29. आयकर कौन लगाता है? – केन्द्र सरकार

30. विश्व की सबसे पुरानी संसद किस
देश में है? – ब्रिटेन.

31. मुख्य चुनाव आयुक्त की नियुक्ति करने
वाली सत्ता कौन–सी है? – राष्ट्रपति

32. अंग्रेजों के खिलाफ ‘भारत छोड़ों’ आन्दोलन महात्मा
गाँधी ने किस वर्ष में चलाया था? – 1942 ई.

33. तृतीय पानीपत युद्ध में, मराठे
किनसे पराजित हुए थे? – अफगानों

34. अकबर ने किसके लिए राजपूतों की मित्रता और
सहयोग माँगा था? – मुगल साम्राज्य की
नींव मजबूत करने

35. पर्यटकों के लिए आकर्षण केन्द्र ‘कबन पार्क’ किस
शहर में स्थित है? – बंगलुरु

36. तिरुवल्लुवर को समर्पित ‘वल्लुवर कोट्टम’ किस में स्थित
है? – तंजाऊर.

37. ‘ओणम’ पर्व कहाँ मनाया जाता है? – केरल

38. ‘नाइटिंगेल ऑफ इण्डिया’ कौन कहलाती हैं? –
सरोजिनी नायडू.

39. किस चोल राजा ने सिलोन पर विजय पाई थी? –
राजेन्द्र.

40. लोक नृत्य ‘करगम’ किससे सम्बन्धित है? – तमिलनाडु

41. ‘अन्त्योदय कार्यक्रम’ का प्रमुख लक्ष्य क्या है? –
ग्रामीण गरीबों का उद्धार

42. दक्षिण अफ्रीका से लौटने पर
गाँजीधी ने प्रथम सत्याग्रह किसमें
शुरू किया था? – चम्पारण

43. विवेकानन्द शैल स्मारक कहाँ पर स्थित है? –
कन्याकुमारी

44. श्रीहरिकोटा रॉकेट प्रमोचन स्थल किस राज्य
में स्थित है? – आन्ध्र प्रदेश

45. प्रतिध्वनि, ध्वनि तरंगों के किसके कारण उत्पन्न
होती है? – परावर्तन

दृष्टिक्षेपात भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत

1)भारत सरकार कायदा, १९३५

संघराज्यीय शासनपद्धती, राज्यपालाचे पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग,
आणीबाणीसंबंधी तरतुदी व प्रशासनिक तपशील.

2)ब्रिटिश राज्यघटना

संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व,
आदेश (writs) पारित करण्याचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार व द्विगृही
कायदेमंडळ

3) अमेरिका
मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती, उपराष्ट्रपतिपद

4) आयर्लंड
राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत.

5) कॅनडा
प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र,

6) ऑस्ट्रेलिया
समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचेसंयुक्त अधिवेशन.

7) जर्मनी
आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.

8) सोव्हिएत युनियन (आताचे रशिया) मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श.

9) फ्रान्सची राज्यघटना
प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श.

10) दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना
घटनादुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक.

11) जपान
कायद्याने स्थापित प्रक्रिया

ध्वनीचे प्रसारण (Propagation of sound)


ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

माध्यम म्हणजे काय

ध्वनी ज्या पदार्थातून प्रसारित होतो त्या पदार्थाला ध्वनीचे माध्यम (Medium) म्हणतात.

परत ध्वनी प्रसारित होण्यासाठी माध्यम हे कणरहीत असावे. (Particle medium)

🌷🌷ध्वनीच्या प्रसारणाची संकल्पना🌷🌷

ज्या वेळी ध्वनी एखाद्या माध्यमातून प्रसारित होतो तेव्हा, ज्या जागी कंपने तयार होतात. तेथून ध्वनीचे प्रसारण होते.

मर्वप्रथम जिथे कंपन झाले आहे तेथील कण कंपनामुळे विचलीत होतात. (हालचाल होते).

हे विचलीत कण त्यांच्या शेजारच्या कणावर बल प्रयुक्त करतात व पुन्हा आपल्या मूळ जागेवर येतात. पुन्हा समोरचा विचलीत कण त्याच्या पुढच्या कणावर बल प्रयुक्त करून मूळ स्थितीत येतो.

अशा प्रकारे प्रत्येक कण आपल्या शेजारील कणावर बल प्रयुक्त करून पुन्हा आप-आपल्या जागेवर येतो.

म्हणजेच असे म्हणता येईल की ध्वनीचे प्रसारण हे स्वत: कण करतात. परंतु ते त्यांच्या मूळ जागेवर राहूनच.

ध्वनीचे प्रसारण हे तरंगाच्या (waves) स्वरुपात होते.

म्हणजेच ज्या माध्यमात कण हे जितके जवळ असतात. तितक्या जलद गतीने ध्वनीचे प्रसारण होते.

• आपणास माहिती आहे स्थायू मधील कण अगदीच जवळ-जवळ असतात, म्हणून स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

ज्या तरंगात कणाचे दोलन मध्य स्थितीच्या वर आणि खाली होते आणि हे दोलन (oscillation) तरंग प्रसरणाच्या रेषेला लंब असते.

थोडक्यात सांगायचे तर, जे तरंग वर-खाली व रेषेला लंब प्रकारे प्रसारित होतात त्याला अवतरंग म्हणतात

बिरसा मुंडा

◆ बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला.

◆ त्यांचे शिक्षण जर्मन मिशन स्कूल मध्ये झाले.

◆ सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरूण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

◆ बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनरी व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे.

◆ त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकार्‍यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.

◆ भगवान बिरसा मुंडांनी हिन्दू धर्म व भारतीय संस्कृतीसाठी खूप कार्य केले. अनेक चमत्कार केले.

◆  त्यांच्या केवळ स्पर्शाने अनेकांना रोगमुक्त केले. अध्यात्मिक शक्तींमुळे त्यांना ‘भगवान’ मानले जाऊ लागले .

◆ त्यांच्या प्रभावाने ख्रिस्ती धर्मांतर थांबले व अनेकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला.

◆ इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला.

◆ ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.

◆ बिरसा मुंडा यांना जननायक असे म्हटले जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

जोडमुळ संख्या


ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 च फरक असतो  त्यास जोडमुळ संख्या म्हणतात, अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोडया आहेत.
उदा. 3-5, 5-7, 11-13, 17-19, 29-31, 41-43, 59-61, 71-73.
संयुक्त संख्या :

मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात.उदा. 4,6,8,9,12 इ.
अंकांची स्थानिक किंमत :

संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढताना त्या अंकापुढे जेवढे अंक असतील तेवढे शून्य त्या अंकापुढे देतात.
उदा. 45123 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत 5000, तर 2 ची स्थानिक किंमत 20 होय.
एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. तर दोन अंकी 90, तीन अंकी 900 आणि चार अंकी एकूण संख्या 9000 आहेत.
लहानात लहान – एक अंकी संख्या 1 आहे, तर दोन अंकी संख्या 10, तीन अंकी संख्या 100 आहे. याप्रमाणे 0 वाढवीत जाणे.
मोठयात मोठी – एक अंकी संख्या 9, दोन अंकी संख्या 99, तीन अंकी संख्या 999 आहे. पुढे याचप्रमाणे 9 वाढवीत जाणे.
कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0 येते.
0 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
i) 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात.
ii) 1 हा अंक 21 वेळा येतो
iii) 0 हा अंक 11 वेळा येतो.
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांत –
अ. 2 पासून 9 पर्यंतचे अंक असलेल्या एकूण संख्या प्रत्येकी 19 येतात.
ब. दोन अंकी संख्यात 1 ते 9 या अंकाच्या प्रत्येकी 18 संख्या असतात.

असहकार आंदोलन

🔹डिंसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

🔸सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.

🔹फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.

🔹या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

🔸या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

      

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919)


🔹भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.

🔸या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.

🔹या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

🔺हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

🔹13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.

🔸या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

         ☘☘

12 वी पंचवार्षिक योजना (2012-2017).

🅾01 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 या कालावधीत चालू असलेल्या 12 व्या पंचवार्षिक योजनेत नियोजन आयोगाने वार्षिक आर्थिक वाढीचा दर 10 टक्के गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक आर्थिक संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

🅾 यामुळे, 11 व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक विकासाची गती 9 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

🅾सप्टेंबर २०० in मध्ये सुरू झालेल्या आर्थिक संकटाचा परिणाम या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. याच कारणास्तव या काळात आर्थिक वाढीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मागील तीन आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था नऊ टक्क्यांहून अधिक दराने वाढली होती. 

🅾गेल्या आर्थिक वर्ष २०० -10 -१० मधील अर्थव्यवस्थेतील सुधारणामुळे आर्थिक वाढीस थोडासा बळ मिळाला आणि तो .4..4 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आता सरकारने चालू आर्थिक वर्षात ही संख्या 8 केली आहे. 5 टक्क्यांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 

🅾१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या बैठकीनंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांनी पत्रकारांना सांगितले की पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १२ व्या योजनेत दहा टक्के आर्थिक वाढ साध्य करण्याचे सांगितले आहे.

🅾चिदंबरम म्हणाले की, १२ व्या योजनेत वार्षिक वाढीचा दर .2.२ टक्के ठेवण्यात आला आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्याच्या जागतिक समस्या लक्षात घेता हे लक्ष्य कमी केले गेले आहे. 

🅾१२ व्या योजनेच्या अ‍ॅप्रोच पेपरमध्ये नऊ टक्के ठेवण्याचा प्रस्ताव होता ११ व्या योजनेच्या कालावधीत भारताने वार्षिक सरासरी growth.9 टक्के विकास दर साध्य केला आहे. 

🅾तथापि, अकराव्या योजनेच्या प्रस्तावित उद्दिष्टापेक्षा हे नऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतर गोष्टींबरोबरच १२ व्या योजनेत कृषी क्षेत्रातील सरासरी चार टक्के विकास दर साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

🅾 उत्पादन क्षेत्रासाठी दहा टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. वार्षिक सरासरी विकास दर 9 टक्के गाठला. तथापि, अकराव्या योजनेच्या प्रस्तावित उद्दिष्टापेक्षा हे नऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

🅾इतर गोष्टींबरोबरच १२ व्या योजनेत कृषी क्षेत्रातील सरासरी चार टक्के विकास दर साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. उत्पादन क्षेत्रासाठी दहा टक्के उद्दिष्ट ठेवले आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

अकरावी पंचवार्षिक योजना (२००७-२०१२ ).


🅾सध्या भारतात अकरावा पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 पर्यंत आहे. 

🅾राज्याच्या पंचवार्षिक योजनेचे एकूण बजेट नियोजन आयोगाने 73१7373१..9 .9 कोटी रुपये मंजूर केले आहे. दहाव्या योजनेपेक्षा हे 39900.23 कोटी जास्त आहे. 

🅾कृषी विकास दर: 3.5.%% उद्योग वाढीचा दर:%% सेवा वाढीचा दर: D. D% देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर:%% साक्षरताIndia 85% त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

दहावी पंचवार्षिक योजना (2002-2007).

🅾दर वर्षी 8% जीडीपी वाढ होते. 2007 पर्यंत दारिद्र्य प्रमाण 5 टक्क्यांनी कमी. किमान कामगार शक्ती व्यतिरिक्त फायदेशीर आणि उच्च दर्जाचे रोजगार प्रदान करणे; * २०० by पर्यंत भारतातील शाळेतील सर्व मुले, 2007 पर्यंत सर्व मुलांनी 5 वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. 

🅾२०० by पर्यंत साक्षरता आणि वेतन दरामध्ये लैंगिक तफाव्यात कमीतकमी %०% घट, विकासाच्या दशकाचा दर २००१ ते २०११ दरम्यान १ 16.२% पर्यंत कमी झाला, * दहाव्या योजनेच्या कालावधीतील साक्षरता दर (२००२ च्या आत percent 75 टक्के) 2007 पर्यंत वाढवा .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

नववी पंचवार्षिक योजना (1997-2002)

🅾जलद औद्योगिकीकरण, मानवी विकास, पूर्ण प्रमाणात रोजगार, दारिद्र्य कमी करणे आणि घरगुती संसाधनांवरील स्वावलंबन यासारख्या उद्दीष्टे साध्य करण्याच्या मुख्य उद्दीष्टाने 1997 The to ते २००२ या काळात नववी पंचवार्षिक योजना राबविली जाते. 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

सातवी पंचवार्षिक योजना.


🅾कालावधी: इ.स. १ एप्रिल १९८५ - इ.स. ३१ मार्च १९९०

🅾प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान खर्च : प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी रु.

🅾प्रकल्प : १. इंदिरा आवास योजना इ.स १९८५-१९८६ -RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली. २. Million Wells Scheme (दशलक्ष विहीर योजना) ३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) ४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. 5. Speed post start up (1986) 6. Security Exchange Board of India (SEBI) (12 APRIL 1988)

🅾मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.

🅾सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

सहाव्या पंचवार्षिक योजना (1980-1985).


🅾सहाव्या योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरूवात देखील झाली. नेहरूवादी योजनेचा हा शेवट होता आणि इंदिरा गांधी या काळात पंतप्रधान होत्या. सहावी योजना दोनदा तयार केली गेली. 

🅾जनता पार्टीने (१९७३ ते १९८३ या कालावधीत) 'अखंड योजना' तयार केली. परंतु १ 1980 in० मध्ये स्थापन झालेल्या इंदिराच्या नवीन सरकारने ही योजना रद्द केली आणि नवीन सहावी पंचवार्षिक योजना (1985) सुरू केली. 

🅾आता जनता पक्षाच्या दाखल्याची जागा पुणे नेहरू मॉडेलने घेतली. या टप्प्यावर यावर जोर देण्यात आला की केवळ अर्थव्यवस्थेचा विस्तार करून ही समस्या सोडविली जाऊ शकते.त्यामुळे सहाव्या पंचवार्षिक योजनेस सहाव्या योजना देखील म्हणतात. लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजन देखील वाढविण्यात आले. चीनच्या कठोर आणि बंधनकारक एक मुलाच्या धोरणासारखे नाही, भारतीय धोरण सक्तीच्या धोक्यावर अवलंबून नव्हते. 

🅾भारतातील श्रीमंत भागात कौटुंबिक नियोजनाने कमी संपन्न क्षेत्रापेक्षा वेगाने दत्तक घेतले, ज्यांनी जास्त जन्म दर जारी केला. यात प्रथमच आधुनिकीकरण हा शब्द वापरला गेला. रोलिंग प्लॅनची ​​संकल्पना आली. हे सर्वप्रथम गुन्नर मर्दलने त्यांच्या ‘एशियन ड्रामा’ या पुस्तकात दिले होते. भारतात अंमलबजावणी करण्याचे श्रेय "प्रोफेसर डी.डी. लकडावाला" यांना दिले जाते.लक्ष्य वाढ : 5.2%   आणि वास्तविक वाढ : 5.4%

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

पाचवी पंचवार्षिक योजना (1974–1978).


🅾रोजगार, दारिद्र्य निर्मूलन आणि न्याय मिळवून यावर ताण देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला. १ 197 88 मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारने ही योजना नाकारली. 

🅾१९५५ मध्ये विद्युत पुरवठा कायदा लागू करण्यात आला ज्यायोगे केंद्र सरकार वीज निर्मिती व प्रसारात प्रवेश करू शकली.

 🅾प्रथमच इंडियन नॅशनल हायवे सिस्टम सुरू करण्यात आले आणि वाढती रहदारी सामावून घेण्यासाठी अनेक रस्ते रुंदीकरण करण्यात आले. पर्यटनाचा विस्तारही झाला.

🅾लक्ष्य वाढ 5.6% आणि वास्तविक वाढ 4.8%यशस्वी Rhikvicas दर 4.4 आणि यश दर 4.9% या योजनेसाठी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...