१० जून २०२०

सराव प्रश्न


1. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?

A. सन 1801
B. सन 1802 🅾
C. सन 1803
D. सन 1818

2. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?

A. अकबर
B. औरंगजेब
C. लॉर्ड वेलस्ली 🅾
D. लॉर्ड कॉर्नवालीस

3. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?

A. सन 1829 🅾
B. सन 1859
C. सन 1929
D. सन 1959

4. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?

A. सन 1926
B. सन 1936
C. सन 1946
D. सन 1956 🅾

5. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?

A. चंद्रनगर
B. सुरत 🅾
C. कराची
D. मुंबई

6. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?

A. सन 1834
B. सन 1864
C. सन 1894
D. सन 1904 🅾

7. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. डच
D. पोर्तुगीज 🅾

8. नेफा हे __________ चे जुने नाव आहे.

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 🅾
D. त्रिपुरा

9. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश 🅾
C. गुजरात
D. आसाम

10. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

A. NET
B. JEE
C. GATE
D. CAT 🅾

11. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?

A. 12 जानेवारी
B. 15 जानेवारी
C. 25 जानेवारी 🅾
D. 26 जानेवारी

12. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?

A. भाषिक महत्त्वाकांक्षा
B. प्रादेशिक असंतुलन 🅾
C. फुटीरतावादी राजकारण
D. राज्याच्या स्वायत्ततेशी

13. मोटार वाहनांमुळे _________________ प्रकारचे प्रदूषण होते .

A. हवेमधील
B. प्राथमिक
C. दुय्यम
D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾

14. ई-मेलचा अर्थ ____________________ असा आहे.

A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾
B. इलेक्ट्रिकल मेल
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल

15. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरु 🅾

16. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

A. व्यवसाय कर 🅾
B. मूल्यवर्धित कर
C. सेवा कर
D. विक्री कर

17. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे

A. ब, ड
B. अ, क
C. अ, ड 🅾
D. ब, क

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠विज्ञान 💠💠
       

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते 🅾
३) कमी होते
४) समान राहते

२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर🅾
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी

४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी🅾
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन

५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती🅾
४) मानवी प्राणी

६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी🅾
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे

७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण 🅾
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा

८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त🅾
३) वलयांकित
४) वरील सर्व

९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव 🅾
२) किटक
३) विषाणू
४) कृमी

१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा🅾
४) नाक

११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती🅾
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार

१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव🅾
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक.

🅾  नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( नाबार्ड ) ही भारतातील अपेक्स डेव्हलपमेंट फायनान्शियल संस्था आहे. 

🅾बँकेला " ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांच्या पतपुरवठा क्षेत्रात धोरण नियोजन आणि कार्यवाही संबंधी बाबी " देण्यात आल्या आहेत. नाबार्ड आर्थिक समावेशन धोरण विकसित करण्यास सक्रिय आहे .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠भूमिका.💠💠

🅾 नाबार्ड ही देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे जी कॉटेज उद्योग, लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योग आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासाकडे लक्ष देते.

🅾२.नाबार्ड संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत पोहोचतो आणि एकात्मिक विकासास समर्थन व प्रोत्साहन देतो.

🅾N.नबार्ड खालील भूमिका पार पाडून आपले कर्तव्य बजावते:

🅾ग्रामीण भागातील विविध विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवठा करणा institutions्या संस्थांसाठी एक उत्कृष्ट वित्तसंस्था म्हणून काम करते.

🅾पतपुरवठा यंत्रणेची शोषक क्षमता सुधारण्यासाठी संस्था इमारतीच्या दिशेने उपाययोजना करणे, देखरेख करणे, पुनर्वसन योजना तयार करणे, पत संस्थांचे पुनर्गठन, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण इ.

🅾को-ordinates सर्व संस्था ग्रामीण आर्थिक उपक्रम क्षेत्रीय स्तरावर विकास कामात आणि संबंध कायम राखते भारत सरकार , राज्य सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील संस्था धोरण स्पष्ट व स्वच्छ मांडणी संबंधित

🅾सुरु देखरेख आणि मूल्यांकन करून कर्जाची परतफेड प्रकल्प.

🅾ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांची नाबार्ड पुनर्वित्त करते.

🅾ग्रामीण अर्थव्यवस्थेस मदत करणार्‍या संस्थांच्या विकासात नाबार्डचा सहभाग आहे.

🅾नाबार्ड आपल्या ग्राहक संस्थांची तपासणी देखील करते.

🅾हे ग्रामीण अर्थव्यवस्थेस आर्थिक मदत देणार्‍या संस्थांचे नियमन करते.

🅾हे ग्रामीण उत्थान क्षेत्रात काम करणा the्या संस्थांना प्रशिक्षण सुविधा पुरविते.

🅾हे संपूर्ण भारतभर सहकारी बँका आणि आरआरबीचे नियमन व देखरेख ठेवते.

🅾नाबार्डचे मुख्य कार्यालय मुंबई, भारत येथे आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠भूमिका.💠💠

🅾 नाबार्ड आपल्या 'एसएचजी बँक लिंकेज प्रोग्राम' साठी देखील ओळखला जातो जो भारताच्याबँकांना बचत गटांना (एसएचजी) कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करतो . 

🅾मुख्यत्वे बचत गट ही मुख्यत: गरीब महिलांची रचनाअसल्यामुळेहे मायक्रोफाइनेन्सच्या महत्त्वपूर्ण साधन म्हणून विकसित झाले आहे . 

🅾मार्च २०० By पर्यंत, lakh.3 कोटी सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे २२ लाख बचत गटांना या कार्यक्रमाद्वारे पतपुरवठा करावा लागला. 

🅾नाबार्डकडे पाण्याचे शेड विकास, आदिवासी विकास आणि शेती इनोव्हेशन सारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠नियमन.💠💠

🅾नाबार्ड राज्य सहकारी बँका (एसटीबी), जिल्हा सहकारी केंद्रीय बँका (डीसीसीबी) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) देखरेखीखाली ठेवतो आणि या बँकांची वैधानिक तपासणी करतो. 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०८ जून २०२०

देश आणि देशांची चलने

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा

रेल्वे : विभागाचे नाव (मुख्यालय)

● *मध्य रेल्वे (CR)* : मुंबई (छ.शि.ट) - (भुसावळ, सोलापूर, पुणे, नागपूर.)

● *पूर्व रेल्वे (ER)* : कोलकाता (हावाडा, आसनसोल, सियालदह, माल्दा.)

● *उत्तर रेल्वे (NR)* : नवी दिल्ली (दिल्ली, फिरोजपुर, मुरादाबाद, लखनऊ, अंबाला.)

● *पूर्व-उत्तर रेल्वे (NER)* : गोरखपूर (इज्जतनगर, लखनऊ, वाराणसी.)

● *पूर्व-उत्तर सीमा रेल्वे (NEFR)* : मालिगाव(गुवाहाटी) - (कटीहार, अलीपूरव्दार, तिनसुकीया, लुंबडिंग, रेगिया.)

● *दक्षिण रेल्वे (SR)* : चेन्नई (मद्रास) - (चेन्नई, त्रिपूरापल्ली, मदुराई, पालघाट, त्रिरूवनंतपुरम.)

● *दक्षिण-मध्य रेल्वे (SCR)* : सिकंदराबाद (सिकंदराबाद, हैदराबाद, विजयवाडा, गुंटूर, गुंटकल, नांदेड.)

● *दक्षिण-पूर्व रेल्वे (SER)* : कोलकाता (चक्रधरपूर, खडगपूर, आद्रा, रांची.)

● *पश्चिम रेल्वे (WR)* : मुंबई (चर्चगेट) - (मुंबई (सेंट्रल), बडोदा, रतलम, भावनगर, राजकोट, अहमदाबाद.)

● *पूर्व किनारपट्टी रेल्वे (ECR)* : भुवनेश्वर (खुर्दारोड, वाल्टेयर, सम्बलपूर.)

● *उत्तर-मध्य रेल्वे (NCR)* : अलाहाबाद (अलाहाबाद, आगारा, झांसी.)

● *पूर्व-मध्य रेल्वे (ECR)* : हाजीपूर (बिहार)-  (दानापुर, सोनापूर, समस्तीपूर, मुगलसराय, धनबाद.)

● *उत्तर-पश्चिम रेल्वे (NWR)* : जयपूर (अजमेर, जयपूर, बीकानेर, जोधपुर.)

● *पश्चिम-मध्य रेल्वे (WCR)* : जबलपूर (जबलपूर, भोपाल, कोटा.)

● *दक्षिण-पश्चिम रेल्वे (SWR)* : हुबली (बंगलोर, मैसूर, हुबली.)

● *दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे (SECR)* : बिलासपुर (नागपूर, बिलासपुर, राजपुर.)

● *कोकण रेल्वे (KR)* : नवी मुंबई (नवी मुंबई.)

इंग्रज अधिकारी व कामगिरी


▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट*

◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

०७ जून २०२०

विभागीय आयुक्त

     राज्याने प्रशासन योग्यरीत्या चालविले जावे यासाठी महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले आहेत. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद.
प्रत्येक महसूल विभागांचा एक प्रमुख महसूल प्रशासकीय अधिकारी असतो त्यास विभागीय आयुक्त म्हणतात. विभागीय आयुक्त हा सर्वात महत्वाचा प्रादेशिक अधिकारी असतो. तो आपल्या क्षेत्रात राज्य शासनाचे प्रतिनिधित्व करतो. लॉर्ड विल्यम बेन्गटिंकने १८२९ मध्ये महसूल आयुक्त हे पद निर्माण केले. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायाधीश यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी हे पद निर्माण करण्यात आले.
– राजस्थान सरकारने १९६१ ला आपल्या राज्यातून विभागीय आयुक्त हे पद रिक्त ( रद्द ) केले.
– उत्तरप्रदेशमध्ये विभागीय आयुक्तांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली.

पात्रता                       पदवीधर
निवडणूक                   UPSC मधून बढतीद्वारे
नेमणूक                      राज्य शासन
दर्जा                          IAS  चा असतो.
कार्यक्षेत्रे                     महसूल आणि प्रशासकीय विभाग
वेतन व भत्ते                 राज्य शासन
कार्यकाळ                    महसूल आणि प्रशासकीय विभाग
वेतन व भत्ते                  राज्य शासन
कार्यकाल                     ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )
राजीनामा                     राज्य शासनाकडे
रजा                            राज्य शासन
बडतर्फी                       केंद्र शासनाद्वारे

विभागीय आयुक्तांचे अधिकार व कार्य

१) विभागीय महसूल प्रशासकीय अधीकारी म्हणून भूमिका पार पाडणे.
२) आपल्या क्षेत्रातील शासनाच्या विविध विबीभागामध्ये काही वाद झाल्यास त्यांचे निराकरण करणे.
३) पंचायतिराजसंबंधित भूमिका पार पाडणे.
४) जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार
५) गावातील पडीक जमिनीचे मागासवर्गीयांमध्ये वाटप करणे.
६) जमीनदारी पद्धतीवर अंकुश ठेवणे.
७) पोलीस प्रशासनावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
८) विभागीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
९) विभागातील विविध यंत्रणामधून माहिती, आकडेवारी, तक्ते, अहवाल मागविणे त्यांची तपासणी करणे व राज्य शासनास अहवाल देणे.
१०) शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेणे.
११) विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध.


🔰पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए- टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर स्ट्रोफिजिक्समधील वैज्ञानिकांनी सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाऱ्या सूक्ष्म रेडिओ प्रकाशझोतांचा शोध लावला आहे.

🔰तर या संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे.

🔰तसेच ”एनसीआरए मधील प्रा.दिव्य ओबेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेला विद्यार्थी सुरजित मोंडल व डॉ. अतुल मोहन या शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले आहे.

🔰‘मर्चीसन वाइल्ड फिल्ड रे (एमडब्ल्यूए)’या दुर्बिणीतून घेतलेल्या डाटा व एनसीआरए मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या सहाय्याने हा शोध लावला आहे.

🔰सूर्याच्या पृष्ठभागावर अंदाजे दोन दशलक्ष अंश तापमानाचा म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 300 पट जास्त उष्ण वायूचा एक थर असतो.या थराची झलक संपूर्ण खग्रास सूर्यग्रहणादरम्यान आपल्याला पाहता येते

प्रश्न मंजुषा


________________________________

Q- ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:- पाडेगाव जि. सातारा

Q- भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
उत्तर- प्रतिभा पाटील

Q:- भारतीय चलन रुपयाचे चिन्ह कोणी तयार केले?
उत्तर:- Udaya Kumar Dharmalingam

Q. आधार चा लोगो कोणी तयार केला आहे?
उत्तर:- Atul S. Pande

Q:- भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला?
उत्तर:- 2 वर्ष 11 महिने 18 दिवस

Q:-भारतात सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:-कर्नाटक 2nd-उत्तराखंड

Q. बटरफ्लाय stroke हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर:- Swimming

Q.रोफ कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?
उत्तर:- जम्मू आणि काश्मीर

Q- भारतीय वन कायदा कधी लागू करण्यात आला?
उत्तर:-1878 आणि 1927

Q- गांधीजींनी पहिला सत्याग्रह कोठे केला?
उत्तर:- चंपारण्य (बिहार)- 1917

Q:-आसाम चा नृत्यप्रकार कोणता आहे?
उत्तर:-बिहू

Q- कथकली नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर:- केरळ

Q- शीत वाळवंट कोठे आहेत?
उत्तर  शीत वाळवंट म्हणजे गोबीचे
वाळवंट ते चीन आणि मंगोलिया दरम्यान त्याचा विस्तार झाला

Q:- चंबळ नदी कोठून उगम पावते?
उत्तर:- मालवा  पठार वर स्थित जनापाव पहाडी वरून(विंध्य पर्वताच्या दक्षिण कडून)

Q:-भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ?
उत्तर:- सुचेता कृपलानी(UP)

Q:-कान्हा नॅशनल पार्क कोठे आहे?
उत्तर- मध्य प्रदेश

Q:- आसाम ची राजधानी कोणती आहे?
उत्तर:- दिसपूर

Q:-शांतीवन कोणाचे स्मारक आहे?
उत्तर:- पंडित नेहरू

Q- येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर:-पूर्णा (परभणी)

Q:-महाराष्ट्र मध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहे?
उत्तर:- 6

Q:-घुमर नाच कोणत्या राज्याची कला आहे?
- राज्यस्थान

Q:- मुख्य निर्वाचन आयुक्तांना शपथ कोण देतो?
उत्तर- राष्ट्रपती

Q:-बुलढाणा जिल्हा कोणत्या विभागात येतो?
उत्तर:- अमरावती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्त्वाचे प्रश्नसंच

🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका

🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा

🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम

🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई

🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच

🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे

🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस ✔️✔️
4. डिझेल

🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू

🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही ✔️✔️

🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49 ✔️✔️
4. 39

जिवाणू (bacteria)

- साधारण एक पेशीय असतात
- विषाणू पेक्षा आकाराने मोठे असतात
- जिवाणू मध्ये केंद्रक नसते म्हणून गुणसूत्रे मुक्त असतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- जिवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते ज्यात पेशीभित्तिका पेशीपटल तसेच पेशीरस व पेशीअंगके असतात
- जिवाणू हे फायदेशीर पण असतात पण बहुतांश जिवाणू घातक असतात
- पृथ्वीवर जिवाणू मानवापेक्षा जास्त काळापासून होतात जिवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात
- जमिनीमध्ये खोलवर तसेच अंतराळात जगू शकतात.
- एक प्रकारचा जिवाणू चंद्रावर दोन वर्ष जगण्याचा पुरावा मिळाला आहे.

● फायदेशीर जिवाणू

- शिंबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जिवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीची साठी उपयोगात आणतात म्हणून रायझोबियम चा उपयोग जैविक खत करतात आणि रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात
- मातीतील अझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात.
- लॅक्टोबॅसिलस दह्या मधील जिवाणू शरीरात पाणी पोहोचत नाही

● घातक जीवाणू

- स्टॅफिलोकोकस जिवाणु खाद्यपदार्थावर वाढताना एन्टोरो टॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करते त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब उलट्या होतात
- हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापराची मुदत संपली की त्यात क्लोस्ट्रिडियम जिवाणू वाढण्याची शक्यता असते
- जेव्हा पदार्थावर बुरशी चढते तेव्हा त्यात मायको टॉक्झिन हे विष तयार होते
- क्लोस्ट्रिडियम यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत ते विनाॅक्सी परिस्थितीत वाढतात
- बर्ड फ्लू हा H5N1 या विषाणूमुळे होतो

● कॉलरा (cholera)

- जिवाणू चे नाव -   विब्रिओ कॉलरी
- प्रसार - दूषित अन्न पाणी
- मोठी अवयव - मोठी आतडे
- लक्षणे -  उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे
- उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)
- लस - हाफकिन ची लस ORS चे घटक
1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट
- शिगेल्ला  बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो

● घटसर्प

- जिवाणू चे नाव -  कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी.
- प्रसार -  हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात
- अवयव - श्‍वसनसंस्था
- लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे
- उपचार -  पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस)

● डांग्या खोकला.

- जिवाणू चे नाव - haemophilus pertusis
- प्रसार - हवेमार्फत
- अवयव - श्वसनसंस्था
- लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे
- उपचार - DPT (त्रिगुणी लस)

● धनुर्वात (tetanus)

- जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी
- प्रसार - ओल्या जखमेतून
- अवयव -  मध्यवर्ती चेतासंस्था
- लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना
- उपचार -  DPT लस

● न्युमोनिया

- जिवाणू चे नाव -  डीप्लोकोकस न्युमोनी
- प्रसार -  हवेमार्फत
- अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे
- लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास
- उपचार - औषध पेनिसिलीन

● कुष्ठरोग

- जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री
- प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू
- अवयव -  परिघीय चेता संस्था
- लक्षणे -   बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे
- उपचार - लस उपलब्ध नाही

ॲडम स्मिथ

ॲडम स्मिथ (जन्म - १६ जून १७२३, मृत्यू - १७ जुलै  १७९०) हे स्कॉटलंडचे एक तत्त्वज्ञ होते. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील कर्ककाल्डी या गावी झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये सामाजिक तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते.तसेच त्याच्या व्याखेवरील टीका सुद्धा आहे.औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे या त्याने ग्रंथात मांडली .भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यस्थेचा त्याने पुरस्कार केला , आधीच्या व्यापारावाद्यांच्या विरोधात तो होता .

अर्थशास्त्राला पूर्वी राजकीय अर्थशास्त्र असे म्हटले जात होते ,त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा नव्हता तर अर्थशास्त्र हा विषय १८ व्या शतकापर्यंत राज्यशास्त्राचा एक भाग मानला जात होता परंतु सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ सन १७७६ मध्ये आपला अर्थशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ 'राष्ट्राची संपत्ती ' लिहून अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापास

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...