२१ मे २०२०

चंद्रासंबंधीची माहिती.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

99 वी घटनादुरूस्ती.

🅾ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगलादेश यांच्यात भूभागांच्या आदानप्रदान संदर्भात आहे. तर GST चा उल्लेख असलेले 121 वे घटनादुरुस्ती विधेयक केवळ लोकसभेने संमत केलेले असल्याने अद्यापही विधेयक (प्रस्तावित घटनादुरुस्ती) या स्वरूपातच आहे.)

 🅾वास्तविक पाहता हे 121वे घटनादुरूस्ती विधेयक होते. परंतु, काही विधेयके संमत न होता रद्द(Lapsed)होतात, पण संमत झालेली घटनादुरूस्ती ही क्रमाने पुढील क्रमांक धारण करते, म्हणून ही 99 वी घटनादुरूस्ती.

🅾 राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली 31 डिसेंबर 2014 रोजी. मात्र कायदा अंमलात आला 13 एप्रिल 2015 पासून.
 ही घटनादुरूस्ती National Judicial AppointmentCommission(NJAC) अर्थात राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती कमिशन च्या संदर्भातील आहे.

🅾 ह्या घटनादुरूस्ती द्वारा राज्यघटनेत 124अ, 124ब, 124क या तीन नवीन कलमांचा समावेश करण्यात आला, तर राज्यघटनेच्या कलम 127, 128, 217, 222, 224अ,231 या कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

🅾 ही घटनादुरूस्ती वास्तवात येण्यापूर्वी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीशांच्या समितीकडून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूका तसेच बदल्यांबद्दल शिफारशी राष्ट्रपतींकडे केल्या जात व त्या आधारे निर्णय घेतला जाई. कार्यकारी मंडळाला त्यात स्थान नव्हते.मात्र आता घटनादुरूस्तीने हे अधिकार NJAC मिळाले आहेत.

🅾  124अ या कलमात NJAC ची रचना (Composition) , 124ब या कलमात NJACची कार्ये (Functions) तर 124क मध्ये NJAC च्या कार्यपद्धती (Power of Parliament to make law on procedures) समावेश करण्यात आला आहे.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

🧩 चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

🅾चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..

🧩 साराबंधी चळवळ (सन 1918) :-

🅾 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.. गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

🅾 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हा गांधीजीचा दूसरा विजय होता..

🧩 रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

🅾 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

🅾या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

🅾या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

🅾13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.. या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

नदी बद्दल माहिती

💠 💠जलाशय/धरण💠 💠

🅾भाटघर:-येसाजी कंक

🅾पानशेत:-तानाजी सागर

🅾वरसगाव:-वीर बाजी पासलकर

🅾माणिकडोह:-शहाजी सागर

🅾उजनी:-यशवंत सागर

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

💠 💠नदी व धरण💠 💠

🅾तापी-हातनूर

🅾गिरणा:-चनकापूर व दहिगाव

🅾काटेपूर्णा:-महान

🅾पांझरा:-सय्यद

🅾बुराई:-फोफर

🅾गोमती:-सुसरी

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

💠 💠नदी काठ शहरे💠 💠

🅾तापी-भुसावळ सारंगखेडा

🅾गिरणा:-मालेगाव जळगाव

🅾पांझरा:-धुळे

🅾बुराई:-सिंदखेडराजा

🅾गोमाई:-शहादा प्रकाशे

🅾बोरी:-अमळनेर

🅾मास:-शेगाव

🅾मोरणा:-अकोला

🅾नळगंगा:-मलकापूर

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

💠 💠संगम स्थळ💠 💠

🅾कपिलेश्वर:-तापी-पांझरा

🅾प्रकाशे:-तापी-गोमती

🅾चांगदेव:-तापी-पूर्णा

🅾सिंदखेडराजा:-तापी-बुरई

🅾रायरेश्वर:-तापी-गिरणा

🅾रामतीर्थ:-पूर्णा-चंद्रभागा

🅾अंकुरा:-पूर्णा-मोरणा

🅾मालेगाव:-गिरणा-मोसम

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान.


🅾मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

🅾पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे

🅾राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५)

🅾कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३)

🅾भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८)

🅾शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

🅾यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक

🅾महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक

🅾डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९)

🅾उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

🅾कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८)

🅾स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड

🅾महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

'भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् - भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान
46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

प्रश्न मंजुषा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

डेली का डोज 21 मई 2020

1.भारतीय वायु सेना (IAF) ने कितने करोड़ रुपये की तीन बड़ी अधिग्रहण परियोजनाओं को रोकने का निर्णय लिया है?
a. 5000 करोड़ रुपये
b. 8000 करोड़ रुपये✔️
c. 7000 करोड़ रुपये
d. 4000 करोड़ रुपये

2.विश्व बैंक और भारत सरकार ने हाल ही में कितने मिलियन डॉलर के समझौते पर हस्ताक्षर किए हैं?
a. 750 मिलियन डॉलर✔️
b. 550 मिलियन डॉलर
c. 450 मिलियन डॉलर
d. 150 मिलियन डॉलर

3.भारत ने फिलिस्तीनी शरणार्थियों के कल्याण हेतु काम करने वाली संयुक्त राष्ट्र राहत और निर्माण एजेंसी को कितने मिलियन अमरीकी डॉलर की सहायता राशि प्रदान की है?
a. 5 मिलियन अमरीकी डॉलर
b. 8 मिलियन अमरीकी डॉलर
c. 4 मिलियन अमरीकी डॉलर
d. 2 मिलियन अमरीकी डॉलर✔️

4.भारतीय इस्पात संघ (Indian Steel Association) ने हाल ही में किसे अपना नया अध्यक्ष नियुक्त किया है?
a. दिलीप उम्मेन✔️
b. राहुल सचदेवा
c. मोहित अग्रवाल
d. दिनकर त्यागी

5.किस देश के प्रधान मंत्री थॉमस थाबाने ने औपचारिक रूप से अपने पद से इस्तीफा दे दिया है?
a. लाइबेरिया
b. लेसोथो✔️
c. मोजाम्बिक
d. ईरान

6.आतंकवाद विरोधी दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 मार्च
b. 15 फरवरी
c. 18 अप्रैल
d. 21 मई✔️

7.भारत और किस देश ने हाल ही में पांच नए बंदरगाहों और दो नए प्रोटोकॉल मार्गों के संचालन के लिए एक समझौते पर हस्ताक्षर किए?
a. नेपाल
b. पाकिस्तान
c. बांग्लादेश✔️
d. चीन

8.केंद्रीय मंत्रिमंडल ने आपातकालीन क्रेडिट लाइन गारंटी योजना (ईसीएलजीएस) के अंतर्गत कितने लाख करोड़ रुपये की अतिरिक्तड राशि उपलब्ध  कराने की मंजूरी दे दी है?
a. पांच लाख करोड़ रुपये
b. तीन लाख करोड़ रुपये✔️
c. चार लाख करोड़ रुपये
d. सात लाख करोड़ रुपये

9.कोविड-19 का टीका बनाने के लिए भारत बायोटेक और किस देश के फिलाडेल्फिया स्थित थॉमस जेफरसन विश्वविद्यालय के बीच समझौता हुआ है?
a. अमेरिका✔️
b. नेपाल
c. चीन
d. रूस

10.चीन की सरकार ने हाल ही में किस देश के निर्यात पर 80 फीसदी का टैरिफ लगा दिया है?
a. ऑस्ट्रेलिया✔️
b. नेपाल
c. पाकिस्तान
d. बांग्लादेश

उत्तर-
1.b. 8000 करोड़ रुपये
वायु सेना प्रमुख आरकेएस भदौरिया ने 18 मई को सूचित किया कि सेना अतिरिक्त पिलाटस बेसिक ट्रेनर विमान खरीदने की अपनी इस योजना को अब आगे नहीं बढ़ेगी. अतिरिक्त हॉक (ट्रेनर विमान) खरीदने की भी योजना थी लेकिन फिलहाल इस खरीद को भी रोक दिया गया है. एक अन्य जगुआर रि-इंजनिंग योजना भी थी जो पूरी तरह से आयात पर निर्भर थी, लेकिन वायु सेना  ने इस परियोजना को भी रोकने का फैसला किया है. इस योजना के तहत जगुआर लड़ाकू विमानों को अमेरिका के हनीवेल कॉर्पोरेशन के नए इंजनों से लैस किया जाना था.

2.a. 750 मिलियन डॉलर
विश्व बैंक ने भारत के COVID-19 सामाजिक सुरक्षा प्रतिक्रिया कार्यक्रम में तेजी लाने के लिए 1 बिलियन डॉलर की सहायता का आश्वासन दिया है. इसका मुख्य उद्देश्य COVID-19 महामारी के कारण प्रभावित होने वाले कमजोर परिवारों की रक्षा करना है. इस कार्यक्रम ने भारत के प्रति विश्व बैंक की कुल प्रतिबद्धता को 1 बिलियन डालर से बढ़ाकर 2 बिलियन डॉलर कर दिया है. विश्व बैंक ने अप्रैल 2020 में 1 बिलियन अमरीकी डॉलर के वित्तीय समर्थन की घोषणा की थी.

3.d. 2 मिलियन अमरीकी डॉलर
यह सहायता कोरोनोवायरस की संकट की परिस्थिति के दौरान शिक्षा और स्वास्थ्य सहित संयुक्त राष्ट्र राहत और निर्माण एजेंसी के प्रमुख कार्यक्रमों और सेवाओं के लिए दी  गई है. संयुक्त राष्ट्र राहत और निर्माण एजेंसी (UNRWA) ने अपनी बुनियादी सेवाओं को संचालित करने के लिए भारत के समर्थन की सराहना की है, यह सहायता ऐसे समय की जा रही जब पूरी दुनिया कोविड -19 महामारी द्वारा उत्पन्न चुनौतियों का सामना कर रही है.

4.a. दिलीप उम्मेन
भारतीय इस्पात संघ ने दिलीप उम्मेन को अपना नया अध्यक्ष नियुक्त किया है. उनका कार्यकाल तत्काल शुरू हो गया है. इससे पहले इस पद पर टाटा स्टील के सीईओ टी वी नरेंद्रन का कार्यकाल अगस्त में समाप्त होने वाला था. उन्होंने उससे पहले एक मई को अध्यक्ष पद से हटने का फैसला किया.दिलीप उम्मेन को सर्वसम्मति से दो वर्ष के लिए अध्यक्ष चुना गया है. भारतीय इस्पात संघ के बयान में कहा गया है कि दिलीप उम्मेन का इस्पात उद्योग में 37 साल से अधिक का अनुभव है. वे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आईआईटी) खड़गपुर से पढ़े हुए हैं.

5.b. लेसोथो
अफ्रीकी देश लेसोथो के प्रधानमंत्री थॉमस थाबाने ने औपचारिक रूप से अपने पद से इस्तीफा दे दिया है. उनके खिलाफ उनकी पूर्व पत्नी की 2017 में हत्या के केस में शामिल होने का आरोप लगाया जा रहा था. प्रधानमंत्री थॉमस थाबाने ने कहा कि उनके एक महान ऐक्शन के थिअटर से रिटायर होने और पब्लिक ऑफिस से छुट्टी लेने का वक्त आ गया है. 80 साल के थबाने काफी वक्त से कह रहे थे कि वह रिटायर होने वाले हैं. उनकी जगह पर वित्त मंत्री मोकेट्सी मोहोरो पीएम होंगे.

6.d. 21 मई
देश में 21 मई को आतंकवाद विरोधी दिवस मनाया जाता है. इस बार यह दिवस कोरोना वायरस महामारी के बीच मनाया जा रहा है. हर साल 21 मई को मनाए जाने वाले आतंकवाद विरोधी दिवस पर युवाओं सहित समाज के अन्य वर्गों को आतंकवाद विरोधी शपथ दिलाई जाती है. 21 मई 1991 को तमिलनाडु के श्रीपेरंबदूर में पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या कर दी गई थी. उनकी हत्या के बाद ही 21 मई को आतंकवाद विरोधी दिवस के तौर पर मनाने का फैसला किया गया था.

7.c. बांग्लादेश
भारत और बांग्लादेश ने हाल ही में पांच नए बंदरगाहों और दो नए प्रोटोकॉल मार्गों के संचालन के लिए एक समझौते पर हस्ताक्षर किए. इससे द्विपक्षीय व्यापार को बढ़ाने में मदद मिलेगी. साथ ही इससे नए गंतव्यों और उनके समुद्र तटीय क्षेत्र के आर्थिक विकास को प्रोत्साहन मिलेगा. बांग्लादेश की ओर पांच नए ‘पोर्ट ऑफ कॉल’ राजशाही, सुल्तानगंज, चिलमारी, दाउदकांडी और बहादुराबाद हैं, जबकि भारतीय पक्ष की ओर से ये धूलियान, माइया, कोलाघाट, सोनामुरा और जोगीगोफा हैं.

8.b. तीन लाख करोड़ रुपये
केंद्र सरकार ने आपातकालीन क्रेडिट लाइन गारंटी योजना (ईसीएलजीएस) के अंतर्गत तीन लाख करोड़ रुपये की अतिरिक्तर राशि उपलब्धन कराने की मंजूरी दे दी है. इससे सूक्ष्मं, लघु और मध्यडम उद्यमों के अंतर्गत आने वाले पात्र कर्जदारों और मुद्रा योजना के अंतर्गत और ऋण लेने के इच्छुसक कर्जदारों को फायदा होगा. मंत्रिमंडल ने उधार देने वाली संस्थााओं को राष्ट्री य ऋण गारंटी ट्रस्टी  कंपनी लिमिटेड की ओर से शत-प्रतिशत ऋण गारंटी उपलब्धे कराने का भी फैसला किया है. 

9.a. अमेरिका
कोविड-19 का टीका बनाने के लिए भारत बायोटेक और अमेरिका के फिलाडेल्फिया स्थित थॉमस जेफरसन विश्वविद्यालय के बीच समझौता हुआ है. इस टीके का विकास जेफरसन कंपनी ने किया है. भारत बायोटेक ने यह घोषणा की. इस टीके को वर्तमान में निष्क्रिय हो चुके रैबीज के टीके का इस्तेमाल कर विकसित किया गया है. यह कोरोना वायरस प्रोटीन के वाहक के रूप में काम करेगा.

10.a. ऑस्ट्रेलिया
चीन की सरकार ने हाल ही में ऑस्ट्रेलिया के निर्यात पर 80 फीसदी का टैरिफ लगा दिया. चीन के इस कदम से दोनों देशों के राजनयिक संबंध बिगड़ गए हैं. चीन की इस कार्रवाई से आशंका जन्म ले रही है कि इससे शुरू होने वाले वैश्विक ट्रेड वॉर में चीन कई और देशों को भी घसीट सकता है. वायरस के प्रसार को लेकर चीन पर शुरुआत से ही कई आरोप लगते रहे हैं.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...