२१ मे २०२०

'भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् - भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान
46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

प्रश्न मंजुषा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

डेली का डोज 21 मई 2020

1.भारतीय वायु सेना (IAF) ने कितने करोड़ रुपये की तीन बड़ी अधिग्रहण परियोजनाओं को रोकने का निर्णय लिया है?
a. 5000 करोड़ रुपये
b. 8000 करोड़ रुपये✔️
c. 7000 करोड़ रुपये
d. 4000 करोड़ रुपये

2.विश्व बैंक और भारत सरकार ने हाल ही में कितने मिलियन डॉलर के समझौते पर हस्ताक्षर किए हैं?
a. 750 मिलियन डॉलर✔️
b. 550 मिलियन डॉलर
c. 450 मिलियन डॉलर
d. 150 मिलियन डॉलर

3.भारत ने फिलिस्तीनी शरणार्थियों के कल्याण हेतु काम करने वाली संयुक्त राष्ट्र राहत और निर्माण एजेंसी को कितने मिलियन अमरीकी डॉलर की सहायता राशि प्रदान की है?
a. 5 मिलियन अमरीकी डॉलर
b. 8 मिलियन अमरीकी डॉलर
c. 4 मिलियन अमरीकी डॉलर
d. 2 मिलियन अमरीकी डॉलर✔️

4.भारतीय इस्पात संघ (Indian Steel Association) ने हाल ही में किसे अपना नया अध्यक्ष नियुक्त किया है?
a. दिलीप उम्मेन✔️
b. राहुल सचदेवा
c. मोहित अग्रवाल
d. दिनकर त्यागी

5.किस देश के प्रधान मंत्री थॉमस थाबाने ने औपचारिक रूप से अपने पद से इस्तीफा दे दिया है?
a. लाइबेरिया
b. लेसोथो✔️
c. मोजाम्बिक
d. ईरान

6.आतंकवाद विरोधी दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 10 मार्च
b. 15 फरवरी
c. 18 अप्रैल
d. 21 मई✔️

7.भारत और किस देश ने हाल ही में पांच नए बंदरगाहों और दो नए प्रोटोकॉल मार्गों के संचालन के लिए एक समझौते पर हस्ताक्षर किए?
a. नेपाल
b. पाकिस्तान
c. बांग्लादेश✔️
d. चीन

8.केंद्रीय मंत्रिमंडल ने आपातकालीन क्रेडिट लाइन गारंटी योजना (ईसीएलजीएस) के अंतर्गत कितने लाख करोड़ रुपये की अतिरिक्तड राशि उपलब्ध  कराने की मंजूरी दे दी है?
a. पांच लाख करोड़ रुपये
b. तीन लाख करोड़ रुपये✔️
c. चार लाख करोड़ रुपये
d. सात लाख करोड़ रुपये

9.कोविड-19 का टीका बनाने के लिए भारत बायोटेक और किस देश के फिलाडेल्फिया स्थित थॉमस जेफरसन विश्वविद्यालय के बीच समझौता हुआ है?
a. अमेरिका✔️
b. नेपाल
c. चीन
d. रूस

10.चीन की सरकार ने हाल ही में किस देश के निर्यात पर 80 फीसदी का टैरिफ लगा दिया है?
a. ऑस्ट्रेलिया✔️
b. नेपाल
c. पाकिस्तान
d. बांग्लादेश

उत्तर-
1.b. 8000 करोड़ रुपये
वायु सेना प्रमुख आरकेएस भदौरिया ने 18 मई को सूचित किया कि सेना अतिरिक्त पिलाटस बेसिक ट्रेनर विमान खरीदने की अपनी इस योजना को अब आगे नहीं बढ़ेगी. अतिरिक्त हॉक (ट्रेनर विमान) खरीदने की भी योजना थी लेकिन फिलहाल इस खरीद को भी रोक दिया गया है. एक अन्य जगुआर रि-इंजनिंग योजना भी थी जो पूरी तरह से आयात पर निर्भर थी, लेकिन वायु सेना  ने इस परियोजना को भी रोकने का फैसला किया है. इस योजना के तहत जगुआर लड़ाकू विमानों को अमेरिका के हनीवेल कॉर्पोरेशन के नए इंजनों से लैस किया जाना था.

2.a. 750 मिलियन डॉलर
विश्व बैंक ने भारत के COVID-19 सामाजिक सुरक्षा प्रतिक्रिया कार्यक्रम में तेजी लाने के लिए 1 बिलियन डॉलर की सहायता का आश्वासन दिया है. इसका मुख्य उद्देश्य COVID-19 महामारी के कारण प्रभावित होने वाले कमजोर परिवारों की रक्षा करना है. इस कार्यक्रम ने भारत के प्रति विश्व बैंक की कुल प्रतिबद्धता को 1 बिलियन डालर से बढ़ाकर 2 बिलियन डॉलर कर दिया है. विश्व बैंक ने अप्रैल 2020 में 1 बिलियन अमरीकी डॉलर के वित्तीय समर्थन की घोषणा की थी.

3.d. 2 मिलियन अमरीकी डॉलर
यह सहायता कोरोनोवायरस की संकट की परिस्थिति के दौरान शिक्षा और स्वास्थ्य सहित संयुक्त राष्ट्र राहत और निर्माण एजेंसी के प्रमुख कार्यक्रमों और सेवाओं के लिए दी  गई है. संयुक्त राष्ट्र राहत और निर्माण एजेंसी (UNRWA) ने अपनी बुनियादी सेवाओं को संचालित करने के लिए भारत के समर्थन की सराहना की है, यह सहायता ऐसे समय की जा रही जब पूरी दुनिया कोविड -19 महामारी द्वारा उत्पन्न चुनौतियों का सामना कर रही है.

4.a. दिलीप उम्मेन
भारतीय इस्पात संघ ने दिलीप उम्मेन को अपना नया अध्यक्ष नियुक्त किया है. उनका कार्यकाल तत्काल शुरू हो गया है. इससे पहले इस पद पर टाटा स्टील के सीईओ टी वी नरेंद्रन का कार्यकाल अगस्त में समाप्त होने वाला था. उन्होंने उससे पहले एक मई को अध्यक्ष पद से हटने का फैसला किया.दिलीप उम्मेन को सर्वसम्मति से दो वर्ष के लिए अध्यक्ष चुना गया है. भारतीय इस्पात संघ के बयान में कहा गया है कि दिलीप उम्मेन का इस्पात उद्योग में 37 साल से अधिक का अनुभव है. वे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आईआईटी) खड़गपुर से पढ़े हुए हैं.

5.b. लेसोथो
अफ्रीकी देश लेसोथो के प्रधानमंत्री थॉमस थाबाने ने औपचारिक रूप से अपने पद से इस्तीफा दे दिया है. उनके खिलाफ उनकी पूर्व पत्नी की 2017 में हत्या के केस में शामिल होने का आरोप लगाया जा रहा था. प्रधानमंत्री थॉमस थाबाने ने कहा कि उनके एक महान ऐक्शन के थिअटर से रिटायर होने और पब्लिक ऑफिस से छुट्टी लेने का वक्त आ गया है. 80 साल के थबाने काफी वक्त से कह रहे थे कि वह रिटायर होने वाले हैं. उनकी जगह पर वित्त मंत्री मोकेट्सी मोहोरो पीएम होंगे.

6.d. 21 मई
देश में 21 मई को आतंकवाद विरोधी दिवस मनाया जाता है. इस बार यह दिवस कोरोना वायरस महामारी के बीच मनाया जा रहा है. हर साल 21 मई को मनाए जाने वाले आतंकवाद विरोधी दिवस पर युवाओं सहित समाज के अन्य वर्गों को आतंकवाद विरोधी शपथ दिलाई जाती है. 21 मई 1991 को तमिलनाडु के श्रीपेरंबदूर में पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी की हत्या कर दी गई थी. उनकी हत्या के बाद ही 21 मई को आतंकवाद विरोधी दिवस के तौर पर मनाने का फैसला किया गया था.

7.c. बांग्लादेश
भारत और बांग्लादेश ने हाल ही में पांच नए बंदरगाहों और दो नए प्रोटोकॉल मार्गों के संचालन के लिए एक समझौते पर हस्ताक्षर किए. इससे द्विपक्षीय व्यापार को बढ़ाने में मदद मिलेगी. साथ ही इससे नए गंतव्यों और उनके समुद्र तटीय क्षेत्र के आर्थिक विकास को प्रोत्साहन मिलेगा. बांग्लादेश की ओर पांच नए ‘पोर्ट ऑफ कॉल’ राजशाही, सुल्तानगंज, चिलमारी, दाउदकांडी और बहादुराबाद हैं, जबकि भारतीय पक्ष की ओर से ये धूलियान, माइया, कोलाघाट, सोनामुरा और जोगीगोफा हैं.

8.b. तीन लाख करोड़ रुपये
केंद्र सरकार ने आपातकालीन क्रेडिट लाइन गारंटी योजना (ईसीएलजीएस) के अंतर्गत तीन लाख करोड़ रुपये की अतिरिक्तर राशि उपलब्धन कराने की मंजूरी दे दी है. इससे सूक्ष्मं, लघु और मध्यडम उद्यमों के अंतर्गत आने वाले पात्र कर्जदारों और मुद्रा योजना के अंतर्गत और ऋण लेने के इच्छुसक कर्जदारों को फायदा होगा. मंत्रिमंडल ने उधार देने वाली संस्थााओं को राष्ट्री य ऋण गारंटी ट्रस्टी  कंपनी लिमिटेड की ओर से शत-प्रतिशत ऋण गारंटी उपलब्धे कराने का भी फैसला किया है. 

9.a. अमेरिका
कोविड-19 का टीका बनाने के लिए भारत बायोटेक और अमेरिका के फिलाडेल्फिया स्थित थॉमस जेफरसन विश्वविद्यालय के बीच समझौता हुआ है. इस टीके का विकास जेफरसन कंपनी ने किया है. भारत बायोटेक ने यह घोषणा की. इस टीके को वर्तमान में निष्क्रिय हो चुके रैबीज के टीके का इस्तेमाल कर विकसित किया गया है. यह कोरोना वायरस प्रोटीन के वाहक के रूप में काम करेगा.

10.a. ऑस्ट्रेलिया
चीन की सरकार ने हाल ही में ऑस्ट्रेलिया के निर्यात पर 80 फीसदी का टैरिफ लगा दिया. चीन के इस कदम से दोनों देशों के राजनयिक संबंध बिगड़ गए हैं. चीन की इस कार्रवाई से आशंका जन्म ले रही है कि इससे शुरू होने वाले वैश्विक ट्रेड वॉर में चीन कई और देशों को भी घसीट सकता है. वायरस के प्रसार को लेकर चीन पर शुरुआत से ही कई आरोप लगते रहे हैं.

संपूर्ण मराठी व्याकरण -प्रश्नमंजुषा


1) रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत'

या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे ?

A]  हे गणनावाचक संख्याविशेषण आहे.

B] हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे.

C] हे आवृत्तिवाचक संख्याविशेषण आहे.

D]  हे अनिश्चित संख्याविशेषण आहे.✍🏻✍🏻

*Q2) रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा :*

(a) ती चार वाजता, एस.टी. ने, पुण्यास, न सांगता गेली.

(b) आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना.

(c) प्रसंग कोणताही असला, तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही.

(d) मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात.

पर्यायी उत्तरे :

A] फक्त (a) व (b) पर्याय बरोबर आहेत.

B]  फक्त (b) व (c) पर्याय बरोबर आहेत.

C] फक्त (b) व (d) पर्याय बरोबर आहेत.✍🏻✍🏻

D]  फक्त (a) व (c) पर्याय बरोबर आहेत.

3) पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.

A] कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.✍🏻✍🏻

B]  रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.

C]  शहाण्याला शब्दांचा मार.

D] गाढवाला गुळाची चव काय ?

4) अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? अचूक पर्याय निवडा,

A] पोटाचा पाईक

B] अल्लाची गाय✍🏻✍🏻

C] उफारट्या काळजाचा

D]  उंटावरचा शहाणा

5) तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा :

A]  स्वरसंधी

B]  व्यंजनसंधी

C]  विसर्गसंधी✍🏻✍🏻

D] पूर्णसंधी

Q6) य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ___ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.

A] इ, ऊ, ऋ, ल

B]  ई, उ, ऋ, ल

C]  इ, उ, ऋ, ल✍🏻✍🏻

D] ई, ऊ, ऋ, लु

7) मराठी शब्दातील अन्त* ( *शेवटचा वर्ण) 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही ?

A] पान

B] जवळ

C]  कपाट

D] करवत ✍🏻✍🏻

8) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा :

A] देवळच्या बाहेर

B] वृक्षाखाली

C] शहरोशहरी

D] गायसुद्धा ✍🏻✍🏻

Q9)स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?

A]अलुक् तत्पुरुष

B] उपपद तत्पुरुष

C] सप्तमी तत्पुरुष ✍🏻✍🏻

D]  चतुर्थी तत्पुरुष

Q10) पुढील विधाने वाचा :

(a) गंगा, सिंधू, ताप ही नद्यांची नावे विशेषनामे आहेत. परंतु नदी हे सामान्यनाम असून जातीवाचक आहे.

(b) स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेषनामे नाहीत. परंतु मुलगा हे सामान्यनाम असून ते व्यक्तिवाचक आहे.

(c) सामान्यनामाचे अनेकवचन होत नाहीं.

(d) विशेषनामाचे अनेकवचन होते.

पर्यायी उत्तरे :

A] विधान (a) व (b) चूक

B] विधान (b), (c), (d) चूक ✍🏻✍🏻

C] सर्व बरोबर

D] फक्त (a) चूक

Q11.पुढील विधाने वाचा.

a. कासव हळूहळू चालते.

b. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती.

वरील वाक्यातील विधेय विस्तारक ओळखा.

A] हळूहळू व गप्पा मारीत

B]  हळूहळू व वर्गाबाहेर मोठमोठ्याने

C] हळूहळू व मोठमोठ्याने गप्पा मारीत

D]  हळूहळू व वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत ✍🏻✍🏻

Q12.पुढील विधाने वाचा.

a)  होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्ये म्हणतात.

b) वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

c)  क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा या विषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्ये म्हणतात.

A] फक्त a बरोबर ✍🏻✍🏻

B]  फक्त c बरोबर

C]  फक्त a व c बरोबर

D] a, b, c बरोबर

Q13.खालील वाक्याचे केवलवाक्य करा : ‘आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला.

a)  आरती सुरू झाली व घंटानाद सुरू झाला.

b)  जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला.

c)  आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला.

D)  आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला.

A] फक्त a आणि d बरोबर

B]  फक्त d आणि b बरोबर

C]  फक्त c बरोबर बाकी चूक

D] फक्त d बरोबर बाकी चूक ✍🏻✍🏻

Q14. पुढील विधाने वाचा.

a)  धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणा-या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात. 

b) अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते.

c)  काही क्रियापदाना दोन कर्मे असतात

.
A]  फक्त a चूक ✍🏻👌

C] फक्त b चूक

C]  फक्त c चूक

D] सर्व बरोबर

Q15) “घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?

A)  शृंगार रस

B) शांत रस ✍🏻✍🏻

C) अद्भुत रस

D) करूण रस

यूपीएससी पूर्व परीक्षेच्या तारखेची घोषणा 5 जूनला.

🖌 केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा पूर्व परीक्षेची तारीख 5 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

🖌 तर टाळेबंदीमुळे 31 मे रोजीची ही नियोजित पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.

🖌 लोकसेवा आयोगाने बुधवारी परिस्थितीचा आढावा घेतला. टाळेबंदीच्या नव्या टप्प्यातही अनेक र्निबध कायम ठेवण्यात आलेले असल्याने सद्य:स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही.

🖌 त्यामुळे 5 जून रोजी आयोगाची पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात आढावा घेऊन परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले.

टाळेबंदी काळात कार्बन उत्सर्जनात भारतात २६, तर जगात १७ टक्के घट

- करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जगात १७ टक्क्य़ांनी कमी झाले असून भारतात ते २६ टक्क्य़ांनी घटले आहे. एप्रिल २०१९ व एप्रिल २०२० मधील कार्बनच्या प्रमाणाची तुलना करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- ब्रिटनमधील नॅशनल क्लायमेट चेंज या नियतकालिकाने म्हटले आहे, की कार्बन उत्सर्जनात टाळेबंदीमुळे जानेवारी ते एप्रिल या काळात जगभरात २०१९ च्या पातळीपेक्षा मोठी घट झाली आहे. ती या वर्षअखेरीपर्यंत ४.४ टक्के ते ८ टक्के राहील.

- दुसऱ्या महायुद्धानंतर कार्बन उत्सर्जनात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. टाळेबंदीचा हा परिणाम असून २०२० मध्ये कार्बन उत्सर्जनात सर्वाधिक निव्वळ वार्षिक घट नोंदली जाण्याची शक्यता आहे.

- भारताशिवाय ब्रिटन- ३०.७ टक्के तर अमेरिका ३१.६ टक्के याप्रमाणे घट नोंदवली गेली आहे. चीनमध्ये २३.९ टक्के घट नोंदवली गेली आहे. ७ एप्रिलला टाळेबंदीचा सर्वोच्च काळ असताना दिवसाला कार्बन उत्सर्जन सतरा टक्के कमी झाले, याचा अर्थ जगात १७ दशलक्ष टन कार्बन कमी सोडला गेला. ही कार्बन उत्सर्जन पातळी २००६ मधील पातळीशी जुळणारी आहे.

- रस्ते वाहतुकीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात ४३ टक्के, ऊर्जानिर्मितीमधील कार्बन उत्सर्जनात १९ टक्के, उद्योग व हवाई वाहतुकीतील कार्बन उत्सर्जनात अनुक्रमे २५ व १० टक्के घट नोंदली गेली आहे. २०२० अखेरीस कार्बन उत्सर्जनातील घट ४ ते ७ टक्के राहील असा अंदाज आहे.

- या अभ्यासात असे म्हटले आहे, की हे कार्बन उत्सर्जन कमी झाले असले तरी त्याचा हवामान बदलांवर फारसा परिणाम होणार नाही कारण ही घट फार किरकोळ आहे. आधीच मोठय़ा प्रमाणावर कार्बन वातावरणात साठलेला आहे. संशोधनाचे प्रमुख लेखक कॉरिनल क्वीयर यांनी म्हटले आहे. टाळेबंदीमुळे ऊर्जेचा वापर कमी झाला, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. त्यातून कुठलाही रचनात्मक बदल सूचित होत नाही.

लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)


आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.

   डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस  म्हणून पाळला गेला.

   आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.

५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.

गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

Latest post

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) - कलम: 315 - स्थापना: 1926 - संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य - कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा - नि...