२१ मे २०२०

संपूर्ण मराठी व्याकरण -प्रश्नमंजुषा


1) रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत'

या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे ?

A]  हे गणनावाचक संख्याविशेषण आहे.

B] हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे.

C] हे आवृत्तिवाचक संख्याविशेषण आहे.

D]  हे अनिश्चित संख्याविशेषण आहे.✍🏻✍🏻

*Q2) रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा :*

(a) ती चार वाजता, एस.टी. ने, पुण्यास, न सांगता गेली.

(b) आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना.

(c) प्रसंग कोणताही असला, तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही.

(d) मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात.

पर्यायी उत्तरे :

A] फक्त (a) व (b) पर्याय बरोबर आहेत.

B]  फक्त (b) व (c) पर्याय बरोबर आहेत.

C] फक्त (b) व (d) पर्याय बरोबर आहेत.✍🏻✍🏻

D]  फक्त (a) व (c) पर्याय बरोबर आहेत.

3) पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.

A] कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.✍🏻✍🏻

B]  रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.

C]  शहाण्याला शब्दांचा मार.

D] गाढवाला गुळाची चव काय ?

4) अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? अचूक पर्याय निवडा,

A] पोटाचा पाईक

B] अल्लाची गाय✍🏻✍🏻

C] उफारट्या काळजाचा

D]  उंटावरचा शहाणा

5) तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा :

A]  स्वरसंधी

B]  व्यंजनसंधी

C]  विसर्गसंधी✍🏻✍🏻

D] पूर्णसंधी

Q6) य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ___ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.

A] इ, ऊ, ऋ, ल

B]  ई, उ, ऋ, ल

C]  इ, उ, ऋ, ल✍🏻✍🏻

D] ई, ऊ, ऋ, लु

7) मराठी शब्दातील अन्त* ( *शेवटचा वर्ण) 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही ?

A] पान

B] जवळ

C]  कपाट

D] करवत ✍🏻✍🏻

8) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा :

A] देवळच्या बाहेर

B] वृक्षाखाली

C] शहरोशहरी

D] गायसुद्धा ✍🏻✍🏻

Q9)स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?

A]अलुक् तत्पुरुष

B] उपपद तत्पुरुष

C] सप्तमी तत्पुरुष ✍🏻✍🏻

D]  चतुर्थी तत्पुरुष

Q10) पुढील विधाने वाचा :

(a) गंगा, सिंधू, ताप ही नद्यांची नावे विशेषनामे आहेत. परंतु नदी हे सामान्यनाम असून जातीवाचक आहे.

(b) स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेषनामे नाहीत. परंतु मुलगा हे सामान्यनाम असून ते व्यक्तिवाचक आहे.

(c) सामान्यनामाचे अनेकवचन होत नाहीं.

(d) विशेषनामाचे अनेकवचन होते.

पर्यायी उत्तरे :

A] विधान (a) व (b) चूक

B] विधान (b), (c), (d) चूक ✍🏻✍🏻

C] सर्व बरोबर

D] फक्त (a) चूक

Q11.पुढील विधाने वाचा.

a. कासव हळूहळू चालते.

b. मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती.

वरील वाक्यातील विधेय विस्तारक ओळखा.

A] हळूहळू व गप्पा मारीत

B]  हळूहळू व वर्गाबाहेर मोठमोठ्याने

C] हळूहळू व मोठमोठ्याने गप्पा मारीत

D]  हळूहळू व वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत ✍🏻✍🏻

Q12.पुढील विधाने वाचा.

a)  होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्ये म्हणतात.

b) वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

c)  क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा या विषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्ये म्हणतात.

A] फक्त a बरोबर ✍🏻✍🏻

B]  फक्त c बरोबर

C]  फक्त a व c बरोबर

D] a, b, c बरोबर

Q13.खालील वाक्याचे केवलवाक्य करा : ‘आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला.

a)  आरती सुरू झाली व घंटानाद सुरू झाला.

b)  जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला.

c)  आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला.

D)  आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला.

A] फक्त a आणि d बरोबर

B]  फक्त d आणि b बरोबर

C]  फक्त c बरोबर बाकी चूक

D] फक्त d बरोबर बाकी चूक ✍🏻✍🏻

Q14. पुढील विधाने वाचा.

a)  धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणा-या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात. 

b) अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते.

c)  काही क्रियापदाना दोन कर्मे असतात

.
A]  फक्त a चूक ✍🏻👌

C] फक्त b चूक

C]  फक्त c चूक

D] सर्व बरोबर

Q15) “घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला” या वाक्यामधील रस ओळखा?

A)  शृंगार रस

B) शांत रस ✍🏻✍🏻

C) अद्भुत रस

D) करूण रस

यूपीएससी पूर्व परीक्षेच्या तारखेची घोषणा 5 जूनला.

🖌 केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणाऱ्या सनदी सेवा पूर्व परीक्षेची तारीख 5 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

🖌 तर टाळेबंदीमुळे 31 मे रोजीची ही नियोजित पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.

🖌 लोकसेवा आयोगाने बुधवारी परिस्थितीचा आढावा घेतला. टाळेबंदीच्या नव्या टप्प्यातही अनेक र्निबध कायम ठेवण्यात आलेले असल्याने सद्य:स्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही.

🖌 त्यामुळे 5 जून रोजी आयोगाची पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यात आढावा घेऊन परीक्षेच्या तारखेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले.

टाळेबंदी काळात कार्बन उत्सर्जनात भारतात २६, तर जगात १७ टक्के घट

- करोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जगात १७ टक्क्य़ांनी कमी झाले असून भारतात ते २६ टक्क्य़ांनी घटले आहे. एप्रिल २०१९ व एप्रिल २०२० मधील कार्बनच्या प्रमाणाची तुलना करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

- ब्रिटनमधील नॅशनल क्लायमेट चेंज या नियतकालिकाने म्हटले आहे, की कार्बन उत्सर्जनात टाळेबंदीमुळे जानेवारी ते एप्रिल या काळात जगभरात २०१९ च्या पातळीपेक्षा मोठी घट झाली आहे. ती या वर्षअखेरीपर्यंत ४.४ टक्के ते ८ टक्के राहील.

- दुसऱ्या महायुद्धानंतर कार्बन उत्सर्जनात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. टाळेबंदीचा हा परिणाम असून २०२० मध्ये कार्बन उत्सर्जनात सर्वाधिक निव्वळ वार्षिक घट नोंदली जाण्याची शक्यता आहे.

- भारताशिवाय ब्रिटन- ३०.७ टक्के तर अमेरिका ३१.६ टक्के याप्रमाणे घट नोंदवली गेली आहे. चीनमध्ये २३.९ टक्के घट नोंदवली गेली आहे. ७ एप्रिलला टाळेबंदीचा सर्वोच्च काळ असताना दिवसाला कार्बन उत्सर्जन सतरा टक्के कमी झाले, याचा अर्थ जगात १७ दशलक्ष टन कार्बन कमी सोडला गेला. ही कार्बन उत्सर्जन पातळी २००६ मधील पातळीशी जुळणारी आहे.

- रस्ते वाहतुकीतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात ४३ टक्के, ऊर्जानिर्मितीमधील कार्बन उत्सर्जनात १९ टक्के, उद्योग व हवाई वाहतुकीतील कार्बन उत्सर्जनात अनुक्रमे २५ व १० टक्के घट नोंदली गेली आहे. २०२० अखेरीस कार्बन उत्सर्जनातील घट ४ ते ७ टक्के राहील असा अंदाज आहे.

- या अभ्यासात असे म्हटले आहे, की हे कार्बन उत्सर्जन कमी झाले असले तरी त्याचा हवामान बदलांवर फारसा परिणाम होणार नाही कारण ही घट फार किरकोळ आहे. आधीच मोठय़ा प्रमाणावर कार्बन वातावरणात साठलेला आहे. संशोधनाचे प्रमुख लेखक कॉरिनल क्वीयर यांनी म्हटले आहे. टाळेबंदीमुळे ऊर्जेचा वापर कमी झाला, त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. त्यातून कुठलाही रचनात्मक बदल सूचित होत नाही.

लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)


आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.

   डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस  म्हणून पाळला गेला.

   आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.

५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.

गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६ )


  व्हाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर  होता.

  दुसरी गोलमेज परिषद लंडन  येथे विलिंग्डनच्या काळात झाली.

   १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश *पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात.

   गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात  पुणे करार झाला.

  सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा  पास झाला.

विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.

संस्था आणि संस्थापक

◆ १८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
◆ १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
◆ १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
◆ १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
◆ १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
◆ १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
◆ १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
◆ १८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
◆ १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
◆ १९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
◆ १९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
◆ १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
◆ १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
◆ १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

सोसायटी 

● १७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
● १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
● १८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
●  १८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
● १८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
● १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
● १८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
● १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
● १८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
● १८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
● १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
● १९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
● १९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
● १९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी

विज्ञान :- शरीरात हिमोग्लोबिन वाढवायचे कसे ?

मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हण्जेचज हिमोग्लोबिन कमी झाले की, शरारीतील रक्ताचा पुरवठा देखील योग्य रित्या होत नाही. असे होऊ नये म्हणून अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे? खाऊ नये? याबाबत सांगतात. त्यावर एक नजर...

1. *बीट* : याच्या सेवनाने व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी  मिळतात. याने शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढत वाढते.

2. *पालक* : यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. याने शरीरातील हिमोग्लोबिन चांगलेच वाढू शकते.

3. *अंडी* : यामुळे शरीराला लोह मिळते तसेच अनेक पोषक घटक यात असतात.

4. *सुकामेवा* : सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळते.

5. *मासे* : कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळते.

6. *डाळिंब* : यामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.

ज्या लोकांना आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांनी आहारात वरील पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवायला हवे.

नेशनल पार्क ~राज्यवार

🌴राजस्थान
1. केवला देवी राष्ट्रीय उद्यान
2. रणथ्मभोर राष्ट्रीय पार्क
3. सरिस्का राष्ट्रीय उद्यान
4. डैजर्ट राष्ट्रीय पार्क
5. दर्रा राष्ट्रीय पार्क
6. घना पक्षी राष्ट्रीय पार्क
7. केवला देवी राष्ट्रीय पार्क
8. ताल छापर अभ्यारण्य
9. माउंट आबू वाईल्ड लाइफ सैंचुरी

🌴मध्य प्रदेश
1. कान्हा राष्ट्रीय पार्क
2. पेंच राष्ट्रीय पार्क
3. पन्ना राष्ट्रीय पार्क
4. सतपुड़ा राष्ट्रीय पार्क
5. वन विहार पार्क
6. रुद्र सागर झील राष्ट्रीय पार्क
7. बांधवगढ नेशनल पार्क
8. संजय नेशनल पार्क
9. माधव राष्ट्रीय पार्क
10. कुनो नेशनल पार्क
11. माण्डला प्लांट फौसिल राष्ट्रीय पार्क

🌴अरुणाचल प्रदेश
1. नामदफा राष्ट्रीय पार्क

🌴हरियाणा
1. सुलतानपुर राष्ट्रीय पार्क
2. कलेशर राष्ट्रीय पार्क

🌴उत्तर प्रदेश
1. दूदवा राष्ट्रीय पार्क
2. चन्द्रप्रभा वन्यजीव विहार

🌴झारखंड
1. बेतला राष्ट्रीय पार्क
2. हजारीबाग राष्ट्रीय पार्क
3. धीमा राष्ट्रीय पार्क

🌴मणिपुर
1. काइबुल लाम्झो राष्ट्रीय पार्क
2. सिरोही राष्ट्रीय पार्क

🌴सिक्किम
1. खांचनजोंगा राष्ट्रीय पार्क

🌴तरिपुरा
1. क्लाउडेड राष्ट्रीय पार्क

🌴तमिलनाडु
1. गल्फ आफ मनार राष्ट्रीय पार्क
2. इन्दिरा गांधी ( अन्नामलाई ) राष्ट्रीय पार्क
3. प्लानी हिल्स राष्ट्रीय पार्क
4. मुकुरूथी नेशनल पार्क
5. गुनीडे नेशनल पार्क

🌴ओडिसा
1. भीतरगनिका राष्ट्रीय पार्क
2. सिंमली राष्ट्रीय पार्क
3. नन्दनकानन राष्ट्रीय चिड़ीयाघर
4. चिल्का झील अभयारण्य

🌴मिजोरम
1. माउन्टेन राष्ट्रीय पार्क
2. मुरलेन राष्ट्रीय पार्क
3. फांगपुई नेशनल पार्क
4. डाम्फा अभ्यारण्य

🌴जम्मू-कश्मीर
1. दाचीग्राम राष्ट्रीय पार्क
2. सलीम अली राष्ट्रीय पार्क
3. किस्तवाड़ राष्ट्रीय पार्क
4. हैमनिश नेशनल पार्क
5. जैव मण्डल रीजर्व , श्रीनगर

🌴पश्चिम बंगाल
1. सुन्दरवन राष्ट्रीय पार्क
2. बुक्सा राष्ट्रीय पार्क
3. जलधपारा राष्ट्रीय पार्क
4. गोरूवारा राष्ट्रीय पार्क
5. सिंघालिला राष्ट्रीय पार्क
6. नियोरा वैली नेशनल पार्क

🌴असम
1. मानस राष्ट्रीय पार्क
2. काजीरंगा राष्ट्रीय पार्क
3. नामेरी राष्ट्रीय पार्क
4. राजीव गांधी ओरांग पार्क
5. डिब्रूगढ़ शेखोवाल राष्ट्रीय पार्क

🌴आध्र प्रदेश
1. कसरू ब्रह्मानंदा रेड्डी नेशनल पार्क
2. इन्दिरा गाँधी प्राणी विज्ञान पार्क
3. मरूगवामी नेशनल पार्क
4. श्री वेंकटेश्वरम राष्ट्रीय पार्क
5. कावला राष्ट्रीय पार्क
6. नागार्जुन सागर राष्ट्रीय पार्क
7. नेलापत्तु पक्षी राष्ट्रीय पार्क

🌴महाराष्ट्र
1. बोरीवली ( संजय गांधी ) राष्ट्रीय पार्क
2. चांदोली राष्ट्रीय पार्क
3. तबोड़ा राष्ट्रीय पार्क
4. गुग्गामल राष्ट्रीय पार्क
5. नवागांव राष्ट्रीय पार्क
6. तन्सा नेशनल पार्क, थाणे
7. मेलघाट राष्ट्रिय अभ्यारण्य

🌴अण्डमान-निकोबार
1. सैडिल पीक राष्ट्रीय उद्यान
2. महात्मा गाँधी मैरीन ( वंदूर ) राष्ट्रीय उद्यान
3. फोसिल राष्ट्रीय पार्क
4. कैंपबैल नेशनल पार्क
5. गलेथा राष्ट्रीय पार्क
6. माऊंट हैरिट नेशनल पार्क
7. रानी झांसी मैरीन राष्ट्रीय पार्क

🌴हिमाचल प्रदेश
1. पिन वैली पार्क
2. ग्रेट हिमालय राष्ट्रीय पार्क
3. रोहल्ला राष्ट्रीय पार्क
4. किरगंगा राष्ट्रीय पार्क
5. सीमलबरा राष्ट्रीय पार्क
6. इन्द्रकिला नेशनल पार्क
7. शिकरी देवी अभ्यारण्य

🌴गजरात
1. गिर राष्ट्रीय पार्क
2. मरीन राष्ट्रीय पार्क
3. ब्लेक बुक राष्ट्रीय पार्क
4. गल्फ आफ कच्छ
5. वंसदा नेशनल पार्क

🌴उत्तराखण्ड
1. जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क
2. वैली आफ फ्लावर राष्ट्रीय पार्क
3. नन्दा देवी राष्ट्रीय पार्क
4. राजाजी नेशनल पार्क
5. गोविन्द पासू विहार नेशनल पार्क
6. गंगोत्री राष्ट्रीय पार्क

🌴छत्तीसगढ
1. कांगेर घाटी ( कांगेर वैली ) राष्ट्रीय पार्क
2. इन्द्रावती राष्ट्रीय पार्क
3. गुरू घासीदास ( संजय ) राष्ट्रीय उद्यान

🌴करल
1. साइलेंट वैली राष्ट्रीय पार्क
2. पेरियार नेशनल  पार्क
3. मैथीकेतन नेशनल पार्क
4. अन्नामुदाई नेशनल पार्क
5. एर्नाकुलम नेशनल पार्क

🌴कर्नाटक
1. बांदीपुर राष्ट्रीय पार्क
2. नागरहोल ( राजीव गांधी ) राष्ट्रीय उद्यान
3. अंसी राष्ट्रीय पार्क
4. बनेरघाटला नेशनल पार्क
5. कुडूरमुख नेशनल पार्क
6. तुंगभद्रा राष्ट्रीय पार्क

🌴 पंजाब
1. हरिकै वैटलैण्ड नेशनल पार्क

🌴 तेलंगाना
1. महावीर हरीना वनस्थली नेशनल पार्क
2. किन्नरसानी अभ्यारण्य

🌴 गोआ
1. सलीम अली बर्ड सैंचुरी
2. नेत्रावली वन्यजीव पार्क
3. चौरा राष्ट्रीय पार्क
4. भगवान महावीर नेशनल पार्क

🌴 बिहार
1. वाल्मिकी नेशनल पार्क
2. विक्रमसिला गंगटिक डॉल्फिन सैंचुरी
3. कंवर लेक बर्ड सैंचुरी

🌴 नागालैण्ड
1. इंटांग्की अभ्यारण्य, कोहीमा

🌴 मेंघालय
1. बलफकरम नेशनल पार्क
2. सीजू अभ्यारण्य
3. नांगखिलेम अभ्यारण्य
4. नोकरेक

━══

राज्यसेवा प्रश्नसंच

🔴. महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ? 

अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी 
मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी 
जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी ✅
फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिट

_____________________________
🟠 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे ✅
राणी लक्ष्मीबाई 
शिवाजी महाराज 
नानासाहेब पेशवे
_____________________________
🟡 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला?

सन १९०२ 
सन १९०३
सन १९०४✅
सन १९०५

_____________________________
🟢 वसंदादा पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रह कुठं केला?

1) सांगली ✅
2) कराड
3) सातारा
4) कोल्हाप

_____________________________✍

🟣 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक 
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे

_____________________________

🦠 कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?

(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅✅
(D) 22 जानेवारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?

(A) भारत
(B) गुयाना✅✅
(C) ट्युनिशिया
(D) अफगाणिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?

(A) के. एम. नुरुल हुडा
(B) सुनील अरोरा✅✅
(C) सुशील चंद्र
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?

(A) जम्मू
(B) लखनऊ
(C) पटना
(D) मेरठ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 निवडणूक-विषयक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पापुआ न्यू गिनी आणि ____ या देशांसोबत सामंजस्य करार केला आहे.

(A) ट्युनिशिया✅✅
(B) श्रीलंका
(C) बांग्लादेश
(D) मालदीव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?

(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

भारतीय रेल्वेने बनवले 12000 अश्वशक्तीचे सर्वात शक्तिशाली इंजिन.

🔰बिहारमधल्या मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड (MELPL) या कारखान्यात 12000 अश्वशक्ती क्षमता असलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रेल्वे इंजिनची निर्मिती करण्यात आली आहे.

🔰या इंजिनाची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून या इंजिनाचे 18 मे 2020 रोजी पहिल्यांदा व्यवसायिक पातळीवर यशस्वी संचालन करण्यात आले.

🔰या निर्मितीनंतर स्वदेशामध्ये उच्च अश्वशक्तिच्या इंजिनाची निर्मिती करणाऱ्या सहा प्रतिष्ठित देशांच्या समूहामध्ये आता भारतही सहभागी झाला आहे. तसेच संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच ब्रॉड गेज रेल्वे लाइनवर उच्च अश्वशक्तीच्या इंजिनाचे संचालन भारताने केले आहे.

🔴इंजिनची वैशिष्ट्ये...

🔰या इंजिनाला ‘WAG12 क्रमांक 60027’ असे नाव आणि नंबर देण्यात आला आहे.

🔰या मालवाहू गाडीला एकूण 118 वाघिणी जोडण्यात आल्या होत्या. पूर्व रेल्वेच्या धनबाद विभागातून लांबपल्ल्याची ही मालवाहू गाडी पहिल्यांदा धावली.

🔰या मालवाहू गाडीने देहरी ऑन-सोन, गढवा रोड या मार्गावरून बरवाडीहपर्यंत प्रवास केला.

🔰नव्याने तयार करण्यात आलेले इंजिन अत्याधुनिक IGBT आधारित असून 3-फेज ड्राइव्ह आणि 9000 किलोवॅट (12000 अश्वशक्ती) ऊर्जा क्षमतेचे इलेक्ट्रिक इंजिन आहे. हे इंजिन 706 kN क्षमतेच्या जास्तीज जास्त संकर्षणासाठी सक्षम आहे.

🔰22.5 टनांचे एक्सल लोडचे दोन बो-बो डिझाइनचे इंजिन 120 किमी प्रतितास वेगाने 25 टनांपर्यंत उन्नत करता येणार आहेत. या इंजिनाचा वापर ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’साठी करण्यात येणार असल्यामुळे आगामी काळात कोळसा मालवाहतुकीच्या दृष्टीने हे इंजिन महत्वाचे ठरणार आहे.

🔰या इंजिनामध्ये बसविण्यात आलेल्या सॉफ्टवेअर आणि अँटेनामुळे GPSच्या मदतीने आणि मायक्रोव्हेव लिंक माध्यमातून इंजिनाच्या प्रवासावर थेट वेळेत नजर ठेवता येणार आहे.

🔰भारतीय रेल्वेने देशभरामध्ये माल वाहतूक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड या कंपनी बरोबर एक सामंजस्य करार केला आहे. त्याच्या अंतर्गत येत्या 11 वर्षांत 800 अत्याधुनिक 12000 अश्वशक्ती क्षमतेची इलेक्ट्रिक फ्रेट इंजिनांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला 2018 साली प्रारंभ झाला.

🔰या अश्वशक्ती इंजिनामुळे मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग वाढणार आहे. त्याचबरोबर देशभरामध्ये पहिल्यापेक्षा अधिक वेगाने, सुरक्षित आणि मोठ्या वजनी मालगाड्यांची वाहतूक होवू शकणार आहे आणि त्यामुळे अत्याधिक वापर होणाऱ्या रेल्वे रूळांवर होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.

प्रश्न मंजुषा

1. सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.

१) मोद्रिक धोरण.
२)राजकोषीय धोरण👈✍
३)द्रव्य निर्मिती
४) चलनविषयक धोरण

२. स्टेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे.
१) लोखंड व कार्बन
२) लोखंड क्रोमियम व निकेल✍ 👈
३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट
४) लोखंड टीन व कार्बन

३. गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

१)छोटा नागपूर
२)अरवली👈✍
३) मालवा
४) विध्य


४) खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.
१) कांगारू
२) पेग्विन
३) व्हेल
४) प्लॅटिपस👈

५) पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे
१)दुसरे
२)पाचवे
३)सातवे
४)नववे👈✍

६. रक्तगटाचा शोध कोणी लावला

१) लॅडस्टयनर👈
२)फुन्क
३)स्टेड
४)विल्यम हार्वे

७)........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते
१)पारा
२) चांदी
३) पाणी👈
४) लोखंड

८. भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.

१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी ✍✍
२) लोकमान्य टिळक
३) न्यायमूर्ती रानडे
४)म.गांधी

९) ....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो
१)ग्लुकोज
२) लक्टोज
३)रेनिन
४)केसिन👈✍

१०. वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.
१)सी -१४ ✍✍
२) सी -१३
३) सी -१२
४) यापैकी एकही नाही

११.  चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी या युवतीने कलेक्टर स्टीव्हन सनची गोड्या घालून हत्त्या केली

१) शांती घोष व सूनिती चौधरी
२) बिनादास व अंबिका चक्रवर्ती
३) कल्पना दत्त व बिना दास
४) प्रित्तीलता वड्डेदार व कल्पना दत्त👈✍

१२. खालीलपैकी कोणती वनस्पती अन्नसंच्यायच  करणाऱ्या मुळाचे उदाहरण दर्शिविते
👉 मक्का

१३.लोखंडाच्या गॅलोनायझिंगसाठी कश्याचा वापर करतात
.👉 Zink  (जस्त)

〰〰〰〰〰〰〰〰〰

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...