२२ एप्रिल २०२०

प्रयोग व त्याचे प्रकार

🌷वाक्यातील कर्ता, कर्म, व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात.

🌷मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.
1. कर्तरी प्रयोग 
2. कर्मणी प्रयोग 
3. भावे प्रयोग 

1. कर्तरी प्रयोग  : 
जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . तो चित्र काढतो. (कर्ता- पुल्लिंगी) 
       ती चित्र काढते. (कर्ता- लिंग बदलून)
       ते चित्र काढतात. (कर्ता- वचन बदलून)

🌷कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग 
2. अकर्मक कर्तरी प्रयोग 

1. सकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम आंबा खातो.
       सीता आंबा खाते. (लिंग बदलून)
       ते आंबा खातात. (वचन बदलून)

2. अकर्मक कर्तरी प्रयोग : 
ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राम पडला 
       सीता पडली (लिंग बदलून)
       ते पडले (वचन बदलून)    

2. कर्मणी प्रयोग  :
 क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तेंव्हा त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . राजाने राजवाडा बांधला. (कर्म- पुल्लिंगी)
       राजाने कोठी बांधली. (कर्म- लिंग बदलून)
       राजाने राजवाडे बांधले. (कर्म- वचन बदलून )

🌷कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.
1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग  
2. नवीन कर्मणी प्रयोग 
3. समापन कर्मणी प्रयोग 
4. शक्य कर्मणी प्रयोग 
5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग : 
हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून तयार झालेला आहे तसेच या कर्माच्या उदाहरणातील वाक्य संस्कृत मधील आढळतात.                
उदा. नळे इंद्रास ऐसें बोलीजेल।
      जो - जो किजे परमार्थ लाहो।

2. नवीन कर्मणी प्रयोग :
  ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागतात.
उदा . रावण रामाकडून मारला गेला.
       चोर पोलीसांकडून पकडला गेला.

3. समापन कर्मणी प्रयोग : 
जेव्हा कर्मणी प्रयोगाच्या वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा असतो किंवा वाक्याचा शेवट संयुक्त क्रियापदाने होतो तेव्हा त्यास समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याचा पेरु खाऊन झाला.
       रामाची गोष्ट सांगून झाली.

4. शक्य कर्मणी प्रयोग :
 जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्याने ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो,  तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . मला डोंगर चढवितो.
         रामला आंबट दही खाववते.

5. प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग :
 कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग असे म्हणतात.
उदा . त्याने काम केले. 
       तिने पत्र लिहिले.  

3. भावे प्रयोग : 
जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . सुरेशने बैलाला पकडले.
       सीमाने मुलांना मारले.    

🌷भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 

1. सकर्मक भावे प्रयोग
2. अकर्मक भावे प्रयोग
3. अकर्तृक भावे प्रयोग

1. सकर्मक भावे प्रयोग :
 ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
      रामाने रावणास मारले.
@eMPSCKattaBhushanSir
2. अकर्मक भावे प्रयोग : 
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . मुलांनी खेळावे.
       विद्यार्थांनी जावे.

3. अकर्तुक भावे प्रयोग :
 भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तृक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा .आज सारखे गडगडते.
       तिला फार मळमळते.
       आज सारखे उकडते.

संयुक्त गट ब पूर्व परीक्षा

1 6 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले तर हे कितवे राज्याचे औद्योगिक धोरण आहे?
A 3 रे
B 2 रे
C 4 थे
D 6 वे
उत्तर D

2 6 मार्चला महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले त्यानुसार 2025 पर्यन्त राज्याची अर्थव्यवस्था किती ट्रेलियन अमेरिकन डॉलर वाढविणे निश्चित केले आहे?
A 1
B 3
C 4
D यापैकी नाही
उत्तर A

3 शिखर उद्योजकता विकास संस्थेची स्थापना कोणत्या जिल्ह्यात करण्यात येत आहे?
A औरंगाबाद
B पुणे
C नागपूर
D रायगड
उत्तर D

4 क्वॉलिटी ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2019 नुसार भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
A 7
B 9
C 5
D 2
उत्तर C
5 लोकशाही निर्देशक 2019 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 55
B 41
C 39
D 42
उत्तर D

6 भ्रष्टाचार आकलन निर्देशक 2018 नुसार भारत कितव्या स्थानी आहे?
A 80
B 78
C 90
D 81
उत्तर B

7 मंडल धरण प्रकल्प झारखंड राज्यात उत्तर कोयल नदीवर उभारला जात आहे तर या प्रकल्पातुन किती मेगावॅट विद्युत निर्मिती होणार आहे?
A 30
B 24
C 28
D 22
उत्तर C

8 ऑपरेशन क्लीन आर्ट हे कोणत्या प्राण्याच्या रक्षणासाठी सुरू केले आहे?
A गांडूळ
B उंदीर
C बेडूक
D मुंगूस
उत्तर D

9 आशिया आरोग्य परिषद ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या शहरात पार पडली?
A चेन्नई
B सिमला
C पुणे
D दिल्ली
उत्तर D

10 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल 2019 च्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक जन्मदर आहे?
A उत्तरप्रदेश
B महाराष्ट्र
C बिहार
D मध्यप्रदेश
उत्तर C

11 राष्ट्रीय आरोग्य प्रोफाईल अहवाल प्रथम कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आला?
A 2010
B 2008
C 2005
D 2002
उत्तर C

12 घडले कसे हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A विद्या बाळ
B गिरीश कर्नाड
C राजा ढाले
D नीलम शर्मा
उत्तर B

General Knowledge

▪️ कोणत्या व्यक्तीला ‘WWF इंडिया’ या संस्थेचा दूत म्हणून नेमण्यात आले आहे?
उत्तर : विश्वनाथन आनंद

▪️ कोणत्या संस्थेनी ‘पुसा डीकंटॅमिनेशन टनेल’ विकसित केले?
उत्तर : भारतीय कृषी संशोधन संस्था

▪️ कोणत्या नियंत्रण मंडळाने ‘OBICUS’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

▪️ ‘चित्रा GeneLAMP-N’ काय आहे?
उत्तर : कोविड-19 नैदानिक उपकरण

▪️ कोणत्या मंत्रालयाने ‘सहयोग’ मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले?
उत्तर : विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीने ‘बांग्ला दिनदर्शिका’ प्रस्तुत केली?
उत्तर : अकबर

▪️ कोणत्या देशाने भारताला जहाज-रोधी हार्पून क्षेपणास्त्र आणि टॉरपीडो विक्री करण्याला मंजुरी दिली?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या औद्योगिक संस्थेनी ‘एक्झिट फ्रॉम द लॉकडाउन’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : भारतीय उद्योग संघ (CII)

▪️ कोणत्या कंपनीने ‘नियरबाय स्पॉट’ अॅप सादर केले?
उत्तर : गूगल

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘स्टेट ऑफ वर्ल्ड्स नर्सिंग रिपोर्ट 2020’ अहवाल प्रकाशित केला?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

Important Questions

प्रश्‍न 1- मांडा किस नदी पर स्थित है।
उत्‍तर - चिनाब पर ।

प्रश्‍न 2- हडप्‍पा की सभ्‍यता का प्रमुख स्‍थल रोपड किस नदी पर स्थित था ।
उत्‍तर - सतलज नदी पर ।

प्रश्‍न 3- सिन्‍धु सभ्‍यता में किस स्‍थान पर घरों में कुँओं के अवशेष मिले ।
उत्‍तर - मोहनजोदडों में ।

प्रश्‍न 4- सिन्‍धु सभ्‍यता की प्रमुख फसल कौन सी थी।
उत्‍तर - जौ एवं गेहूँ ।

प्रश्‍न 5- हडप्‍पा की समकालीन सभ्‍यता रंगपुर कहॉं है।
उत्‍तर - सौराष्‍ट्र में ।

प्रश्‍न 6- हडप्‍पा और मोहनजोदडों की खोज किसने कराई ।
उत्‍तर - सर जॉन मार्शल ने ।

प्रश्‍न 7- सिन्‍धु सभ्‍यता के लोग सबसे ज्‍यादा किस देवता पर विश्‍वास करते थे ।
उत्‍तर - मातृशक्ति ।

प्रश्‍न 8- हडप्‍पा की सभ्‍यता में मोहरे किससे बनी थी ।
उत्‍तर - सेलखडी से ।

प्रश्‍न 9- किस स्‍थान से नृत्‍य मुद्रा वाली स्‍त्री की कांस्‍य मूर्ति प्राप्‍त हुई ।
उत्‍तर - मोहन जोदडों से ।

प्रश्‍न 10- मोहन जोदडों इस समय कहॉं स्थित है।
उत्‍तर - सिन्‍ध, पाकिस्‍तान ।

प्रश्‍न 11- अद्वैतवाद का सिद्धान्‍त किसने प्रतिपादित किया ।
उत्‍तर - शंकराचार्य ने ।

प्रश्‍न 12- विशिष्‍ट द्वैतावाद का सिद्धान्‍त किसने दिया था।
उत्‍तर - रामानुज ने ।

प्रश्‍न 13- गौतमबुद्ध का जन्‍म कब व कहॉ हुआ ।
उत्‍तर - 563 ई. पू. लुंबिनी(नेपाल) ।

प्रश्‍न 14- गौतम बुद्ध को ज्ञान की प्राप्‍ती कहॉ हुई ।
उत्‍तर - गया ( बिहार ) ।

प्रश्‍न 15- गौतम बुद्ध की मृत्‍यु कब व कहॉ हुई ।
उत्‍तर - 483 ई. पूर्व. कुशीनगर (उ.प्र.) ।

प्रश्‍न 16- गौतम बुद्ध ने अपना पहला धर्मोपदेश कहॉ दिया था ।
उत्‍तर - सारनाथ (उ.प्र.) ।

प्रश्‍न 17- बुद्ध का शाब्दिक अर्थ क्‍या है।
उत्‍तर - प्रकाशवान ।

प्रश्‍न 18- गौतम बु‍द्ध ने अपने उपदेश किस भाषा में दिये ।
उत्‍तर - पाली भाषा में ।

प्रश्‍न 19- जातक कथाऍ किस धर्म से सम्‍बन्धित है।
उत्‍तर - बौद्ध धर्म से ।

प्रश्‍न 20- जैन धर्म के अनुसार कुल कितने तीर्थकर हुए ।
उत्‍तर - 24 ।

प्रश्‍न 21- पुर्तगालीयों ने अंग्रेजों को बम्‍बई दहेज के रूप में किस वर्ष दिया था।
उत्‍तर - 1661 ई. में।
प्रश्‍न 22- भारत में सबसे पहले आने वाले और सबसे बाद में जाने वाले यूरोपीय कौन थे।
उत्‍तर - पुर्तगाली।

प्रश्‍न 23- पुर्तगाली साम्राज्‍य का वास्‍तविक संस्‍थापक किसे कहा जाता है।
उत्‍तर - अल्‍बुकर्क।

प्रश्‍न 24- किस बंगाल के नवाब के समय प्‍लासी का युद्ध हुआ था।
उत्‍तर - सिर्रजुद्दिला।

प्रश्‍न 25- पानीपत की तीसरी लड़ाई में मराठों की हार का सबसे अधिक लाभ किसकों मिला।
उत्‍तर - ईस्‍ट इण्डिया कम्‍पनी को।

प्रश्‍न 26- मुगल साम्राज्‍य के अंतर्गत आने वाले प्रांतो में सर्वाधिक संपन्‍न राज्‍य कौन था।
उत्‍तर - बंगाल।

प्रश्‍न 27- इजारेदारी प्रथा किसने शुरू की।
उत्‍तर - मुर्शीद कुली खां।

प्रश्‍न 28- खेती के लिए किसानों को किसने अग्रिम ऋण देना शुरू किया।
उत्‍तर - तकाबी ऋण।

प्रश्‍न 29- किसके शासन काल में बंगाल भारत का स्‍वर्ग कहा जाने लगा।
उत्‍तर - अलीवर्दी खां।

प्रश्‍न 30- किसने सरकारी खजाने का ट्रांसफर मर्शिदाबाद से कलकत्‍ता किया।
उत्‍तर - वारेन हेस्टिंग्‍स।

प्रश्‍न 31- किस एक्‍ट के बाद वारेन हेस्टिंग्‍स को बंगाल गर्वनर जनरल बनाया गया।
उत्‍तर - रेग्‍यूलेटिंग एक्‍ट।
प्रश्‍न 32- प्रत्‍येक जिले में एक दीवानी तथा फौजदारी न्‍यायलय की स्‍थाना किसने की।
उत्‍तर - वारेन हेस्टिंग्‍स।

प्रश्‍न 33- 1773 ई. के रेग्‍यूलेटिंग एक्‍ट के तहत वारेन हेस्टिंग्‍स ने कहां सुप्रीम कोर्ट का गठन किया।
उत्‍तर - कोलकाता।

प्रश्‍न 34- द एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल की स्‍थापना किसने की।
उत्‍तर - 1784 में विलियम जोंस ने।

प्रश्‍न 35- किस गर्वनर जनरल पर ब्रिटिश पार्लियामेंट में महाभियोग चलाया गया।
उत्‍तर - वारेन हेस्टिंग्‍स । बाद में इसे दोषमुक्‍त कर दिया गया।

प्रश्‍न 36- किस एक्‍ट के विरोध के कारण वारेन हेस्टिंग्‍स पर महाभियोग चला।
उत्‍तर - पिट्स इंडिया एक्‍ट (1784 ई.)। इस एक्‍ट के विरोध में जब उसने इस्‍तीफा दिया और इंग्‍लैंड पहुंचा तो उस पर महाभियोग चला।

प्रश्‍न 37- बोर्ड ऑफ रेवन्‍यु की स्‍थाना किसके काल में हुई।
उत्‍तर - वारेन हेस्टिंग्‍स।

प्रश्‍न 38- लॉर्ड कार्नवालिस के समय अंग्रेजों से तृतीय आंग्‍ल-मैसूर युद्ध किससे साथ हुआ।
उत्‍तर - टीपू सुल्‍तान।

प्रश्‍न 39- स्‍थायी बंदोबस्‍त कब और किसने की।
उत्‍तर - 1793 ई. में लॉर्ड कार्नवालिस ने।

प्रश्‍न 40- लॉर्ड कार्नवालिस ने जिला फौजदारी न्‍यायालयों को समाप्‍त कर कौन सी आदालतें शुरू की।
उत्‍तर - भ्रमण करने वाली अदालत। (बंगाल में तीन और बिहार में एक)

विश्व इतिहास प्रश्नोत्तर


1. प्रथम विश्व युद्ध का मुख्य कारण क्या था—

Ans. ऑस्ट्रिया के राजकुमार फर्डिनेड की हत्या 

2. प्रथम विश्व युद्ध के समय अमेरिका का राष्ट्रपति कौन था

Ans. वुडरो विल्सन 

3. प्रथम विश्व युद्ध कब समाप्त हुआ

Ans.  11 नवंबर, 1918 ई.

4. मोरक्को संकट कब पैदा हुआ

Ans. 1905 ई.

5. वर्साय की संधि कब हुई

Ans.  28 जनू, 1919 ई.

6. वर्साय की संधि किसके साथ हुई

Ans. जर्मनी

7. प्रथम विश्व युद्ध में कितने राष्ट्रों ने भाग लिया

Ans.  37

8. गुप्त संधियों की प्रणाली का जनक किसे माना जाता है

Ans.  बिस्मार्क को

9. ऑस्ट्रिया, जर्मनी एवं इटली के मध्य त्रिगुट का निर्माण कब हुआ

Ans. 1882 में 

10. प्रथम विश्व युद्ध के दौरान जर्मनी ने किस राष्ट्र पर 1914 ई. में   आक्रमण किया

Ans.  बेल्जियम, लक्जमबर्ग, फ्रांस व रूस पर

11. अमेरिका किस समय प्रथम विश्व युद्ध में शामिल हुआ

Ans.  6 अप्रैल, 1917 को 

12. पेरिस शांति सम्मेलन कब से कब तक आयोजित हुआ
Ans. 18 जनवरी, 1919-21 जनवरी, 1920 तक 

13. लीग ऑफ नेशंस की स्थापना कब हुई

Ans. 1920 ई.

14. द्वितीय विश्व युद्ध कब शुरू हुआ

Ans. 1 सितंबर, 1939 ई.

15. द्वितीय विश्व युद्ध कब समाप्त हुआ

Ans.   2 सितंबर, 1945 ई.

16. द्वितीय विश्व युद्ध का तत्कालीन कारण क्या था

Ans.   जर्मनी द्वारा पोलैंड पर आक्रमण 

17. म्यूनिख पैक्ट कब हुआ

Ans. 29 सिंतबर, 1938 ई.
 
18. जर्मनी द्वारा वर्साय की संधि का पहला बड़ा उल्लंघन कब   किया गया

 Ans. 1935 ई.

19. वर्साय की संधि को अन्य किस नाम से जाना जाता है

Ans. आरोपित संधि 

20. अमेरिका ने द्वितीय विश्व युद्ध में कब भाग लिया

Ans.  8 दिसंबर, 1941 ई.

21. जापान के किन दो नगरों पर अमेरिका ने परमाणु बम गिराये

Ans. हिरोशिमा व नागासाकी 

22. अमेरिका द्वारा प्रथम परमाणु बम कब गिराया गया

Ans.  6 अगस्त, 1945 ई. 

23. अमेरिका ने पहला परमाणु बम कहाँ गिराया

Ans.   हिरोशिमा 

24. अमेरिका द्वारा नागासाकी पर परमाणु बम कब गिरया गया

Ans.  9 अगस्त, 1945 ई.

25. संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना किस समय हुई

Ans. द्वितीय विश्व युद्ध के बाद 

26. द्वितीय विश्व युद्ध के समय इंग्लैंड का प्रधानमंत्री कौन था

Ans. विंस्टन चर्चिल 

27. द्वितीय विश्व युद्ध के समय अमेरिका का राष्ट्रपति कौन था

Ans.  फ्रैंकलीन डी. रुजवेल्ट 

28. द्वितीय विश्व युद्ध में जर्मनी की पराजय का श्रेय किसे दिया जाता

Ans. रूस को

29. जापान ने मंचूरिया पर आक्रमण कब किया

Ans. 1931 में

30. इंग्लैंड में शानदार अलगाववउद की नीति का विचारक कौन था

Ans.  सेलिसेवरी
━━━━━━━━

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.

15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.

18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

२१ एप्रिल २०२०

मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा नवा सल्लागार गट.

✍काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी एका सल्लागार गटाची स्थापना केली आहे.

✍माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या सल्लागार गटात 11 सदस्य असतील.तर यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांचाही समावेश आहे.

✍करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषय सध्या चर्चेत आहेत. देशातील आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था याचबरोबर भविष्यासंदर्भातील वेगवेगळ्या विषयांवर पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि ती जनतेसमोर मांडण्यासाठी काँग्रेसने हा सल्लागार गट तयार केला असल्याचे समजते.

✍माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या सल्लागार गटाचे अध्यक्ष असतील. तर राहुल गांधी, रणदीपसिंग सुरजेवाला, के.सी.वेगणुगोपाल, पी.चिदंबरम, मनिष तिवारी, जयराम रमेश, प्रविण चक्रवर्ती, गौरव वल्लभ आणि रोहन गुप्ता हे या सल्लागार गटाचे सदस्य असतील.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?
उत्तर : एमिरेट्स

▪️ कोणत्या कलाकाराच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : लिओनार्डो दा विंची

▪️ कोणत्या बँकेनी सामाजिक अंतर पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफ्टी ग्रिड’ मोहीम चालवली आहे?
उत्तर : HDFC बँक

▪️ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : उर्सुला पापंड्रिया

▪️ ‘किसान रथ’ अॅपचे कार्य काय आहे?
उत्तर : अन्नधान्यांच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे

▪️ 2020 साली जागतिक आवाज दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फोकस ऑन युवर वॉइस

▪️ हांग्जो शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘2022 एशियन पॅरा गेम्स’या स्पर्धांचे शुभंकर काय आहे?
उत्तर : फीफी

▪️ 2020 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : गेट+इनवॉल्व्ड

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सिघाट’ (Cghaat) संकेतस्थळाचे अनावरण केले?
उत्तर : छत्तीसगड

▪️ कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘अॅसेस करो ना’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : दिल्ली

पोलीस भरती प्रश्नसंच

◾️सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A) व्ही. के कृष्णमेनन✅

B) वाय. बी. चव्हाण

C)  सरदार स्वर्णसिंग

D)  बाबू जगजीवनराम

◾️भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?

A) ऑगस्ट 1946

B)  सप्टेंबर 1945

C) ऑगस्ट 1945

D)  सप्टेंबर 1946✅

◾️2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण % आहे.

A) 76.88% ✅

B)  88.76%

C) 71.42%

D) 42.71%

◾️कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _  येथे आहे.

A)  कराड

B) खापरखेड़ा

C)  पारस

D)  शिवसमुद्रम✅

◾️'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

A)  पूर नियंत्रण

B)  दुग्धोत्पादन✅

C)   कागद निर्मिती

D) भ्रष्टाचार निर्मुलन

◾️पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) सिंगभूम

B) राणीगंज✅

C) खेत्री

D) झरिया

◾️महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) महाबलेश्वर✅

B) रत्नागिरी

C) नाशिक

D) नागपुर

◾️खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?

A) हिराकूड

B) जायकवाडी✅

C)  कोयना

D)  भाक्रा-नांगल

◾️महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

A)  सह्यांद्री

B)  सातपूडा✅

C) मेळघाट

D) सातमाळा

◾️सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र  येथे स्थापन झाले .

A) नरोरा 

B) रावत भाटा

C) तारापूर✅

D) कल्पकम

◾️महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

A) अहमदनगर

B) नाशिक

C) पुणे ✅

D) सोलापूर

◾️जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

A)  जिल्हाधिकारी

B)  जिल्हा पोलीस अधिकारी

C) मुख्य कार्यकारी अधिकारी✅

D)  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

◾️ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार  पाहतात.

A) सरपंच

B)  ग्रामसेवक ✅

C)  ग्रामसभा

D)  पंच

◾️जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका __ समितीची होय.

A) स्थायी✅

B)  अर्थ

C)  शिक्षण

D)  समाजकल्याण

◾️जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक   महिन्यातून एकदा होते.

A) चार

B) दोन

C) तीन ✅

D) सहा

◾️_____ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.

A) विस्तार अधिकारी

B)  मुख्य कार्यकारी अधिकारी

C) मुख्याधिकारी

D) गट विकास अधिकारी✅

◾️स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _ ची स्थापना केली जाते.

A)  स्थायी समिती

B) विषय समिती

C)  प्रभाग समिती ✅

D) शिक्षण समिती

◾️तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो,

A) पंचायत समिती सभापती

B) जिल्हाधिकारी

C) गट विकास अधिकारी

D) राज्यपाल✅

◾️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून __ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

A)  6 महिने

B)  12 महिने ✅

C) 3 महिने

D) 9 महिने

◾️एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.

A) 0.1 मिमी

B)  1 मिमी✅

C)  1 सेमी

D) 0.5 सेमी

वूशु जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2019

📌स्थळ - शांघाय, चीन

📌विजेता - परवीन कुमार

📌उपविजेता - रस्सेल डियाझ (फिलिपाईन्स)

📌48 किलो वजनी गट

📌वूशु विजेतेपद जिंकणारा प्रथम भारतीय पुरुष खेळाडू

📌पूनम खत्री 75 किलो वजनीगटात - रौप्यपदक

📌सनथोई देवी 52 किलो वजनी गटात रौप्यपदक

📌विक्रांत बलीयन - 60 किलो वजनीगटात ब्रॉन्झपदक

📌भारतातर्फे पूजा कडीयन यांनी 75 किलो वजनी गटात 2017 साली विजेतेपद प्राप्त करणाऱ्या प्रथम महिला खेळाडू ठरल्या होत्या.

इबोला’चा रुग्ण सापडल्याने वीस महिन्यांची मोहीम अपयशी.

🔰‘इबोला’ या घातक विषाणूला पायबंद घालण्यात 20 महिन्यांच्या मोहिमेनंतर अपयश आले असून काँगोमध्ये या विषाणूचा एक रुग्ण सापडला आहे.

🔰तर 52 दिवसांतच ‘इबोला’चा रुग्ण सापडल्याने या विषाणूचे निर्मूलन करण्यात अपयश आल्याचे मानले जाते.जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधनोम घेब्रेसस यांनी सांगितले की, याचा अर्थ आता काँगोचे सरकार ‘इबोला’चे उच्चाटन झाल्याचे अपेक्षेप्रमाणे सोमवारी जाहीर करू शकणार नाही.

🔰1970च्या दशकात ‘इबोला’चा पहिला रुग्ण सापडला होता. ‘इबोला’मुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ताप येत असतो.बेल्जियन वैज्ञानिकांनी काँगोतील झैरेत अनेक लोक मृत्युमखी पडल्याचा शोध घेतला असता त्यांना त्यांच्यात ‘इबोला’चे अस्तित्व सापडले होते. त्या भागातील नदीवरून या विषाणूला ‘इबोला’ हे नाव देण्यात आले होते.

🔰तसेच हा विषाणू वटवाघळात सापडतो. पण वटवाघळांना त्यामुळे काही होत नाही ज्या लोकांना संसर्ग होतो ते मात्र तापाने आजारी पडतात.

🔰माकडे, काळविटे त्याने संसर्गित होतात. त्यांच्यातूनही हा विषाणू माणसात येतो. विषाणूचे झैरे, सुदान, बुंडीबुग्यो, रेस्टन व ताइ फॉरेस्ट असे प्रकार आहेत. ताप, स्नायूदुखी, उलटय़ा, अतिसार, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अंतर्गत व बा रक्तस्राव अशी लक्षणे असतात.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...