२४ एप्रिल २०२०

राज्यसेवा प्रश्नसंच

◾️शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले मि. ओबामा हे अमेरिकेचे ___ अध्यक्ष आहेत.

A) पहिले

B) दुसरे

C)  तिसरे

D) चौथे✅

◾️पहिल्या मुन मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश _ होय.

A) अमेरिका

B) रशिया

C) भारत✅

D) चीन

◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेती पहिली स्त्री  होय.

A) अँग सँन सूखी

B) इलीनर ऑसट्रॉम✅

C) टॉनी माँरीसन

D) अदा इ यानथ

◾️19 वी शष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा _____ येथे संपन्न झाली.

A) मलेशिया

B) ऑस्ट्रेलीया

C) भारत✅

D)  इंग्लंड

◾️अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या शिवाजी महाराजांच्या पुतळयाची एकूण उंची ___ फुट ठरविण्यात आली आहे.

A) 109   

B) 309✅   

C) 409

D) 209

◾️______ येथे झालेल्या जागतीक शिखर परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान नियंत्रीत ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ठ ठरविण्यात आले.

A)  न्यू जर्सी

B)  नयूयॉर्क

C) कोपनहेगन✅

D)  केपटाऊन

◾️केंद्र सरकारने __ मध्ये वनहवक कायदा संमत केला.

A) जुन 2007

B)  डिसेंबर 2006✅

C)  जानेवारी 2007

D) डिसेंबर 2008

◾️“आय विल, बुई विल अॅण्ड इंडिया विल” हे प्रेरणा दायी घोषवाक्य कोणाचे आहे ?

A) डॉ. मन मोहन सिंग

B) लालकृष्ण अडवाणी

C) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम✅

D) राहुल गांधी

◾️भारतीय मिसाईल पृथ्वी III ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?

A) चांदिपूर ✅

B) श्रीहरी कोट्टा

C) चैन्नई

D) बंगलोर

◾️हेजेमोनी और सव्हयूवल या पुस्तकाचे लेखक कोण ?

A) नॉम चॉमस्की✅

B)  एस. पी. हंग्टन

C) फिदेल कास्त्रो

D)  ग्राहम वॉलस

@SB_Academy

◾️भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला ?

A) कलम - 21(अ) ✅

B) कलम - 14

C) कलम - 19

D) कलम - 22

◾️कोणते विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते ?

A) नागपूर विद्यापीठ

B) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

C) अमरावती विद्यापीठ ✅

D)  सोलापूर विद्यापीठ

◾️जागतिक वन दिन _ दिवशी साजरा केला जातो.

A)  11 मार्च

B)  21 मार्च✅

C)  09 मार्च

D)  24 मार्च

◾️खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्राचे सरकार शिक्षणक्षेत्राकरिता राबवीत नाही ?

A) सर्व शिक्षा अभियान   

B) महात्मा फुले शिक्षण हमी योजना   

C)  अहिल्याबाई होळकर योजना   

D) जवाहर योजना✅

◾️भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेत (कोडस्) प्रमाणे लावा

(1) गांधी-इरविन करार  

(2) कॅबिनेट मिशन

(3) राजगोपालचारी फॉर्म्युला

(4) पुणे करार

A)  3, 4, 2, 1

B) 1, 4, 3, 2 ✅

C) 4, 2, 1, 3

D)  2, 4, 3, 1

◾️______ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रान्तिकारक होय.

A) वि. दा. सावरकर

B) वासुदेव बळवंत फडके✅

C)  दामोदर चाफेकर

D) अनंत कान्हेरे

◾️भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

A) 1951

B) 1952

C) 1954✅

D) 1957

भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला ?

A) लाल बहादूर शास्त्री

B)  इंदिरा गांधी

C)  पंडित जवाहरलाल नेहरू✅

D)  राजीव गांधी

◾️"पॉव्हर्टी अँन्ड अन्-ब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A) दादाभाई नौरोजी✅

B) लाला लजपतरॉय

C) व्ही. डि. सावरकर

D)  लोकमान्य टिळक

◾️पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनवरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम _ यांनी मांडल्या.

A) न्यायमूर्ती म. गो. रानडे

B)  महात्मा जोतीबा फुले ✅

C)  महाराज सयाजीराव गायकवाड़

D) छत्रपती शाहू महाराज

◾️सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A) व्ही. के कृष्णमेनन✅

B) वाय. बी. चव्हाण

C)  सरदार स्वर्णसिंग

D)  बाबू जगजीवनराम

◾️भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?

A) ऑगस्ट 1946

B)  सप्टेंबर 1945

C) ऑगस्ट 1945

D)  सप्टेंबर 1946✅

◾️2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण __% आहे.

A) 76.88% ✅

B)  88.76%

C) 71.42%

D) 42.71%

◾️कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _  येथे आहे.

A)  कराड

B) खापरखेड़ा

C)  पारस

D)  शिवसमुद्रम✅

◾️'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

A)  पूर नियंत्रण

B)  दुग्धोत्पादन✅

C)   कागद निर्मिती

D) भ्रष्टाचार निर्मुलन

◾️पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) सिंगभूम

B) राणीगंज✅

C) खेत्री

D) झरिया

◾️महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) महाबलेश्वर✅

B) रत्नागिरी

C) नाशिक

D) नागपुर

◾️खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?

A) हिराकूड

B) जायकवाडी✅

C)  कोयना

D)  भाक्रा-नांगल

◾️महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

A)  सह्यांद्री

B)  सातपूडा✅

C) मेळघाट

D) सातमाळा

◾️सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र  येथे स्थापन झाले .

A) नरोरा 

B) रावत भाटा

C) तारापूर✅

D) कल्पकम

◾️महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

A) अहमदनगर

B) नाशिक

C) पुणे ✅

D) सोलापूर

◾️जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

A)  जिल्हाधिकारी

B)  जिल्हा पोलीस अधिकारी

C) मुख्य कार्यकारी अधिकारी✅

D)  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

◾️ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार ____ पाहतात.

A) सरपंच

B)  ग्रामसेवक ✅

C)  ग्रामसभा

D)  पंच

◾️जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका ____ समितीची होय.

A) स्थायी✅

B)  अर्थ

C)  शिक्षण

D)  समाजकल्याण

◾️जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक  __ महिन्यातून एकदा होते.

A) चार

B) दोन

C) तीन ✅

D) सहा

◾️_______ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.

A) विस्तार अधिकारी

B)  मुख्य कार्यकारी अधिकारी

C) मुख्याधिकारी

D) गट विकास अधिकारी✅

◾️स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _ ची स्थापना केली जाते.

A)  स्थायी समिती

B) विषय समिती

C)  प्रभाग समिती ✅

D) शिक्षण समिती

◾️तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो,

A) पंचायत समिती सभापती

B) जिल्हाधिकारी

C) गट विकास अधिकारी

D) राज्यपाल✅

◾️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून __ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

A)  6 महिने

B)  12 महिने ✅

C) 3 महिने

D) 9 महिने

◾️एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.

A) 0.1 मिमी

B)  1 मिमी✅

C)  1 सेमी

D) 0.5 सेमी

◾️EJOT हा शब्द विशिष्ट नियमानुसार लिहिला आहे. पुढील शब्दासाठी हा नियम वापरून या नियमानुसार लिहिलेला शब्द ओळखा.

A) ZUPK✅

B) WTQN

C)  DGJM

D) ACEG

◾️जर C = 6 व 7= 14 असेल तर त्याच नियमाने 4214 चे योग्य शाब्दिक रूपांतर कोणते होईल ?

A)  AGA

B)  GAB

C)  AGB

D)  BAG✅

🔹जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर)

A)  टियान्हे (चीन)   

B) सनवे टायलाईट (चीन)   

C)  समीट (अमेरिका)    ✅

D)  टायटन (अमेरिका)

🔹मौर्य पूर्व काळात भारत _____ म्हणून ओळखला जाई.

A) द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅

B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज

C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज

D) द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी

🔹अकेमेनिड विजया नंतर भारताच्या सीमेवर, विशेषकरुन कंबोज मध्ये ___ हा नवा उद्योग सुरु झाला.

A)  जहाज बांधणी

B) ब्लँकेट बनविणे ✅

C) हातमाग साडया बनविणे

D) भांडी बनविणे

🔹पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?

A) काशिनाथराव वैद्य✅

B) दिनकरराव जवळकर

C)  माधवराव बागल

D) दादासाहेब सुर्वे

◾️समोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.

A)  पूर्णाभ्यस्त शब्द ✔️

B) अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द

C) अंशाभ्यस्त शब्द

D)  यापैकी नाही

◾️'ऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही'-या वाक्यातील 'ऋणानुबंध' या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा व त्याचा पर्याय लिहा.

A) चालू सुखदु:खांचा पूर्व जन्माशी असलेला संबंध

B) योगायोग

C) ईश्वरी सूत्र

D) अतिशय सूक्ष्म व गुप्त गोष्टी✅

◾️“आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साता-यास जाण्याची खटपट केली' या विधानातील कर्म कोणते आहे ?

A) आम्ही

B) सकाळी दहा वाजता

C) त्या दिवशी

D) साता-यास जाण्याची खटपट✅

◾️पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.

A)  गुंडी, चप्पल

B) अनरसा, शिकेकाई ✅

C)  थाली, दादर

D) गुडघाहाड


◾️देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?

A)  अकोदरा✅

B) रावतभाटा

C) बडोदरा

D)  मानकापूर

◾️वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर ३० से.मी. असून वर्तुळाची त्रिज्या ३४ से.मी. आहे तर त्या जीवेची लांबी काढा?

A)  १६ से.मी.

B)  ३२ से.मी.✅

C)  ४० से. मी.

D)  ६० से.मी.

◾️एका सांकेतिक भाषेत BST = 21920 तसेच  AIR = 1918 तर CAT=?

A) 3121

B) 1321

C) 3120✅

D) 3211

◾️द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

A)  प्रणव मुखर्जी ✅

B) शरद पवार

C) लालकृष्ण आडवाणी

D) बरखा दत्त

◾️जर * म्हणजे / , / म्हणजे + , + म्हणजे – आणि – म्हणजे * तर  20*4/5+4-1 म्हणजे किती?

A) 4

B) 1

C) 6✅

D) 5

◾️सचिन अनिलच्या दाविकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल?

A) अनिल

B) सुरेश✅

C) रमेश

D) चेतन

◾️भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

A) अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया✅

B) कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया

C)  ऑडीटर जनरल ऑफ इंडिया

D)  सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

◾️खालील मालिका पूर्ण करा.

ab_da_c_abc_abcd?

A)  cbdd✅

B) abcd

C)  ddcb

D) bcad

◾️धुळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?

A) AH-48

B) AH-45

C) AH-47

D) AH-46✅

◾️खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?

A) मंगळ

B) राहू✅

C) बुध

D) गुरु

◾️उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?

A) विद्युत✅

B) पाणी

C)  परमाणु

D) कृषी

जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात

👉  हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु

👉  गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी

👉  रोम शहर - सात टेकड्यांचे शहर

👉  ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी

👉  व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी

👉 पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे

👉 सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '

👉  बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार

👉  डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर

👉 अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे

👉 बेलग्रेड शहर - श्वेत शहर

👉 शिकागो शहर - उद्यानाचे शहर

👉 जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली

👉 ल्हासा शहर - निषिद्ध

👉 न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर

👉 स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस

मुख्यमंत्री

 भारत प्रजासत्ताक , एक मुख्यमंत्री निवडून आहे सरकार प्रमुख 28 बाहेर प्रत्येक राज्यातील  राज्ये आणि कधी कधी केंद्रशासित प्रदेश (सध्या, केवळ केंद्रशासित प्रदेश दिल्ली आणि पुडुचेरी मुख्यमंत्री सेवा आहे). मते भारतीय संविधानाच्या , राज्यपाल एक राज्याचे डोके आहे, पण वास्तविक मुख्यमंत्री सह कार्यकारी अधिकार देण्यात आली आहे.

🟤मुख्यमंत्री🟤

राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्याचे राज्यपाल सहसा पक्षाला (किंवा युती) बहुमताच्या जागेसह सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करतात. मुख्यमंत्री राज्यपाल नियुक्ती आणि घेतो तर ज्या मंत्र्यांच्या आहेत एकत्रितपणे जबाबदार विधानसभा. वेस्टमिन्स्टर सिस्टमच्या आधारे , त्यांनी विधानसभेचा विश्वास कायम ठेवला आहे, मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ विधानसभेचे आयुष्यभर जास्तीत जास्त पाच वर्षे टिकेल. नाही मर्यादा आहेत अटी संख्या मुख्यमंत्री सर्व्ह करू शकतो. एक मुख्यमंत्री राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या परिषदेचे प्रमुख असतात आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या भूमिकेत प्रतिनियुक्ती केली जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांची पात्रता: १. तो भारताचा नागरिक असावा. २. त्यांचे किमान वय २ years वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे. Legisla. ते विधानसभेचे सदस्य (आमदार) असले पाहिजेत. E. त्याने कोणताही सरकारी नफा किंवा नोकरी ठेवू नये

🟤निवड प्रक्रिया🟤

भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्रिपदासाठी पात्र होण्यासाठी मूलभूत पात्रता निश्चित केली पाहिजे. मुख्यमंत्री असणे आवश्यक आहे:

🔹भारताचा नागरिक

🔹राज्य  विधानसभेचा सदस्य असावा. विधानसभेची सदस्य नसलेली एखादी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून निवडली गेली असेल तर त्यांनी राज्यपालांची सही घ्यावी.

🔹25 किंवा त्याहून अधिक वयाचे 

विधानसभेची सदस्या नसलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून मानले जाऊ शकते परंतु त्यांना नेमणूक झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत स्वत: ला / राज्य विधानसभेवर निवडले जाते. जे अयशस्वी झाल्याने, तो / ती मुख्यमंत्री होण्याचे थांबवेल.

🟤 निवडणूक 🟤

मुख्यमंत्री राज्य विधानसभेत बहुमताने निवडले जातात. विधानसभेच्या आत्मविश्वासाच्या मताने ही कार्यपद्धती स्थापित केली गेली आहे, कारण नियुक्त केलेले या अधिकार्‍याचे राज्यपाल यांनी सुचविले आहे. ते पाच वर्षे निवडून येतात. राज्यपालांच्या इच्छेनुसार मुख्यमंत्री पदावर राहतील.

🟤शपथ🟤

राज्यघटनेनुसार घटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली जाते. त्यामुळे राज्यपालांच्या आधी शपथ घेतली जाते.

पदाची शपथ.

मी, देवाच्या नावाची शपथ घेतो / कायद्याने प्रस्थापित केल्यानुसार मी भारतीय राज्यघटनेशी खरा विश्वास आणि निष्ठा बाळगू असे सांगत आहे, की मी भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करीन, मी विश्वासूपणे व प्रामाणिकपणे माझी कर्तव्ये पार पाडीन. राज्यमंत्री म्हणून आणि मी कोणत्याही भीती किंवा पक्षात, प्रेम किंवा कुप्रसिद्धीशिवाय राज्यघटना व कायद्यानुसार सर्व प्रकारच्या लोकांचे बरोबर करतो.

-  भारतीय राज्यघटना, वेळापत्रक 3, पॅरा 5

गुप्ततेची शपथ

मी, <मंत्र्याचे नाव>, मी देवाच्या नावाची शपथ घेतो / मी पूर्णपणे वचन देतो की माझ्या विचाराधीन असलेल्या गोष्टी मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीला सांगू शकणार नाही किंवा उघड करणार नाही किंवा मला त्या म्हणून ओळखले जाईल अशा मंत्री म्हणून माझ्या जबाबदा .्या योग्य प्रमाणात बजावण्याकरता आवश्यक असलेले वगळता <राज्याचे नाव> राज्याचे मंत्री.

-  भारतीय राज्यघटना, वेळापत्रक 3, पॅरा 6

🟤राजीनामा🟤

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास सर्वसाधारण निवडणुकांनंतर किंवा विधानसभा बहुसंख्य संक्रमणाच्या टप्प्यात पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांकडे राज्यपालांनी नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केल्याशिवाय किंवा ते विरघळल्याशिवाय " काळजीवाहू " मुख्यमंत्रिपदाची पदवी असते. विधानसभा. हे पद घटनात्मकदृष्ट्या परिभाषित केलेले नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री नियमित अधिकार असलेल्या सर्व अधिकारांचा उपभोग घेतात, परंतु काळजीवाहू असताना त्यांच्या कार्यकाळात कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय किंवा मंत्रिमंडळ बदल करता येत नाही.

🟤मोबदला🟤

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 144 नुसार मुख्यमंत्र्यांचे व इतर मंत्र्यांचे मानधन हे संबंधित राज्य विधिमंडळांनी ठरविले पाहिजे. राज्याच्या विधिमंडळ पगाराचा निर्णय घेईपर्यंत, दुसर्‍या वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे ते निश्चित केले जाईल. पगाराचे राज्य वेगवेगळे असते. 2019 च्या सर्वाधिक पगार यांनी काढलेल्या आहे तेलंगणाच्या मुख्यमंत्री , जे ₹ 410.000 करून (US $ 5,700) आणि सर्वात कमी त्रिपुरा मुख्यमंत्री आहे ₹ 105,500 (US $ 1,500) कायदेशीर. 

🟤उपमुख्यमंत्री🟤

इतिहासातील विविध राज्यांनी उपमुख्यमंत्री नेमले आहेत. घटना किंवा कायद्यात उल्लेख नसतानाही, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा वापर बहुधा पक्षात किंवा आघाडीतल्या गटांना शांत करण्यासाठी केला जातो. हे केंद्र सरकारच्या क्वचितच वापरल्या जाणार्‍या उप-पंतप्रधानपदासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि विधानसभा बहुमताचे नेतृत्व करतात. विविध उपमुख्यमंत्र्यांनीही मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथेमुळे वादही निर्माण झाले आहेत.

अंकगणित प्रश्नसंच

◾️पाच निकालांची सरासरी 46 गुण आहे. आणी पहिल्या चार निकालांची 45 गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?

A)  50✅

B)  1

C)  10

D) 12.5

◾️एका 150 मी. लांब आगगाडीला 450 मी. लांबीचा प्लैट फॉर्म-चे अंतर पार करण्या करिता 20 सेंकद लागतात-तर त्या आगगाडीची गती मी/से. किती ?

A)  30 मी/से. ✅

B) 96 मी/से.

C) 22.5 मी/से.

D)  45 मी/से.

◾️खालील अंक मालिकेत कोणता अंक योग्य ठरु शकत नाही ?

2, 3, 6, 15, 45, 135, 630

A) 6

B) 15

C)  2✅

D) 45

◾️जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT = 36 तर REVIVE = ?

A) 6

B) 12

C) 15

D) 18✅

◾️दिलेल्या शब्दात अक्षरांची अदलाबदल करून योग्य शब्द तयार होतो. तयार होणा-या शब्द गटातून विसंगत शब्दगट निवडा.

NVESU, TERAH, NOMO, RASM

A) NVESU

B) TERAH

C) NOMO✅

D)  RASM

◾️जर LONDON लिहितांना HPOEPO असे लिहीत असु तर DVOHSZ काय दर्शविते ?

A)  MEXICO

B) ISLAND

C) HOLAND

D)  HUNGRY✅

◾️समजा मुंबई ने नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?

A) दु. 2.30 वाजता

B) सकाळी 4.15 वाजता

C)  दु. 3.00 वाजता✅

D) दु. 2.45 वाजता

◾️जर दोन संख्याचा गुणाकार 53125 व म.सा.वि 25 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती ?

A) 425

B) 625

C) 75

D) 125✅

◾️एकाच कुटुंबात 4 सदस्य आहेत त्यांच्या वयांची बेरीज 122 वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुली पेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलीचे वय काय असेल ?

A) 18 वर्षे

B) 15 वर्षे✅

C)  11 वर्षे

D) 23 वर्षे

◾️खालील दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी 273 येते व त्या संख्यांची बेरीज 39 येते तर त्या संख्या कोणत्या ?

A)  24, 15

B) 23, 16✅

C)  22, 17

D) 20, 19

◾️जर एका लीप वर्षाच्या दुस-या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे रंग्रजी अक्षर काय असेल ?

A) e

B)  n✅

C) t

D) r

◾️एका चौरसाकृती बागेच्या सभोवताली कोप-यावर एक व प्रत्येक बाजुवर समान अंतरावर 23 याप्रमाणे झाडे लावलेली आहेत. तर बागेच्या सभोवताली एकूण किती झाडे लावली आहेत ?

A) 92

B) 90

C) 94

D) 96✅

🔹दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा.

6, 24, 72, 240, 726

A. 24

B. 72✅

C. 240

D. 726

🔹जर p आणि q ची सरासरी 20 आहे, q आणि y ची सरासरी 25 आहे, p, q व y ची सरासरी 23 आहे, तर p आणि y ची सरासरी किती असेल?

A. 24 ✅

B. 19

C. 29

D. 25

🔹पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिस-या आणि चौथ्या संख्येत आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

86 : 29 : : 98 : ?

A. 30

B. 32✅

C. 34

D. 36

🔹खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
EF : 15: : KL: ?

A. 23

B. 36

C. 46

D. 66✅

🔹पहिल्या दोन पदांमध्ये जों संबंध आहे, तोच संबंध तिस-या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

122 : 17 : : 290 : ?

A. 364

B. 362✅

C. 323

D. 324

🔹एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?

A. YLZIW

B. IZLYW✅

C. WIZLY

D. (1), (2), (3) यापैकी कोणतेही नाही

1) १५०० रु. मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

A) ३१५ रु✅

B) ३१० रु

C) ३२५ रु

D) ३०० रु

5) १३ डिसेंबर २००८ रोजी बुधवार होता तर १ मार्च २००९ रोजी कोणता वार असेल?

A) गुरुवार

B) शनिवार

C) रविवार✅

D)  सोमवार

6) एका गावची लोकसंख्या ५००० आहे. ती दरवर्षी १०% ने वाढते, तर २ वर्षानंतर ती किती होईल?

A)  ६२५०

B) ५५२५

C)  ६०५०

D) ६५५०✅

8) AY = 25 तर CH = ?

A) 27

B)  30

C)  24✅

D) 31

9) जर BOAT साठी 2 – 15 – 1 – 20 तर TALK साठी

A) 20 - 1 - 12 - 11✅

B) 20 - 11 - 2 - 11

C) 20 - 10 - 2 - 11

D) 20 - 11 - 21 - 1

10) 35,0000004 अक्षरी ……..?

A) तीन कोटी पन्नास लाख चार

B)  पस्तीस लाख चार

C)  पस्तीस कोटी चार✅

D) तीन कोटी पाच लाख चार

🔹ABC चा काटकोन त्रिकोणात M <C =३०º L (AB) =८ से.मी. आहे तर L (BC) = ?

A) १६ से.मी.

B) ८ से.मी.

C) ८ √२

D) ८ √३✅

🔹एका चौरसाची कर्ण १२ √२ से.मी. आहे. तर त्याची बाजू किती ?

A) ६√२

B) १२✅

C) ८√१३

D) १२√३

🔹एका संख्येच्या २/३ च्या ५/६ मध्ये २८ मिळविल्यास तीच संख्या मिळते, तर टी संख्या कोणती ?

A) 63✅

B) 56

C) 72

D) 126

🔹कोणत्या संख्येच्या शेकडा ७ म्हणजे ४९ होय ?

A) ७०००

B) ७००✅

C) ७०

D) ७



देशातच नाही तर आशियात एक नंबर… मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यांनी जॅक मा यांना मागे टाकलं आहे.

📌 रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यात झालेल्या कराराचा फायदा रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना झाला आहे. फेसबुकसोबत झालेल्या करारामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जॅक मा यांना पछाडत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

📌ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार एका दिवसात त्यांच्या संपत्तीत ४६९ कोटी डॉलर्स म्हणजेच ३४ हजार कोटी रूपयांची वाढ झाली आहे.ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार २३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण ४ हजार ९२० कोटी डॉलर्स म्हणजेच ३.७१ लाख कोटी रूपयांची संपत्ती होती.

📌 एका दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल २२ हजार ९७५ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स जिओ आणि फेसबुकमधील करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या जॅक मा यांच्याकडे एकूण ४ हजार ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच ३.४७ लाख कोटी रूपयांची संपत्ती आहे.

📌 जिओ टॉप ५ कंपन्यांमध्ये
फेसबुकच्या रिलायन्स जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू ४.६२ लाख कोटी रूपये झाली आहे.

📌 कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे पाहिलं तर शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी केवळ ४ कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज हीदेखील आहे. त्याव्यतिरिक्त टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या जिओच्या पुढे आहेत. तर दुसरीकडे जिओनं इन्फोसिस आणि एचडीएफसी लिमिटेड यासारख्या दिग्गज कंपन्यांना मात्र मागे टाकलं आहे.

📌 फेसबुकची गुंतवणूक
सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने जिओसोबत एक करार केला असून तब्बल ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करण्याची माहिती दिली.

📌 हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितले जात आहे. रिलायन्स जिओनं बाजारात येताच अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तसंच केवळ ४ वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं ३८ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला होता.

इराणचा पहिला लष्करी उपग्रह अवकाशात.

📌अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे.

📌तर गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत. दरम्यान हा उपग्रह सोडण्यात आल्याची खातरजमा इतर मार्गाने होऊ शकलेली नाही.

📌रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’असे आहे.तसेच इराणने जो उपग्रह सोडला आहे तो 425 कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे.

📌इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात  आहे. द्रव व घन इंधनावर चालणाऱ्या मेसेंजर प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...