०६ एप्रिल २०२०

RBI ( ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ) information

🔸दिनांक १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजे ८५ वर्षांपूर्वी 'भारतीय रिझर्व्ह बँक' स्थापन झाली होती.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था असून तिच्यामार्फत द्रव्यविषयक धोरण राबवले जाते. १९२६ साली हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘दि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अ‍ॅण्ड फायनान्स’ या नावाने एक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असे नाव द्यावे, अशी शिफारस केली.

८ सप्टेंबर १९३३ रोजी राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेविषयीचे विधेयक कायदेमंडळात मांडण्यात आले. ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली. त्यामुळे हे विधेयक ‘आरबीआय अ‍ॅक्ट १९३४’ या नावाने स्वीकृत झाले. अशा रीतीने १ एप्रिल १९३५ रोजी ‘आरबीआय’ची स्थापना झाली.

सुरुवातीला ‘आरबीआय’ची स्थापना खासगी भागधारकांची बँक म्हणून झाली. तिचे अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपयांचे होते व प्रत्येक भागाची किंमत १०० रुपये होती. तिचा कारभार १६ सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला.

‘आरबीआय’ची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये, ‘आरबीआय’च्या व सरकारच्या धोरणात सुसूत्रता असावी आदी कारणांसाठी ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी १९४९ पासून ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यासाठी (सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण) ‘आरबीआय कायदा १९४८’ संमत करण्यात आला. ‘आरबीआय’च्या राष्ट्रीयीकरणाबाबतचे विधेयक तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी मांडले.

* ‘आरबीआय’चे व्यवस्थापन *

गव्हर्नर हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याची नेमणूक केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. ‘आरबीआय’चे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ होते. (१ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७) तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते. त्यांच्या कालखंडातच भारत-पाकिस्तान फाळणी झाली. ‘आरबीआय’चे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास असून ते ‘आरबीआय’चे २५ वे गव्हर्नर आहेत. त्यांच्याआधी २४वे गव्हर्नर उर्जित पटेल होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनान्शियल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.

सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.

🔸 RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.

🔸 RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

🔸 भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🔸 RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🔸 सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.

🔸 वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

* ‘आरबीआय’चे चलनविषयक धोरण *
(Monetary Policy of the RBI )
‘भारतीय रिझर्व्ह बँक’ ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. या बँकेच्या विविध कार्यापकी पतनियंत्रण हे एक महत्त्वाचे कार्य आहे. भारतातील व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे किंवा पतपुरवठा करणे या आपल्या व्यवहारातून रिझव्‍‌र्ह बँक पतपेढीची निर्मिती करीत असते.

देशातील पसा आणि पतपसा यांचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे; कारण पैसा, पतपैसा यांचा पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या तुलनेत जास्त झाल्यास चलनवाढ आणि कमी झाल्यास चलनघट होण्याचा धोका असतो. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, १९३४ आणि भारतीय बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ या दोन्ही कायद्यांन्वये व्यापारी बँकांच्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्यांतील तरतुदींनुसार संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा उपयोग रिझर्व्ह बँक करू शकते..

सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम १० देश


____________________________________
▪️1) चीन (१८.२%)

▪️2) भारत (१७.५%)

▪️3) यु.एस.ए. (४.२८%)

▪️4) इंडोनेशिया (३.४६%)

▪️5) ब्राझिल (२.७४%)

▪️6) पाकिस्तान (२.६५%)

▪️7) नायजेरिया (२.५२%)

▪️8) बांग्लादेश (२.१६%)

▪️9) रशिया (१.९२% )

▪️10) जपान (१ ६५%)

__________________________________

उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वने

◾️ सातपुडा पर्वतरांगा आणि अजिठ डोंगररांग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

◾️घटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालागत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यावरही ही अरण्ये पाहाव्यास मिळतात

◾️विदर्भाच्या डोंगररांळ भाग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये व्यापलेला आहे

🔰 वृक्षाचे स्वरूप
____________________________

◾️ वार्षिक पर्जन्य  80 ते 120 सेंमी असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

◾️उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वृक्ष उंच असतात

◾️काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा आढळतात

◾️पावसाळ्यात फक्त वनस्पती हिरव्यागार दिसतात

◾️कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बसरेसचे वृक्ष पर्णहीन  आढळतात

🔰 वृक्षाचे प्रकार 
____________________________

◾️सागवान,धावडा, शिसम, तेंदू पळस,बीजसाल लेंडी, हेडी, बेल, खैर, अंजन वैगरे

🔰 आर्थिक महत्व
____________________________

◾️उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये अनेक वनस्पती चा उपयोग टिंबर म्हणून केला जातो

◾️इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

◾️खैरसारख्या वनस्पतीच्या उवयोग "कात" निर्माण करण्यासाठी केला जातो

◾️ उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये मानवाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, बरीचशी जमीन पिकाच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे

____________________________

महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्नउत्तरे


१) पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते ?
-- महात्मा गांधी

२) स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
-- लॉर्ड रिपण

३) स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य ?
-- राज्यस्थान

४) पंचायत राज स्वीकारणारे नववे राज्य?
-- महाराष्ट्र

५) ग्रामपंचायती मध्ये एकूण किती विषय असतात?
-- ७९

६) आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती आहे ?
-- अकलूज

७) महाराष्ट्रतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत कोणती आहे ?
-- नवघर

८) महाराष्ट्रतील सर्वात जास्त ग्रामपंचायत असणार जिल्हा ?
-- सातारा

९) ग्रामपंचायत सदस्यांना काय म्हणतात ?
-- पंच

१०) सरपंचाची निवड थेट जनतेतून करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे ?
-- तिसरे ( या आधी गुजरात व मध्यप्रदेश मध्ये होत होती)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दांडी यात्रा आणि सत्याग्रह

⚪️मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली.

🔴गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले.

🟡यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले.

🟢दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे कॉंग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली. दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले.

⚫️ मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले.

🟠गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,००० हून अधिक भारतीय तुरुंगात गेले.

🔺ओरिसातील मिठाचा सत्याग्रह 🔺

🟤दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहापूर्वीच ओरिसात उत्पादित होणाऱ्या मिठावर ब्रिटिशांनी बसवलेल्या करामुळे तिथे १९२९ सालापासून आंदोलन सुरूच होते. तिथे मीठ तयार करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे वातावरण तापलेले होते. गांधीजी दांडीला पोचण्यापूर्वीच ओरिसामधील लोकांनी मिठाचे उत्पादन सुरू ठेवण्याचा निर्धार केला.

🟣 कटक येथे ओरिसाच्या वेगवेगळ्या भागातून स्वयंसेवक जमा झाले. मिठाच्या सत्याग्रहाबद्दल जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेत भाषणे करणाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून तुरुंगात टाकले.

🟡६ एप्रिलला गोपबंधू चौधरी आणि आचार्य हरिहर दास यांच्या नेतृत्वाखाली २१ सत्याग्रहींच्या तुकडीने स्वराज आश्रम, कटक येथून इंचुरी येथे मिठाच्या सत्याग्रह करण्यासाठी पायी जाण्यास सुरुवात केली.

🟣 ९ एप्रिलला चांडोल येथे गोपबंधू चौधरी यांना अटक झाली. तरी यात्रा सुरूच राहिली. १३ एप्रिलला इंचुरी येथे पोचलेल्या हजारो सत्याग्रहींनी मूठभर मीठ हातात घेऊन कायदेभंग केला. सत्याग्रहींच्या तुकड्या मीठ हातात घेऊन कायदा मोडत. पोलिस त्यांना अटक करत. मग सत्याग्रहींची पुढची तुकडी पुढे येत असे. सर्व तुरुंग भरून गेले तरी आंदोलनात नवीन लोक सहभागी होतच होते.

🟤इंचुरीमधील सत्याग्रहात महिलांची संख्या लक्षणीय होती. काही निदर्शने महिलांनी आयोजित केली होती. शेवटी सर्व सत्याग्रहींची तुरुंगातून सुटका झाली, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते.

🟢मिठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य लढ्याला मोठे बळ मिळाले.जग बदलणाऱ्या १० महत्त्वपूर्ण आंदोलनात या सत्याग्रहाचा समावेश टाईम नियतकालिकाने केला आहे

Geographical Discoveries

• America - Columbus
• Australia - James Cook
• China - Marco Polo
• Planets - Johannes Kepler
• Solar System - Nicolaus Copernicus
• North Pole - Robert Peary
• South Pole - Roald Amundsen
• Sea route to India - Vasco-da-Gama

Police bharti question set

*MTDC चा अर्थ काय?*

A) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ
B) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ✅✅
C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ
D) यापैकी नाही

*महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र _ आहे.*

A) पोलीस मित्र
B) जागर
C) दक्षता ✅✅
D) यापैकी नाही

*पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात  आहे.*

A) तिसरे
B) दुसरे
C) चौथे
D) पाचवे ✅✅

*भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?*

A) १० ✅✅
B) ७
C) ५
D) ११

*भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?*

A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य

*भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?*

A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच

*मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.*

A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२

*भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?*

A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅

*‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.*

A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात

*आम्ल पदार्थाची चव कशी असते?*

A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड

*नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.*

A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर

*आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?*

A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल

*भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?*

A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर

*I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?*

A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया

*अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च*

A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन

*‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?*

A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅

*‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.*

A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅

*भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?*

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर

*अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?*

A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅

*‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे

*कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?*

A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅

*हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.*

A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा

*‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?*

A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे

*‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.*

A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट

*क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?*

A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅

चालू घडामोडी वन लाइनर्स, 05 एप्रिल 2020.


❇ 05 एप्रिल: 05 एप्रिल: आंतरराष्ट्रीय विवेक दिन

❇ रॉजर हटन यांची न्यूयॉर्कशायर अध्यक्ष म्हणून नियुक्ती

❇ नील हार्टले यांना न्यूयॉर्कशायरचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली

❇ कीर स्टाररने यूकेच्या लेबर पार्टीचे नवीन नेते निवडले

❇ एसबीआय म्युच्युअल फंड जाने-मार्चमधील भारतातील सर्वात मोठा एमएफ बनला

❇ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना पेटा पुरस्कार

❇ मिझोरम सरकारने "mCOVID-19" मोबाइल अ‍ॅप लाँच केले

❇ हरियाणा सरकारने 30 जूनपर्यंत च्यूइंग गम्सच्या विक्रीवर बंदी घातली

❇ हिमाचल प्रदेशात 30 जूनपर्यंत च्यूइंग गम्सच्या विक्रीवर बंदी

❇ गोवा बंदी अंडी, इतर राज्यातील कोंबडी

❇ तत्काळ प्रभावासह डायग्नोस्टिक किट्सची शासकीय बंदी

❇ आयओसी 29 जून 2021, टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रतेच्या कालावधीसाठी नवीन अंतिम मुदत म्हणून सेट करते

❇ 'एनसीसी योगदान' व्यायामाअंतर्गत कोविड -19 शी लढा देण्यासाठी एनसीसीचे स्वयंसेवक कॅडेट्स

❇ यूएनजीए 'कोव्हीड -19' 'च्या ठरावाला लढा देण्यासाठी जागतिक एकता स्वीकारते

❇ डॉ जितेंद्रसिंग यांनी कोविड -19  राष्ट्रीय तयारी सर्वेक्षण 2020 जाहीर केले

❇ आयआयएससी बेंगळुरू स्वदेशी व्हेंटिलेटर प्रोटोटाइप विकसित करतो

❇ 20 नोव्हेंबर 2021 पासून आशियाई युवा खेळ चीनमध्ये होणार आहेत

❇ ओडिशा सरकार आणि युनिसेफने "मो प्रतिभाव" कार्यक्रम सुरू केला

❇ हांग्जो चीनमध्ये 19 वे आशियाई खेळांचे अधिकृत मास्कॉट्स अनावरण

❇ 19 वा आशियाई खेळ 2022 चीनमधील हांग्जो येथे होणार आहेत

❇ एनजीओ एआरएमएएमएएन ने सामाजिक उद्योजकता पुरस्कारासाठी स्लॉक अवॉर्ड जिंकला

❇ थायलंड, मलेशियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगपासून बंदी घातली

❇ फिफा अंडर 17 विश्वचषक 2020, भारत पुढे ढकलला.

विज्ञान से सम्बंधित प्रश्न

1.:- मांसपेशियों में किस अम्ल के एकत्रित होने से थकावट आती है?
Ans : - लैक्टिक अम्ल

2.: - अंगूर में कौन-सा अम्ल पाया जाता है?
Ans : - टार्टरिक अम्ल

3.: - कैंसर सम्बन्धी रोगों का अध्ययन कहलाता है
Ans : - -ऑरगेनोलॉजी

4.: - मानव शरीर में सबसे लम्बी कोशिका कौन-सी होती है?
Ans : - तंत्रिका कोशिका

5.: - दाँत मुख्य रूप से किस पदार्थ के बने होते हैं?
Ans : - डेंटाइन के

6.: - किस जंतु की आकृति पैर की चप्पल के समान होती है?
Ans : - पैरामीशियम

7.: - केंचुए की कितनी आँखें होती हैं?
Ans : - एक भी नहीं

8.: - गाजर किस विटामिन का समृद्ध स्रोत है?
Ans : - विटामिन A

9.: - निम्न में से किस पदार्थ में प्रोटीन नहीं पाया जाता है?
Ans : - चावल

10.: - मानव का मस्तिष्क लगभग कितने ग्राम का होता है?
Ans : - 1350

11.: - रक्त में पायी जाने वाली धातु है
Ans : - -लोहा

12.: - किण्वन का उदाहरण है
Ans : - -दूध का खट्टा होना,खाने की ब्रेड का बनना,गीले आटे का खट्टा होना

13.: - निम्न में से कौन-सा आहार मानव शरीर में नये ऊतकों की वृद्धि के लिए पोषक तत्व प्रदान करता है?
Ans : - पनीर

14.: - निम्न में से कौन एक उड़ने वाली छिपकली है?
Ans : - ड्रेको

15.: - घोंसला बनाने वाला एकमात्र साँप कौन-सा है?
Ans : - किंग कोबरा

●●●●●»●●●●●»●●●●●»●●●●»●●●●●

16.: - भारत में पायी जाने वाली सबसे बड़ी मछली कौन-सी है?
Ans : - ह्वेल शार्क

17.: - दालें किसका एक अच्छा स्रोत होती हैं?
Ans : - प्रोटीन

18.: - देशी घी में से सुगन्ध क्यों आती है?
Ans : - डाइएसिटिल के कारण

19.: - इन्द्रधनुष में किस रंग का विक्षेपण अधिक होता है?
Ans : - लाल रंग

20.: - टेलीविजन का आविष्कार किसने किया था?
Ans : - जे. एल. बेयर्ड

21: - हीरा चमकदार क्यों दिखाई देता है?
Ans : - सामूहिक आंतरिक परावर्तन के कारण

22.: - ‘गोबर गैस’ में मुख्य रूप से क्या पाया जाता है।
Ans : - मिथेन

23.: - दूध की शुद्धता का मापन किस यन्त्र से किया जाता है?
Ans : - लैक्टोमीटर

24.: - पृथ्वी पर सबसे अधिक मात्रा में पाया जाने वाला धातु तत्त्व कौन-सा है?
Ans : - ऐलुमिनियम

25.: - मोती मुख्य रूप से किस पदार्थ का बना होता है?
Ans : - कैल्सियम कार्बोनेट

26.: - मानव शरीर में सबसे अधिक मात्रा में कौन-सा तत्व पाया जाता है?
Ans : - ऑक्सीजन

27.: - किस प्रकार के ऊतक शरीर के सुरक्षा कवच का कार्य करते हैं?
Ans : - एपिथीलियम ऊतक

28.: - मनुष्य ने सर्वप्रथम किस जन्तु को अपना पालतू बनाया?
Ans : - कुत्ता

29.: - किस वैज्ञानिक ने सर्वप्रथम बर्फ़ के दो टुकड़ों को आपस में घिसकर पिघला दिया?
Ans : - डेवी

​​ 💟👉pH मान [ pH value ]

1.जल का  pH मान कितना होता है = *7*

2 . दूध का PH मान कितना होता है  = *6.4*

3.सिरके  का PH कितना होता है = *3*

4.मानव रक्त का pH मान  = *7.4*

5. नीबू  के रस का pH मान = *2.4*

6 . NaCl का pH मान = *7*

7. pH पैमाने का पता किसने लगाया  = *सारेन्सन ने*

8. pH मूल्यांक क्या दर्शाता = *किसी घोल का अम्लीय  या क्षारीय होना*

9. अम्लीय घोल का pH मान कितना होता है = *7 से कम*

10. उदासिन घोल का pH मान = *7*

11. शराब का pH मान = *2.8*

12. किसी व्यक्ति के रक्त के pH मान में कितना परिवर्तन होने पर मत्यु हो जाती है = *0.2*

13. मानव मूत्र का pH मान = *4.8 - 8.4*

14. समुद्री जल का pH मान = *8.5*

15.आँसू का pH मान = *7.4*

16. मानव लार का pH मान = *6.5 - 7.5*

नद्यांवरील प्रश्नसंच

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती?
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - पुणे. 

०५ एप्रिल २०२०

भूकंप

◾️‘भू’ म्‍हणजे जमीन व ‘कंप’ म्‍हणजे थरथर. भूकंप म्‍हणजे जमिनीचे थरथरणे.

◾️भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो.

◾️हा ताण विशिष्‍ट मर्यादेपलीकडे गेल्‍यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो.

◾️ज्‍या ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्‍सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्‍यामुळे भूकवच कंप पावते, म्‍हणजेच भूकंप होतो. 

◾️  भूकवचात ज्‍या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्‍या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्‍हणतात.

◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात.

◾️भूकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्‍या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्‍या ठिकाणी भूकंपाचा धक्‍का सर्वप्रथम बसतो.

◾️भूपृष्‍ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्‍हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.

काँग्रेसचे अधिवेशन व अध्यक्ष

🔶1885 : मुंबई : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

🌿1886 : कोलकाता : दादाभाई नौरोजी

🔶1887 : मद्रास : बुद्रुदिन तय्यबजी

🌿1888 : अलाहाबाद : जॉर्ज युल

🔷1889 : मुंबई : सर विल्यम वेडरबर्न

🔶1890 : कोलकाता : फिरोजशहा मेहता

🔷1891 : नागपूर : पी आनंदा चारलू

🔶1892 : अलाहाबाद : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

🔷1893 : लाहोर : दादाभाई नौरोजी

🔶1894 : चेन्नई : आल्फ्रेड वेब

🔷1895 : पुणे : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔶1896 : कोलकाता : महंमद सयानी

🔷1897 : अमरावती : सी. शंकरन नायर

🔶1898 : कोलकाता : आनंद मोहन बोस

🔷1899 : लखनौ : रमेशचंद्र दत्त

🔶1900 : लाहोर : सर नारायण गणेश चंदावरकर

🔷1901 : कोलकाता : दिनशा वाच्छा

🔶1902 : अहमदाबाद : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔷1903 : मद्रास : लालमोहन घोष

🔶1904 : मुंबई : हेन्री कॉटन

🔷1905 : बनारस : गोपाळ कृष्ण गोखले

🔶1906 : कोलकाता : दादाभाई नौरोजी

🔷1907 : सुरत : डॉ रासबिहारी घोष

🔶1908 : मद्रास : डॉ रासबिहारी घोष

🔷1909 : लाहोर : मदनमोहन मालवीय

🔶1910 : अलाहाबाद : सर विल्यम वेडरबर्न

🔷1911 : कोलकाता : पंडित बिशन नारायण धार

🔶1912 : बकींदूर (पाटणा) : रं. ध. मुधोळकर

🔷 1913 : कराची : नबाब सय्यद महंमद बहादूर

🔶 1914 : चेन्नई : भुपेंद्रनाथ बसू

🔷 1915 : मुंबई : सतेंद्र प्रस सिंह

🔶 1916 : लखनौ : बांबू अंबिकाचरण मुझुमदार

🔶1917 : कोलकाता : एनी बेझेंट

🔷1918 : मुंबई : बॅरिस्टर हसन इमाम

🔶1918 : दिल्ली : पं मदनमोहन मालवीय

🔷1919 : अमृतसर : मोतीलाल नेहरू

🔷1920 : कोलकाता : लाला लजपतराय

🔶1920 : नागपूर : चक्रवर्ती विजय राघवाचार्य

🔷1921 : अहमदाबाद : हकीम अजमल खान

🔶1922 : गया : बॅरिस्टर चित्तरंजन दास

🌸1923 : दिल्ली : मौलाना अबुल कलाम आझाद

🌺1924 : काकीनाडा : मौलाना मुहम्मद अली

🌸1924 : बेळगाव : महात्मा गांधी

🌺1925 : कानपूर ; सरोजिनी नायडू

🔷1926 : गोहत्ती : श्रीनिवास आयंगर

🌸1927 : चेन्नई : डॉ एम ए अन्सारी

🔶1928 : कोलकाता : मोतीलाल नेहरू

🌼1929 : लाहोर : जवाहरलाल नेहरू

🔶1931 : कराची : वल्लभभाई पटेल

🌸1932 : दिल्ली : आर डी अमृतलाल

🔶1933 : कोलकाता : श्रीमती नलिनी सेनगुप्ता

🌸1934 : मुंबई : राजेंद्रप्रसाद

🔶1936: फैजपूर : जवाहरलाल नेहरू

🔷1938 : हरिपुरा : नेताजी सुभाषचंद्र बोस

🔶1939 : त्रिपुरा : नेताजी सुभाषचंद्र बोस

🔷1940 : रामगड : मौलाना अबुल कलाम आझाद

🔶1941 ते 1945 : मौलाना अबुल कलाम आझाद

🌿1946 : मेरठ : जे बी कृपलानी

🔶1947 : डॉ राजेंद्रप्रसाद

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...