३० मार्च २०२०

महत्त्वाचे सामान्य ज्ञान

◆ सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?
उत्तर : इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स

◆ 11 मार्च रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेनी जात वैधता दाखल्याच्या संदर्भात विधेयक मंजूर केले?
उत्तर : महाराष्ट्र

◆ COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी भारतात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे?
उत्तर : महामारी कायदा-1897

◆ शेतकर्‍यांसाठीच्या कोणत्या योजनेसाठी सल्ला प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने समिती नेमली?
उत्तर : किसान रेल योजना

◆ महाराष्ट्र मंत्रिमंडळाद्वारे मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल स्थानकाचे नवे नाव काय असणार?
उत्तर : नाना शंकरशेठ स्थानक

◆ कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे नवे संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : देबाशीष पांडा

◆ संसदेत दिवाळखोरीसंबंधी कोणते विधेयक मंजूर करण्यात आले?
उत्तर : नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०

◆ भारतीय स्टेट बँकेचा ‘फायनॅनष्यल इंक्लूजन अँड मायक्रो मार्केट’ उपक्रम कोणत्या प्रकारची कामे हाताळणार?
उत्तर : सूक्ष्म वित्तीय कार्ये

◆ 10 मोठ्या उद्योगांकडे येस बँकेचे थकीत असलेले कर्ज किती आहे?
उत्तर : रु. 34,000 कोटी

◆ कोणत्या महिला संघाने ‘ICC टी-20 विश्वचषक 2020’ या क्रिकेट स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकले?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

इतिहास :- खोती पद्धत

🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.

🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.

🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.

🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

🔹खोती पद्धत बहुतांशी 
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 
सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती.

🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते.

🔹कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.

🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.

🔸 त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या.

🔹त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.

🔸शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते.

🔹शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली.
त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.

📚 खोतांचे अधिकार 📚

🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत.

🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.

🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.

🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.

➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.

General Knowledge

▪ ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी कोणत्या मार्गावर धावणार?
उत्तर : वाराणसी-इंदौर

▪ ‘फिरते मधमाशा पालनगृह’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे?
उत्तर : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

▪ ‘भारतीय नौदल अकादमी’ कुठे आहे?
उत्तर : केरळ

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणती व्यक्ती पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या ‘संरक्षण व अंतर्गत सुरक्षा गट’चे अध्यक्ष आहे?
उत्तर : एन. के. सिंग

▪ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?
उत्तर : मुंबई

▪ ‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय कुठे आहे?
उत्तर : देहरादून

▪ कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪ 'जागतिक युनानी दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : हकीम अजमल खान

▪ ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय हिवाळी खेळांचे आयोजन कुठे केले जाणार आहे?
उत्तर : गुलमर्ग

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग

1. कोकण किनारपट्टी

2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

🔹1. कोकण किनारपट्टी

स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.

विस्तार: उत्तरेस – दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया’  प्रकारची आहे.

लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी. 

क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

🔹2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.

सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

🔹3) महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम – 750km. उत्तर- दक्षिण – 700km.

ऊंची:  450 मीटर– या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.

मधमाशांचा हल्ला आणि त्यावरील उपाय

🔹महाराष्ट्रात मधमाशा चावणे common आहे. मधमाशांचा हल्ला कोणावरही होऊ शकतो. अगदी गिर्यारोहकांना/प्रस्तरारोहकांना तसेच पर्यटकांनाही मधमाशा कडाडून चावल्या आहेत.
🔹मध्यंतरी मी वर्तमान पात्रातून लाखो मधमाशांनी अंत्ययात्रेला जाणाऱ्या गावकऱ्यांवर हल्ला चढविला अन बऱ्याच जणांना हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले एवढी परिस्थिती ओढविली हे वाचनात आले. थोडक्यात मधमाशा कोणालाही चावतात.

🔹मधमाश्या का व केव्हा चवताळतात याचा मानवाला अजूनही शोध लागलेला नाही. वाऱ्यामुळे गवत उडून त्याचा पोळ्याला फटका बसला तरी मधमाश्या उठतात.
🔹 दरड कोसळली तरी मधमाशा उठतात. वातावरणातील अचानक बदलामुळेही मधमाशा चवताळतात. मग त्या आजूबाजूला फिरणाऱ्या मिळेल त्या जनावरावर/माणसांवर हल्ला करतात. गुरांच्या तोंडाला चावल्यामुळे गुरे धूम गावाकडे पळत सुटतात. प्रस्तरारोहणात बोल्टिंग करताना पोळे जवळ असेल तर त्या हमखास उठतात.

🔹मधमाशीच्या शेपटा कडील भागात असलेल्या काट्यात (sting) विष असते. केसांएवढा असणाऱ्या या काट्याचा आकार बास्तिक बाणासारखा असतो.  मधमाशीने डंख मारल्यानंतर हा काटा आपल्या शरीरात बास्तिक बाणासारखा रुतून बसतो. तिला तो काटा खेचून काढता येत नाही. शेवटी तिच्या प्रयत्नाने तो तुटतो. काटा अलग झाल्यामुळे मधमाशी काही तासात मरते.

🔹मधमाशीचे विष Acidic असते. त्यावर Alkaline चा उतारा हवा. म्हणून Liquid Ammonia ची बाटली प्रत्येक ग्रुपने बरोबर ठेवावी. ग्रुपकडे २/३ बाटल्या असणे जास्त चांगले. तसेच एक/दोन Magnifying Glass व २/३ Plucker असणे महत्वाचे.

🔹काटा काळ्या रंगाचा असतो. Magnifying Glass मधून बघून Plucker ने तो उपटावा. Plucker नसेल तर नखाच्या चिमटीत पकडून खेचावा. अथवा नखाने खरडवावा. खरडवल्यामुळे तो तुटतो व स्नायू काम करेनासे होतात. म्हणजेच कट्यातील विष काट्यातच रहाते. त्यानंतर त्या ठिकाणी Liquid Ammonia चा एक थेंब टाकावा व नखाने खरडवावे. म्हणजे Liquid आत शिरेल व विष Neutralize होईल. १५/२० मिनिटांनी दाह कमी होतो.

🔹याउलट गांधीला माशीचे विष Alkaline असते. वरीलप्रमाणे Plucker ने (गांधील माशीलाही काटा असतो) काटा काढावा व त्यावर लिंबू रसाचा एक थेंब टाकावा. त्यासाठी लिंबू कापू नये. दाभणाने लिम्बाला भोक पाडावे. (

कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश :

कामगारांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना कडक निर्देश :

सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसने आता भारतात देखील आपले जाळे विस्तारण्यास झपाट्याने सुरूवात केल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉक डाऊनचा निर्णय घेतलेला आहे. मात्र तरी देखील देशभरातील अनेक ठिकाणी नागरिकांकडून या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर निर्णय घेतले जाण्याची चिन्ह दिसत आहे.

केंद्र सरकारने अद्यापही सरकारीन सूचनांना गांभिर्याने न घेणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या आदेशाला झुगारून छुप्या पद्धतीने स्थलांतर करणाऱ्यांवर आता बारकाईने लक्ष असणार आहे. यासाठी केंद्र सरकारने राज्य व जिल्ह्यांच्या सीमा काटेकोरपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

याचबरोबर केंद्र सरकारकडून राज्यांना हे देखील निर्देश देण्यात आले आहेत की, प्रवासी कामगारांना ते आहेत त्या ठिकाणीच सर्व सुविधा मिळतील याची खात्री करून घ्यावी. एवढच नाहीतर कामगारांना वेळच्यावेळी वेतन दिले जावे, यासाठी देखील सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, अशा परिस्थितीतही विद्यार्थी व कामगारांना जागा खाली करण्यास सांगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही राज्य सरकारांना आदेश देण्यात आले आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) नागरिकत्व दुरूस्ती कायदा २०१९ द्वारे कोणत्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे ?
✓अ) नागरिकत्व कायदा १९५५
ब) नागरिकत्व कायदा १९६४
क) नागरिकत्व कायदा १९४५
ड) नागरिकत्व कायदा १९३५

२) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच पार पडलेल्या संविधान दिनी कोणत्या पोर्टलची सुरवात केली आहे ?
अ) हक्क
ब) ई-संविधान
✓क) कर्तव्य
ड) यापैकी नाही

३) कोरेगाव भिमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली ?
✓अ) १८१८
ब) १८२०
क) १८४०
ड) १८७१

४) जानेवारी २०२० मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे ?
अ) हार्दिक पांड्या
ब) विराट कोहली
✓क) इरफान पठाण
ड) रोहित शर्मा

५) २०१९ च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत कोणी भारताचे प्रतिनिधित्व केले ?
✓अ) वर्तिका सिंग
ब) अनुष्का शेट्टी
क) सोनाली चौहान
ड) यापैकी नाही

विदर्भाच्या प्रशिक्षकपदी वसिम जाफर

🔰चंद्रकांत पंडीत यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षकपद सोडले आहेत.

🔰जाफर हा विदर्भाच्या संघाचा महत्वाचा भाग आहे. पण जाफर हा ७ मार्चला निवृत्त झाला आहे. त्यामुळे आता पंडित यांच्या जागी विदर्भ संघाचा प्रशिक्षकपदी जाफरची नियुक्ती होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

🔰पंडीत हे प्रशिक्षकपदी असताना विदर्भाच्या संघाने सलग दोनदा रणजी करंडक स्पर्धा जिंकत इतिहास रचला होता.

🔰यंदाच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मात्र त्यांना पोहोचता आले नाही. पंडीत यांनी विदर्भाच्या संघाला सोडचिठ्ठी दिली आहे.

🔰आता ते मध्य प्रदेशच्या संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.

🔴वसिम जाफर

🔰वसिम जाफर सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्त.

🔰सर्वात जास्त रणजी सामने - १५६

🔰रणजी मध्ये सर्वात जास्त धावा - १२०३८

🔰सर्वात जास्त शतके - ४०

🔰सर्वात जास्त अर्धशतके - ८९

🔰सर्वात जास्त झेल - २००

🔰वसीम जाफर 1996-97 ते 2012-13 दरम्यान 8 रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघात सहभागी होता. तर 2018 आणि 2019 मध्ये वसीम जाफरनं विदर्भाला रणजीचा किताब मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.

संशोधक आणि त्यांचे शोध

🔰 रुदरफोर्ड  🔜 अणुकेंद्रकाचा शोध (१९११)

🔰 चैडविक 🔜 न्यूट्रॉनचा शोध (१९३२) उदासिन कण

🔰 जॉन डाल्टन  🔜 अणु सिद्धांत (१८०३ - अणु अविभाज्य आहेत.)

🔰 विल्यम क्रुक  🔜  ऋणभारीत कॅथोड किरणांचा शोध

🔰 गोल्डस्टीन  🔜  धनप्रभारित प्रोटॉन कण (१८९६)

🔰 जे. जे. थॉमसन  🔜  प्रोटॉन (+) हे नाव सुचविले व इलेक्ट्रॉनचा शोध (१८६७)

एमएपीएसीसह विद्यापीठांच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर 

सोलापूर : कोरोना या विषाणूचे संक्रमण खंडीत करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने लॉकडाउनचा कालावधीत 31 मार्चवरुन 14 एप्रिलपर्यंत वाढविला आहे. दरम्यान, रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यात आणखी बदल होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आता एमपीएससीने राज्य सेवेची परीक्षा तर विद्यापीठांनी पदवी व पदवीत्तोर विद्यार्थ्यांची परीक्षा पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 


राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता दोनशेहून अधिक झाली असून देशात एक हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आहेत. लॉकडाउननंतरही देशातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सरकारने जीवनावश्‍यक वस्तूची दुकाने (आस्थापना) वगळता सर्व शासकीय, खासगी कार्यालये, व्यवसाय, उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला. तर विद्यापीठासह दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर एमपीएससीतर्फे 26 एप्रिलला राज्य सेवेची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, आता या सर्व परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीचे सचिव राज्य सेवा परीक्षेची पुढील नियोजन जाहीर करतील, अशी माहिती अव्वर सचिव राजेंद्र वाघ यांनी सांगितले. 


पुढील आदेश येईपर्यंत परीक्षा नाहीत 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित केला, परंतु त्यात पुन्हा 14 एप्रिलपर्यंत वाढ केली. दरम्यान, 1 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने सुरु केले होते. मात्र, लॉकडाउनचा कालावधी वाढेल म्हणून आता पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. 

- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 


महारत्न , नवरत्न , मिनीरत्न

◆भारतीय उद्योगांना नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात 1997 साली - अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून

◆उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात 19 मे 2010 पासून

◆ भारतात नवरत्न दरबार "गुप्त राजा विक्रमादित्य" आणि "मुघल बादशाह अकबर" ह्यांच्या दरबारी होता.

◆ भारतातील महारत्न उद्योग
एकूण - 10

1. BHEL

2. कोल इंडिया लिमिटेड

3. गेल (इंडिया) लिमिटेड

4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

5. एनटीपीसी लिमिटेड

6. ONGC कॉर्पोरेशन लिमिटेड

7. SAIL

8. BPCL

9. HPCL

10. PGCIL
(Power Grid Corporation of India Limited)

◆नवरत्न उद्योग - 14

---------------------------------------------------

चालू घडामोडी प्रश्न

विकसित केलेले गहूचे ‘MACS 4028’ हे नवीन वाण कोणत्या पौष्टिक घटकाने समृद्ध आहे?

(A) प्रथिने✅✅
(B) कार्बोहायड्रेट
(C) जीवनसत्त्वे
(D) सोडियम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

निधन झालेले अब्दुल लतीफ यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?

(A) फुटबॉल✅✅
(B) हॉकी
(C) क्रिकेट
(D) धावपटू

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात “मो जीबन” कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला?

(A) गोवा
(B) उत्तरप्रदेश
(C) पश्चिम बंगाल
(D) ओडिशा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, इतर हिमालयाच्या प्रदेशांच्या तुलनेत कोणत्या राज्यातल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम✅✅
(D) अरुणाचल प्रदेश


©
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

​जगातील टॉप १०० विद्यापीठांमध्ये भारतातील अकरांचा समावेश

टाइम्स हायर एज्युकेशनच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या देशांत यावर्षी ११ भारतीय विद्यापीठांनी स्थान पटकावले असून, २०१५ पासून भारताला हे सर्वात जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे. २०१५ पासून पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये ११ भारतीय शैक्षणिक संस्थांनी स्थान पटकावण्याची ही दुसरी वेळ आहे.

टाइम्स हायर एज्युकेशनच्या माहितीनुसार पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये चीनच्या सर्वात जास्त ३० विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. या रँकिंगसाठी ४७ देश आणि विभागांचा समावेश होता. एकूण ५३३ विद्यापीठांत एकूण ५६ भारतीय विद्यापीठांनी फूल रँकिंग मिळवले होते. टॉप भारतीय विद्यापीठांत इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सने (बंगळुरू) पहिले स्थान मिळवले होते, तरी दोन पायऱ्या खाली येऊन १६ क्रमांकावर आले. त्यानंतर इंडियन इन्स्टिस्ट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (खरगपूर) आणि आयआयटीने (मुंबई) अनुक्रमे ३२ व ३४ वे स्थान मिळवले.

ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीममध्ये भाग घेतलेल्या विद्यापीठांपैकी एक अमृत विश्व विद्यापीठमने प्रथमच पहिल्या १०० संस्थांच्या यादीत ५१ वे स्थान मिळवले.

२०१९ मध्ये हे विद्यापीठ १४१ व्या स्थानी होते. २०१९ च्या तुलनेत अमृत विद्यापीठमने रँकिंगच्या सगळ्या मानात (मेट्रिक्स) सुधारणा केल्याचे टाइम्स हायर एज्युकेशनने म्हटले. इन्स्टिट्यूटस् आॅफ इमिनन्स स्कीममध्ये समाविष्ट असलेल्या व पहिल्या १०० संस्थांच्या यादीत स्थान मिळवलेल्या विद्यापीठांनी रँकिंगमध्ये फार मोठी सुधारणा केली आहे.

या विद्यापीठांनी अनेक बदल स्वीकारून पहिल्या १०० च्या यादीत स्थान मिळवावे, अशी सरकारची इच्छा असते. त्यात विदेशी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, आॅनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे आणि जगातील उत्कृष्ट विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देणे आदीचा समावेश आहे.

आयआयटी खरगपूर, दिल्लीने मिळविले स्थान च्आयआयटीने (खरगपूर) २३ पायºया चढून ३२ वे स्थान मिळवले, तर आयआयटी दिल्लीने २८ पायºया चढून ३८ वे स्थान मिळवले. आयआयटीने (मद्रास) १२ पायºयांची प्रगती करून ६३ वे स्थान मिळवले. आयआयटी (रोपार) आणि इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीने (मुंबई) टॉप १०० रँकिंगमध्ये आपापल्या पहिल्याच प्रयत्नात अनुक्रमे ६३ व ७३ वे स्थान मिळवले.

च्इन्स्टिट्यूट आॅफ इमिनन्स स्कीम सहभागी होणाºया विद्यापीठांना जगातील पहिल्या १०० संस्थांच्या यादीत (टाइम्स हायर एज्युकेशनच्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगसह) स्थान मिळवण्यासाठी शासकीय अनुदान तेही जास्त स्वायतत्तेसह उपलब्ध करून देते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आजचे प्रश्नसंच

1)कोणत्या व्यक्तीला उत्कृष्टतेसाठी मुप्पावरपू व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला?
(A) अभिजित विनायक बॅनर्जी
(B) एम. एस. स्वामीनाथन.   √
(C) कैलास सत्यार्थी
(D) सोनम वांगचुक

2)_______ येथे ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली.   √
(C) कोलकाता
(D) हैदराबाद

3)भारत सरकारच्यावतीने इंधन बचतीविषयीची कोणती मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे?
(A) सक्षम.   √
(B) संचय
(C) अमुल्य
(D) उज्ज्वल

4)ताज्या ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2020’ याच्या संदर्भातली विधाने विचारात घ्या.

I. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

II. पहिले पाच जागतिक धोके हे पर्यावरण आणि हवामानाशी संबंधित आहेत ज्यांचा परिणाम यावर्षी जगावर होण्याची शक्यता आहे.

III. बोर्जे ब्रेंडे हे UNDPचे  अध्यक्ष आहेत.

वरीलपैकी कोणते विधान अचूक नाही?

(A) I आणि II
(B) I आणि III   √
(C) केवळ III
(D) दिलेल्यापैकी एकही नाही

5)कोणती व्यक्ती यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी पुरुषांच्या पथकाची पहिली महिला पथसंचलन सहाय्यक ठरणार?
(A) तानिया शेरगिल.  √
(B) भावना कस्तुरी
(C) अंजली गुप्ता
(D) भावना कांत

6)कोणाची ICCच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी ‘टिम ऑफ द इयर’ या संघांचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे?
(A) स्टीव्ह स्मिथ
(B) विराट कोहली.  √
(C) केन विल्यमसन
(D) इओन मॉर्गन

7)‘ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाईल रिपोर्ट 2020’ याच्यानुसार कोणते शहर जगातले सर्वात महागडे शहर आहे?
(A) हाँगकाँग.   √
(B) न्युयॉर्क
(C) टोकियो
(D) लंडन

8)कोणत्या कंपनीने भारतात लघू व मध्यम व्यवसायांचे डिजिटलीकरण करण्यासाठी 1 अब्ज डॉलर एवढ्या रकमेची गुंतवणूक करण्याची घोषणा केली?
(A) अॅमेझॉन.  √
(B) वॉलमार्ट
(C) मायक्रोसॉफ्ट
(D) इन्फोसिस

9)‘रायसीना संवाद 2020’ या बैठकीदरम्यान संरक्षण क्षेत्रात भारताने कोणत्या देशासोबत एक सामंजस्य करार केला?
(A) रशिया
(B) ऑस्ट्रेलिया
(C) फिनलँड.  √
(D) इराण

10)कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) सोबतीने राज्य पातळीवर ‘रेड लिस्ट’ तयार करण्यास प्रारंभ केला आहे?
(A) अरुणाचल प्रदेश.  √
(B) सिक्किम
(C) मेघालय
(D) आसाम

ग्रीसने टोकियो 2020 च्या आयोजकांना ऑलिम्पिकची ज्योत दिली.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🥏ग्रीसने टोकियो 2020 च्या संयोजकांना ऑलिम्पिकच्या आगीच्या स्वाधीन केले जे कोरोनोव्हायरस साथीच्या आजारामुळे 'मोठ्या प्रमाणात कमी झाले'.

🥏अथेन्समधील प्रतिष्ठित पॅनाथेनिक स्टेडियममध्ये झालेल्या समारंभात ग्रीस किंवा जपानमधील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश नव्हता.

🥏 हेलेनिक ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष स्पायसर कॅप्रॅलॉस यांनी टॉन्को आयोजित नाओको इमोटो यांच्या प्रतिनिधी समितीकडे मशाल दिली, त्यांनी कंदील पेटविला आणि तेथून निघून गेले.

🥏24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...