२६ फेब्रुवारी २०२०

थाई मागूर माश्यांच्या संवर्धनावर महाराष्ट्रात बंदी


- विदेशी थाई मागूर माशांची संगोपन केंद्रे नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक विशेष मोहीम राबविण्यास हाती घेतली आहे.

- थाई मागूर हा मासा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही वाढू शकतो. तो सर्वभक्षी आहे. त्यामुळे निसर्गात उपलब्ध इतर स्थानिक मासे प्रजातींना तो धोकादायक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलनावर व इतर स्थानिक माशांच्या प्रजातीवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

- यापूर्वीच, केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाने थाई मागूर माशांचे संवर्धन करू नये याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

- राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार थाई मागूर माशांचे प्रजनन व मत्स्यपालनावर बंदी घातण्यात आली आहे. या माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

- आदेशानुसार, थाई मागूर मासे पूर्णत: नष्ट करावेत. तपासणी पथकास थाई मागूर माशांचे संवर्धन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार.

▪️ मागुर मासे प्रजाती

- मागुर माश्यामध्ये भारतीय मागुर (Clarias batrachus), थाईमागुर (Clarias gariepinus) व मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) ह्या तीन वायूश्वासी माश्याच्या प्रजाती आहेत.

- त्यापैकी महाराष्ट्रमध्ये भारतीय मागुरला देशी मागुर किंवा गावरान मागुर म्हणतात. भारतातील विविध राज्यामधली ही मूळ प्रजाती आहे. मागुर हा बिहार राज्याचा राष्ट्रीय मासा आहे.

- भारतीय मागुरच्या विशिष्ट चवी व औषधी गुणधर्मामुळे बाजारांमध्ये मोठी मागणी आहे. मागूरमध्ये मुबलक प्रथिने (21%) व जीवनसत्त्व (बी1, बी2, डी) योग्य प्रमाणात आढळते व दुसऱ्या माशांच्या तुलनेत चरबीचे प्रमाण खूप कमी असते. मानवी शरीर मागूर मधील प्रथिने सहज पचवू शकते. महिलांना गर्भावस्थेमध्ये या माशाचे सेवन करण्यास वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. या माशाच्या सेवनाने मनुष्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

- थाईमागुर (Clarias gariepinus) 1989च्या अखेरीस थायलंड येथून बांगलादेशामध्ये आणण्यात आला. त्यानंतर बांगलादेशामधून बेकायदेशीररित्या भारतामध्ये थाई मागुरचा प्रवेश झाला.

-  1997 साली केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मत्स्यपालन विभागातर्फे थाई मागुरवर (Clarias gariepinus) बंदी घालण्यात आली होती. मोठया डोक्याचा मागुर (Clarias macrocephalus) मलेशिया, कंबोडिया, थायलंड व व्हिएतनाम ह्या देशामध्ये आढळतो.
——————————————————

२५ फेब्रुवारी २०२०

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪ ‘नेचर रँकिंग इंडेक्स 2020’ यामध्ये कोणती संस्था अग्रस्थानी आहे?
उत्तर : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

▪ ‘वर्ल्ड वाइड एज्युकेशन फॉर द फ्यूचर इंडेक्स’ कोणी प्रकाशित केले?
उत्तर : इकनॉमिक इंटेलिजेंस यूनिट

▪ ‘अटल किसान - मजदूर कँटीन’ उघडण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला?
उत्तर : हरयाणा

▪ कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
उत्तर : पी. व्ही. सिंधू

▪ ‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
उत्तर : क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस

▪ कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
उत्तर : तिताबोर

▪ कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
उत्तर : आसाम

▪ नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त कोण आहेत?
उत्तर : संजय कोठारी

▪ कोणते राज्य 20 फेब्रुवारी या दिवशी स्थापना दिवस साजरा करतात?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

▪ कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : भारतीय रेल्वे

अंकगणित प्रश्नसंच

रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

SCD, TEF, UGH, ____, WKL

A. CMN    

B. UJI

C. VIJ   

D. IJT

 

2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

B2CD, _____, BCD4, B5CD, BC6D

A. B2C2D    

B. BC3D  

C. B2C3D    

D. BCD7

 

3. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

FAG, GAF, HAI, IAH, ____

A. JAK   

B. HAL

C. HAK    

D. JAI

 

4. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

ELFA, GLHA, ILJA, _____, MLNA

A. OLPA    

B. KLMA

C. LLMA    

D. KLLA

  

5. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

CMM, EOO, GQQ, _____, KUU

A. GRR    

B. GSS

C. ISS   

D. ITT

 

6. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

ZA5, Y4B, XC6, W3D, _____

A. E7V    

B. V2E

C. VE5    

D. VE7  

 

7. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

QPO, NML, KJI, _____, EDC

A. HGF   

B. CAB

C. JKL    

D. GHI

 

8. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

JAK, KBL, LCM, MDN, _____

A. OEP    

B. NEO  

C. MEN    

D. PFQ

 

9. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

BCB, DED, FGF, HIH, ___

A. JKJ   

B. HJH

C. IJI    

D. JHJ

 

10.रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून खालील अक्षरमाला पूर्ण करा –

P5QR, P4QS, P3QT, _____, P1QV

A. PQW    

B. PQV2

C. P2QU   

D. PQ3U

( उत्तरे : Q.1 = C, Q.2 = B, Q.3 = A, Q.4 = D, Q.5 = C, Q.6 = D, Q.7 = A, Q.8 = B, Q.9 = A, Q.10 = C )

चालू घडामोडी प्रश्नसंच

1)‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.

1. भाषिक व सांस्कृतिक विविधता तसेच बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वर्ष 2000 पासून दरवर्षी 22 फेब्रुवारी या दिवशी हा दिन पाळतात.

2. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा बांग्लादेशाचा पुढाकार होता.

3. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी वर्ष 2018 ला आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष पाळला.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) केवळ (2).  √
(D) (1), (2) आणि (3)

2)‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. योजनेच्या अंतर्गत प्राधान्य दिलेल्या खेळांमध्ये प्रतिभावंत खेळाडूंना 8 वर्षांसाठी वर्षाकाठी 8 लक्ष रुपये प्रदान केले जातात.

2. ही एक केंद्रीय योजना असून ती युवा कल्याण व क्रिडा मंत्रालय राबवित आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

3)कचऱ्यामुळे कमी होणार्‍या आकारामुळे सेन्की नदी चर्चेत आहे. ही नदी कोणत्या शहरामधून वाहते?
(A) शिलांग
(B) दिसपूर
(C) इटानगर.  √
(D) इम्फाळ

4)जगातले सर्वात मोठे क्रिडामैदान चर्चेत आहे. त्याचे नाव ____ हे आहे.
(A) सरदार पटेल क्रिडामैदान, मोटेरा, अहमदाबाद.  √
(B) ईडन गार्डन, कोलकाता
(C) मेलबर्न क्रिकेट मैदान
(D) सिडनी क्रिकेट मैदान

5)‘अटल नवकल्पना अभियान’ हा _ यांचा प्रमुख उपक्रम आहे.
(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
(B) NITI आयोग. √
(C) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

6)‘हेराथ महोत्सव’ हा कोणत्या राज्यातला एक महत्वाचा उत्सव आहे?
(A) आसाम
(B) नागालँड
(C) जम्मू व काश्मीर.  √
(D) त्रिपुरा

7)_______ या राज्यात प्रथम ‘भारत-बांगला पर्यटन उत्सव’ आयोजित करण्यात आला.
(A) पश्चिम बंगाल
(B) त्रिपुरा.  √
(C) आसाम
(D) ओडिशा

8)_______ या शहरात तृतीय चित्र भारती चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
(A) अहमदाबाद.  √
(B) सुरत
(C) वडोदरा
(D) नवी दिल्ली

9)‘जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक’ हा ___ यांचा प्रकल्प आहे.

1. न्यूक्लियर थ्रेट इनिशीएटीव्ह (NTI)

2. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी (CHS)

3. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU)

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवडा करा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3).  √

10)कोणत्या संस्थेनी ‘थिरुमती कार्ट अॅप’ विकसित केले?
(A) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), गोवा
(B) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), इलाहाबाद
(C) राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT), त्रिची, तामिळनाडू.  √
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), दिल्ली

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच


1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था

2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960

6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री

7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
>  1  मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17

13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
> जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त

19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा

30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला

34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी

35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
> ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक

सामान्य विज्ञान वरील प्रश्न :

1. वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

 20 टक्के

 21 टक्के

 40 टक्के

 96 टक्के

उत्तर : 21 टक्के

2. मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?

 15

 13

 12

 14

उत्तर : 14

3. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

 प्लेग

 कॅन्सर

 मलेरिया

 मधुमेह

उत्तर : मलेरिया

4. मानवी शरीरात —– मणके असतात.

 23

 46

 14

 33

उत्तर : 33

5. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

 चीन

 भारत

 अमेरिका

 पॅरिस

उत्तर : पॅरिस

6. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?

 C-DAC

 B-DAC

 C-CAC

 B-BAC

उत्तर : C-DAC

7. भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?

 1950

 1967

 1946

 1956

उत्तर : 1956

8. 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?

 पोखरण

 चेन्नई

 गाझियाबाद

 दिल्ली

उत्तर : पोखरण

9. न्यूटनचा दुसरा नियम —– चे मापन देतो?

 संवेग

 बल

 त्वरण

 घडण

उत्तर : संवेग

10. मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

 आरोग्य

 हवामानशास्त्र

 प्राणीशास्त्र

 मानसशास्त्र

उत्तर : हवामानशास्त्र

11. मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे —– एवढे असते?

 4 टक्के

 9 टक्के

 8 टक्के

 12 टक्के

उत्तर : 9 टक्के

12. कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?

 अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

 फ्लेमिंग

 लॅडस्टीनर

 कार्ल स्पेन

उत्तर : अॅटनी व्हॅन लिवेनहॉक

13. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

 मेलॅनिन

 इन्शुलिन

 यकृत

 कॅल्शियम

उत्तर : इन्शुलिन

14. मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

 22

 23

 46

 44

उत्तर : 23

15. मनुष्यास —– डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

 100 डेसिबल्स

 200 डेसिबल्स

 1000 डेसिबल्स

 2000 डेसिबल्स

उत्तर : 100 डेसिबल्स

16. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

 50 टक्के

 60 टक्के

 40 टक्के

 80 टक्के

उत्तर : 60 टक्के

17. मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?

 300

 400

 290

 250

उत्तर : 250

18. मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?

 आठ

 सात

 पाच

 नऊ

उत्तर : आठ

19. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

 यकृत

 हृदय

 लहान मेंदू

 पाय

उत्तर : लहान मेंदू

20. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

 91 टक्के

 81 टक्के

 78 टक्के

 12 टक्के

उत्तर : 91 टक्के

इतिहासावरील प्रश्न :


1. वसईचा तह कोणात झाला?

 टिपू सुलतान – इंग्रज

 दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज

 रघुनाथ पेशवे – इंग्रज

 पेशवे – पोर्तुगीज

उत्तर : दूसरा बाजीराव पेशवे – इंग्रज

 2. पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नेते नव्हते?

 आत्माराव तर्खडकर

 रा.गो. भांडारकर

 गो.ग.आगरकर

 न्यायमूर्ती म.गो. रानडे

उत्तर :गो.ग.आगरकर

3. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून संबोधण्यात आले?

 पीट्स इंडिया

 1935 चा कायदा

 रेग्युलेटिंग अॅक्ट

 रौलेक्ट अॅक्ट

उत्तर :रौलेक्ट अॅक्ट

4. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण?

 सर वॉरन हेस्टिंग

 लॉर्ड विल्यम बेटींक

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड क्लोईव्ह

उत्तर :लॉर्ड विल्यम बेटींक

5. सन 1848 ते 1856 या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

 लॉर्ड लिटन

 लॉर्ड कर्झन

 लॉर्ड क्लाईव्ह

 लॉर्ड डलहौसी

उत्तर :लॉर्ड डलहौसी

6. —– रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला?

 29 मार्च 1857

 26 मार्च 1857

 28 डिसेंबर 1853

 13 मार्च 1857

उत्तर :29 मार्च 1857

7 —– रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण फलटणच बंड करून उठली?

 8 मे 1857

 9 मे 1857

 10 मे 1857

 11 मे 1857

उत्तर :10 मे 1857

8. खालीलपैकी —– येथे 1857 चा उठाव झाला नव्हता?

 अलाहाबाद

 दिल्ली

 मद्रास

 अयोध्या

उत्तर :मद्रास

9. काँग्रेसचे 1936 चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?

 फैजपूर

 आवडी

 मद्रास

 रामनगर

उत्तर :फैजपूर

10. चौरी-चौरा घटनेने —– हे आंदोलन संपुष्टात आले?

 रौलट विरोधी सत्याग्रह

 छोडो भारत

 असहकार

 सविनय कायदेभंग

उत्तर : असहकार

11. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

 व्योमेशचंद्र बॅनर्जी

 दादाभाई नौरोजी

 बद्रुद्दीन तैय्यबजी

 महात्मा गांधी

उत्तर :व्योमेशचंद्र बॅनर्जी

12. स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

 रिपन

 लिटन

 डफरीन

 कॉर्नवॉलिस

उत्तर :रिपन

13. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण?

 लॉर्ड माऊंटबॅटन

 सी. राजगोपालचारी

 बॅरिस्टर जिना

 सरदार पटेल

उत्तर :लॉर्ड माऊंटबॅटन

14. खुदाई खिदमतगार चे संस्थापक कोण होते?

 महात्मा गांधी

 मंहमद इक्बाल

 खान अब्दुल गफारखान

 मौलाना आझाद

उत्तर :खान अब्दुल गफारखान

15. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते?

 मंगल पांडे

 लोकमान्य टिळक

 वीर सावरकर

 गो.कृ.गोखले

उत्तर :लोकमान्य टिळक

16. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

 रवींद्रनाथ टागोर

 लाला लजपतराय

 लाला हरदयाळ

 महात्मा गांधी

उत्तर :रवींद्रनाथ टागोर

17. सन 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते?

 लॉर्ड कॅनिंग

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेंटिक

 लॉर्ड रिपन

उत्तर :लॉर्ड कॅनिंग

18. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोणत्या इंग्रज अधिकार्‍याने पुढाकार घेतला?

 लॉर्ड रिपन

 अॅलन ह्युम

 लॉर्ड डफरिन

 लॉर्ड कर्झन

उत्तर :अॅलन ह्युम

19. 1905 ची फाळणी कोणी अंमलात आणली?

 लॉर्ड कर्झन

 लॉर्ड मिंटो

 लॉर्ड चेम्सफोर्ड

 पंचम जॉर्ज

उत्तर :लॉर्ड कर्झन

20. मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली?

 1905

 1906

 1907

 1908 

उत्तर : 1906

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

🏈🏈आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ ......या नावाने ओळखले जाते.
         :- ऑक्टोपस.

🏈🏈पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
        :- गुलजार अहमद. 

🏈🏈QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी _ या संस्थेनी घेतली.
         :- संरक्षण संशोधन व विकास
             संस्था (DRDO)

🏈🏈आसामच्या मंत्रिमंडळाने अशी घोषणा केली आहे की ‘आसामी’ भाषेला राज्य भाषा बनवतील. त्याच्या संदर्भात भारतीय राज्य घटनेतल्या कोणत्या कलमात सुधारणा केली जाणार?
        :- कलम 345.

🏈🏈_____ वर्षांपेक्षा जास्तच्या कालावधीनंतर क्युबा या देशाच्या पंतप्रधानपदी मॅन्युएल मरेरो क्रूझ यांची नेमणूक करण्यात आली.
         :- 40. 

🏈🏈कोणती संस्था ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) भारत निर्देशांक आणि डॅशबोर्ड 2019–20’ याच्या द्वितीय आवृत्तीचे अनावरण करणार आहे?
         :- NITI आयोग.

🏈🏈मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
         :- तामिळनाडू.

🏈🏈कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
        :- वर्ष 2011.

🏈🏈26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
         :- शहीद उधम सिंग.

🏈🏈पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
         :- भारत.

Current Affairs - 25/02/2020

1)चर्चेत असलेले ‘क्रॅस्पेडोट्रोपिस ग्रेटाथुनबर्गे’ हे काय आहे?
(A) पर्यावरणीय कार्यकर्ता
(B) गोगलगायची नवी प्रजाती.🔰✅✅✅
(C) सस्तन प्राण्याची नवी प्रजाती
(D) जिवाणूची नवी प्रजाती

2)‘H1B व्हिसा’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हे अमेरिकेच्या मालकांना कोणत्याही व्यवसायात परदेशी कामगारांना तात्पुरती नोकरी देण्यास परवानगी देते.

2. मुक्कामाचा कालावधी पाच वर्षांचा असून तो आठ वर्षांपर्यंत वाढवितात येतो.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवड करा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2).✅✅

3)पंधरावी ‘जी-20 शिखर परिषद’ _मध्ये भरणार.
(A) सौदी अरब🔰✅✅✅
(B) टोकियो
(C) नवी दिल्ली
(D) अमेरिका

4)भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते ___ येथे ‘कृषी तंत्रज्ञान व नवकल्पना’ विषयक परिषदेचे आणि प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
(A) चंद्रशेखर आझाद विद्यापीठ, कानपूर
(B) आसाम कृषी विद्यापीठ, जोरहाट
(C) प्रा. जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ, हैदराबाद.♻️✅✅✅
(D) डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, समस्तीपूर

5)नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे (NF) कन्स्ट्रक्शन ऑर्गनायझेशन ही संस्था _ येथे भारतातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधत आहे.
(A) शिलांग
(B) मणीपूर
(C) दिसपूर
(D) कोहिमा.  ✅✅✅

6)कोणत्या राज्य विधानसभेच्या सभापतींना ‘आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले?
(A) केरळ विधानसभा.  🔰✅✅✅
(B) कर्नाटक विधानसभा
(C) तेलंगणा विधानसभा
(D) आंध्र विधानसभा

7)________ कडून ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ सादर करण्यात आले.
(A) अर्थ मंत्रालय, भारत सरकार
(B) भारतीय रिझर्व्ह बँक. ✅✅
(C) NITI आयोग
(D) यापैकी नाही

8)‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ मोहिमेच्या अंतर्गत जम्मू व काश्मीर आणि लडाख यांची जोडी कोणत्या राज्यासोबत तयार केली गेली?
(A) तामिळनाडू. ✅✅
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) उत्तरप्रदेश

9)कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर ‘जागरूकता कार्यक्रम 2020’ चालवला आहे?
(A) महिला व बाल विकास मंत्रालय
(B) मनुष्यबळ व विकास मंत्रालय
(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
(D) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय.  ✅✅

10)34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
(A) डी. गुकेश.  ✅✅
(B) अर्जुन एरिगसी
(C) आर्यन चोप्रा
(D) कार्तिक वेंकटरमन

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

      महाराष्ट्रात पाच राष्ट्रीय उद्यानाचा समावेश होतो.

तडोबा राष्ट्रीय उद्यान------------------------चंद्रपुर

नवेगाव राष्ट्रीय उद्यान----------------------गोंदिया

पेंच राष्ट्रीय उद्यान---------------------------नागपुर

गुगामल राष्ट्रीय उद्यान---------------------अमरावती

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-----------------बोरीवली (मुंबई)

महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.

महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे

खोपोली ---------------------रायगड

कोयना------------------------सातार

भंडारदरा-----------------अहमदनगर

जायकवाडी--------------------पैठण

पेंच--------------------------नागपुर

भिरा-------------------------रायगड

पवना----------------------------पुणे

वैतरणा----------------------नाशिक

भाटघर--------------------------पुणे

तिल्लारी--------------------सिंधुदुर्ग

भिवपुरी----------------------रायगड

येल्दरी------------------------परभणी

महाराष्ट्रातील महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग

     खाली महामार्गाची लांबी केवळ महाराष्ट्रातील लांबी आहे.

महामार्ग क्रमांक 3-------------मुंबई-आग्रा-------------391 की.मी.

महामार्ग क्रमांक 4---------मुंबई-बंगलोर-आग्रा---------371 की.मी.

महामार्ग क्रमांक-4ब--------नाव्हा-शेवा-पळस्पे----------27 की.मी.

महामार्ग क्रमांक 6------------धुळे-कोलकत्ता ----------813 की.मी.

महामार्ग क्रमांक 9----------पुणे-विजयवाडा-----------336 किमी

महामार्ग क्रमांक 13--------सोलापूर-चित्रदुर्ग----------43 किमी

महामार्ग क्रमांक 16-------निजामाबाद-जगदलपुर----50किमी

महामार्ग क्रमांक 17---------पनवेल-मंगलोर----------482 किमी  

महामार्ग क्रमांक 50---------पुणे नाशिक--------------192 किमी

महामार्ग क्रमांक 69----------नागपुर-अब्दुल्ला गंज—55 किमी

महामार्ग क्रमांक 204---------रत्नागिरी-कोल्हापूर----126 किमी

महामार्ग क्रमांक 211----------सोलापूर-धुळे----------400 किमी. 

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...