२८ ऑगस्ट २०२४

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.


🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 


🔶राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 


🔶पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 


🔶लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.


🔶राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.


🔶जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.


🔶 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.


🔶राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


🔶महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 


🔶पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.


🔶 महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.


🔶जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 


🔶भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 


🔶महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 


🔶महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 


🔶 राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. 

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन




1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-


भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 

प्लासिचे युद्ध :- 


जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


बक्सरची लढाई :- 


बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


अलाहाबादचा तह :- 


बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


2. सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-


सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. 


भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले. 


3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-


लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-


लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 


तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 


सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-


मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली. 

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट


❑ नन्द वंश 

संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन

अंतिम शासक ➛ धनानंद


❑ मौर्य वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य 

अंतिम शासक ➛ बृहद्रथ 


❑ गुप्त वंश 

संस्थापक ➛ श्रीगुप्त

अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त 


❑ शुंग वंश  

संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग 

अंतिम शासक ➛ देवभूमी


❑ सातवाहन वंश 

संस्थापक ➛ सिमुक   

अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी 


❑ (वतापी के) चालुक्य वंश

संस्थापक  ➛ पुलकेशिन् प्रथम 

अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य


❑ चोल वंश 

संस्थापक ➛ विजयालय

अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र


❑ राष्ट्रकूट वंश  

संस्थापक ➛ दंतीदुर्ग 

अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ


❑ सोलंकी वंश

संस्थापक  ➛ मूलराज प्रथम


❑ गुलाम वंश

संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक

अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद 


❑ खिलजी वंश 

संस्थापक ➛ जलाल उद्दीन 

अंतिम शासक ➛ खुसरो खान

विश्व इतिहास

 1. चीन की राष्ट्रपिता किसे कहा जाता है

उत्तर– सनयात सेन


2. किसके शासनकाल में मुगलों तथा मेवाड़ के राजा के बीच 'चित्तौड़ की सन्धि' हस्ताक्षरित हुई? 

उत्तर– जहाँगीर के शासनकाल में


3. आर्यभट्ट कौन था

उत्तर– खगोल वैज्ञानिक व गणितज्ञ


4. आर्यभट्ट किस वंश के समकालीन था

उत्तर– गुप्त वंश के


5. गुप्त शासकों की राजदरबारी भाषा क्या थी?

उत्तर – संस्कृत


6. गुप्त राजवंश के किस शासक ने हूणों के आक्रमण को रोका—

उत्तर– स्कंदगुप्त ने


7. गुप्त राजवंश किसके लिए प्रसिद्ध था

उत्तर –कला एवं स्थापत्य के लिए


8. अजंता व एलौरा कलाकृतियाँ किस काल से संबंधित हैं

उत्तर– गुप्त काल से


9. कालीदास किसके राजदबारी कवि थे 

उत्तर– चंद्रगुप्त II ‘विक्रमाद्वित्य’


10. अंजता चित्रकारी किस धर्म से संबंधित हैं

उत्तर– बौद्ध धर्म से 


11. नेपोलियन फ्रांस का राजा कब बना

उत्तर–1804 ई. 


12. नेपोलियन के पिता का नाम क्या था

उत्तर –कार्लो बोनापार्ट 


13. 'अकबर ऑफ कश्मीर' किसे कहा जाता है? 

उत्तर– जैनुल आबेदीन (Zainual Abedin)


14. पेरिस शांति सम्मेलन कब से कब तक आयोजित हुआ

उत्तर– 18 जनवरी, 1919-21 जनवरी, 1920 तक 


15. लीग ऑफ नेशंस की स्थापना कब हुई

उत्तर– 1920 ई. 


16. द्वितीय विश्व युद्ध कब शुरू हुआ

उत्तर–1 सितंबर, 1939 ई. 


17. द्वितीय विश्व युद्ध कब समाप्त हुआ

उत्तर– 2 सितंबर, 1945 ई.


18. बैंक ऑफ फ्रांस की स्थापना किसने की

उत्तर– नेपोलियन ने


19. नेपोलियन के पतन का कारण क्या था

उत्तर– रूस पर आक्रमण करना 



20. लिटल कॉरपोरल किसे कहा जाता है

उत्तर– नेपोलियन को


खालील प्रश्न one Liner आहेत पण महत्वाचे आहेत.

________________________________

Q.1] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?

A] पंडित नेहरू

B] सलीम अली

C] जिम कोर्बेट

D] कैलास सांकला

 उत्तर: D] कैलास सांकला

________________________________

Q.2] नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?

A] लोखंड

B] तांबे

C] चांदी

D] यापैकी नाही

 उत्तर: D] यापैकी नाही.

________________________________

Q.3] भारतातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कोठे आहे?

A] गडचिरोली

B] भंडारा

C] यवतमाळ

D] वर्धा

 उत्तर: B] भंडारा.

________________________________

Q.4] सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली?

A] गणेश द्रविड

B] वांची अय्यर

C] नेत्रसेन

D] रामचंद्र यादव

 उत्तर: C] नेत्रसेन.

________________________________

Q.5] भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?

A] उत्तर प्रदेश

B] केरळ

C] तामिळनाडू

D] महाराष्ट्र

 उत्तर: B] केरळ.

________________________________

Q.6] महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?

A] लतिका घोष

B] सरोजिनी नायडू

C] कृष्णाबाई राव

D] उर्मिला देवी

 उत्तर: A] लतिका घोष.

________________________________

Q.7] जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत?

A] भारत

B] रशिया

C] अमेरिका

D] जपान

 उत्तर: C] अमेरिका.

________________________________

Q.8] अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?

A] महापद्म नंद

B] समुद्रगुप्त

C] चंद्रगुप्त मौर्य

D] सम्राट अशोक

 उत्तर: B] समुद्रगुप्त.

________________________________

Q.9] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

A] पंजाब

B] जम्मू काश्मीर

C] हिमाचल प्रदेश

D] उत्तराखंड

 उत्तर: A] पंजाब.

________________________________

Q.10] भारताला भेट देणारा 'मार्को पोलो' हा प्रवासी कोणत्या देशाचा होता?

A] चीन

B] पोर्तुगाल

C] इटली

D] फ्रांस

 उत्तर: C] इटली.

________________________________

Q.11] 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते?

A] महारष्ट्र

B] आंध्रप्रदेश

C] उत्तर प्रदेश

D] पश्चिम बंगाल

 उत्तर: B] आंध्रप्रदेश.

________________________________

Q.12] राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या?

A] मौलाना आझाद

B] पंडित नेहरू

C] जे.बी.कृपलानी

D] सी.राजगोपालाचारी

 उत्तर: A] मौलाना आझाद.

________________________________

Q.13] 'गोंडवाना कोळसा क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?

A] छत्तीसगढ

B] महाराष्ट्र 

C] कर्नाटक

D] मध्यप्रदेश

 उत्तर: C] कर्नाटक.

________________________________

Q.14] लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री > स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि _ _ _ _ _ _ _ ?

A] असहकार

B] जहालवाद

C] राजकारण

D] राष्ट्रीय शिक्षण

 उत्तर: D] राष्ट्रीय शिक्षण.

________________________________

Q.15] तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

A] नाशिक

B] पुणे

C] धुळे

D] नंदुरबार

 उत्तर: A] नाशिक.

भारताच्या विभाजनाबद्दल माहिती


भारताची फाळणी किती वेळा झाली?

ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा


 1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.

 2) 1904 मध्ये नेपाळ

 3) 1906 मध्ये भूतान

 4) 1907 मध्ये तिबेट

 5) 1935 मध्ये श्रीलंका

 6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये.

 आणि ...

 7) 1947 मध्ये पाकिस्तान




 अखंड भारताची फाळणी:

पुर्वी अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.

 1857 मधे भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या 33 लाख चौरस किमी आहे.

 वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.

पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:


 1) श्रीलंका:


 ब्रिटीशांनी 1935 मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली.

श्रीलंकेचे जुने नाव सिंहलद्वीप होते.

सिंहलद्वीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले.  सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव ताम्रपर्णी होते. 

सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते.  श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.


 2) अफगाणिस्तान:

 अफगाणिस्तानचे प्राचीन नाव उपगणस्थान होते आणि कंधारचे नाव गांधार होते.

अफगाणिस्तान हा एक शैव देश होता.

महाभारतात वर्णन केलेले गांधार हे अफगाणिस्तानात आहे.

कौरवांची आई गांधारी आणि मामा शकुनी यांचा जन्म येथेच झाला होता.

कंधारचे वर्णन (म्हणजे गांधार) शहाजहानच्या कारकिर्दीपर्यंत सापडते.

तो भारताचा एक भाग होता.

1876   मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला.  करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.


 3) म्यानमार (बर्मा):

म्यानमारचे (बर्मा) प्राचीन नाव ब्रह्मदेश होते.

1937 मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली.

प्राचीन काळी हिंदू राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.


 4) नेपाळ:

 नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे.

भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि आई सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला जो आज नेपाळमध्ये आहे.

1904 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले.

काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे.

नेपाळमध्ये 81 टक्के हिंदू आणि 9% बौद्ध आहेत.


सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.

1951 मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.


 5) थायलंड:


 थायलंडला 1393 पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते.

अयोध्या, श्री विजय इत्यादी प्रमुख शहरे होती. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले.

आजही या देशात अनेक शिवमंदिरे आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो हिंदू मंदिरे आहेत.


 6) कंबोडिया:


कंबोडिया संस्कृत नाव कंबोज पासून आले आहे,

हा अखंड भारताचा भाग होता.

भारतीय वंशाच्या कौंडिन्य राजवंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले.

येथील लोक शिव, विष्णू आणि बुद्ध यांची पूजा करायचे.

राष्ट्रभाषा संस्कृत होती.

कंबोडियामध्ये आजही चेत्र, वैशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.


जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, हे हिंदू राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.  मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रे आहेत.

अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.


 7) व्हिएतनाम:

 व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.

अनेक शिव, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मंदिरे आजही इथे सापडतील.

येथे शिवलिंगाचीही पूजा करण्यात यायची.

लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ शैव होते.


 8) मलेशिया:

 मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.

 हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे.

मलेशियाचे वर्णन रामायण आणि रघुवंशम मधे देखील आहेत.

मलय देशात शैव धर्म पाळला जात होता.

देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करण्यात यायची.

येथील मुख्य लिपी ब्राह्मी होती आणि संस्कृत ही मुख्य भाषा होती.


 9) इंडोनेशिया:

इंडोनेशियाचे प्राचीन नाव दीपंतर भारत आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे.

दीपंतर भारत म्हणजे संपूर्ण भारतीय भुमी नंतरचा समुद्राच्या नंतरचा प्रदेश .

तेथे हिंदू राजांचे राज्य होते.

सर्वात मोठे शिव मंदिर जावा बेटावर होते.


सर्वच मंदिरात प्रामुख्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची शिल्पे कोरलेली आढळतात.

RRB NTPC Exams - (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )


#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43.   'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

प्राचीन भारतीय इतिहास वन-लाइनर


 ➨ 1922 मध्ये, भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ श्रीराखल दास बॅनर्जी यांनी सिंधू संस्कृतीच्या मोहेंजोदारो स्थळाचा शोध लावला.


➨ धम्म महामातांचा उल्लेख अशोकस्तंभ आदेश-VII मध्ये आहे. गुलाम आणि नोकरांचे योग्य आचरण, आई-वडिलांची आज्ञापालन, ब्राह्मण आणि शर्मन यांच्याशी आदरयुक्त वागणूक आणि मित्र, परिचित आणि नातेवाईक यांच्याशी औदार्य यांचा उपदेश केला.


 ➨ अशोकाच्या दोन प्रमुख रॉक आवृत्त्या. मानसेरा आणि सहबाजगढ़ी खरोस्ती लिपीत आहेत. हे दोन्ही खडक पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे आहेत.


➨ इजिप्तचा शासक टॉलेमी दुसरा फिलाडेल्फस याने डायोनिससला बिंदुसार किंवा अशोकाच्या दरबारात राजदूत म्हणून पाठवले.


➨ सुरुवातीच्या वैदिक काळातील महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणजे पुरोहिता, सेनानी आणि ग्रामिणी.


 ➨ जगातील पहिले तैलचित्र अफगाणिस्तानमधील बामियान गुहांमध्ये सापडले.


➨ शकांनी पार्थियन लोकांसोबत क्षत्रप शासन प्रणाली सुरू केली जी इराणमधील अचेमेनिड आणि सेल्युसिड प्रणालीसारखीच होती. या व्यवस्थेनुसार, राज्याची विभागणी लष्करी गव्हर्नर महाक्षत्रप (ग्रेट क्षत्रप) यांच्या अंतर्गत प्रत्येक प्रांतात करण्यात आली. खालच्या दर्जाच्या राज्यपालांना क्षत्रप म्हणतात. या राज्यपालांना त्यांचे स्वतःचे शिलालेख जारी करण्याचा आणि स्वतःची नाणी काढण्याचा अधिकार होता.


➨ कनिष्काच्या दरबारातील महान विद्वान अश्वघोष (बौद्ध कवी), नागार्जुन (तत्त्वज्ञ), साम्राज्ञ (पुरोहित), मथरा (राजकारणी), वसुमित्र (बौद्ध विद्वान), चरक (वैद्य) आणि आगीसला (अभियंता) हे होते.


➨ हरीसेना हा समुद्रगुप्ताचा दरबारी कवी होता, ज्याने प्रयाग-प्रशस्ती शिलालेखात समुद्रगुप्ताच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे

समुद्रगुप्त


 ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार विंसेट स्मिथ यांना भारताचा नेपोलियन मानतात..

🌷  समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.

☘  समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे.समुद्रगुप्तची विविध प्रकारची नाणी आहेत

परशु ,गरुड ,धनुर्धारी ,अश्वमेध,व्याघ्रहनन,वीणावादन इत्यादि प्रकार आहेत.

🌷   व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त:हे नाव कोरलेले आहे...

🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘

मौर्यकालीन भारत :

 🔴मौर्य साम्राज्याची स्थापना :

⚫️नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता.

🟤 त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.

🟢त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.


🔴चंद्रगुप्त मौर्य :

⚫️चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. 

🟤त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.

🟢बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती.

🔵ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते.

🟤 त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते.

🔴चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला.

⚫️ त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले.

🟢बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.



🔴सम्राट अशोक :

⚫️चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय.

🟤त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता.

🟤कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.

🔴कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :

⚫️सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली.

🟤या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला.

🔵या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.



🔴बौद्ध धर्माचा प्रसार :

⚫️बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.

🟤बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती.

🟢जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले.

🔵आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.


🔴मौर्यकालीन राज्य व्यवस्था :

🟤मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती.

⚫️जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.

🟢मौर्य कालीन लोकजीवन :

🔴मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते.

🔵 त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते.

🟢विविध व्यापार्‍यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.


🔴मौर्यकालीन कला व साहित्य :

🟤सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला.

⚫️यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. 

🟢मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले.

⚫️चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले.    




राजवंशों के संस्थापक और अंतिम सम्राट


❑ नन्द वंश 

संस्थापक ➛ महापद्‌म या उग्रसेन

अंतिम शासक ➛ धनानंद


❑ मौर्य वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य 

अंतिम शासक ➛ बृहद्रथ 


❑ गुप्त वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त प्रथम

अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त 


❑ शुंग वंश  

संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग 

अंतिम शासक ➛ देवभूमी


❑ सातवाहन वंश 

संस्थापक ➛ सिमुक   

अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी 


❑ (वतापी के) चालुक्य वंश

संस्थापक  ➛ पुलकेशिन् प्रथम 

अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य


❑ चोल वंश 

संस्थापक ➛ विजयालय

अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र


❑ राष्ट्रकूट वंश  

संस्थापक ➛ दंतीदुर्ग 

अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ


❑ सोलंकी वंश

संस्थापक  ➛ मूलराज प्रथम


❑ गुलाम वंश

संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक

अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद 


❑ खिलजी वंश 

संस्थापक ➛ जलाल उद्दीन 

अंतिम शासक ➛ खुसरो खान


❑ तुगलक वंश

संस्थापक ➛ गियाज़ुद्दिन तुगलक

अंतिम शासक ➛ फिरोज शाह तुगलक


❑ लोधी वंश

संस्थापक ➛ बहलोल लोधी

अंतिम शासक  ➛ इब्रहीम लोधी


❑ मुगल वंश

 संस्थापक ➛ बाबर 

अंतिम शासक ➛ बहादुर शाह द्वितीय

प्राचीन इतिहास शासक तयांच्या पदव्या अतिमहत्वाचा मुद्दा पाठच करा पूर्व परीक्षा


📌  बिंबिसार :- अमित्रघात, भद्रसार, सिंहसेन ,श्रोनिका.


 📌 अजातशत्रू :- कुनिक 


📌  चंद्रगुप्त मौर्य :- सेंन्ड्रोकोटस ,महाराजाधिराज , गुप्तसंवतप्रवर्तक.


📌 चंद्रगुप्त दुसरा :- विक्रमादित्य ,विक्रमांक.


📌 भारताचा आईन्स्टाईन:- नागार्जुन .


📌सम्राट अशोक :- देवणुपियदसी .


📌सातकर्णी प्रथम:- अप्रतिवृत्त ,चक्रादक्षिणापती .


📌समुद्रगुप्त :- कविराज,  भारताचा नेपोलियन , चक्रवर्ती .


📌 नरसिंहवर्मन दुसरा :- राजासिंह आगमप्रिय शंकरभक्त.


📌 नरसिंह वर्मन पहिला:- वातपीकोन्ड .


📌  पुलकेशी दुसरा :- परमेश्वर ,दक्षिणापथेश्वर .


📌 सातकर्णी गौरव :-  शकपहलयवन निसूदन.


📌 प्रभाकर वर्मन :- परमभट्टारक ,महाराजाधिराज .


 📌 पहिला पुलकेशी  :- पृथ्वीवल्लभ , सत्याश्रय .


📌 दुसरा पुलकेशी  :- परमेश्वर


📌 राजेंद्र प्रथम :- गंगैकोडचोल.


📌 आदित्य प्रथम :- कोदण्डराम.


📌 राजेंद्र दुसरा :- प्रकेसरी , राजकेसरी. 



🔥NOTE :- कॉपी च करायचं तर जसेच्या तसे करा नाहीतर थोडीशी मेहनत घ्या 😊


भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी


●अशोक =  देवानाम प्रिय प्रियदस्स


●समुद्रगुप्त =  भारताचा नेपोलियन


●चंद्रगुप्त मौर्य  = सॅन्ड्रीकोटेस


●बिंदुसार = अमित्रोकोटेस


● कनिष्क = देवपुत्र


● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन


● राजराजा = शिवपाद शिखर


● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल


●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य


● कुमार गुप्त = महेंद्रादित्य


● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज


● धनानंद = अग्रमिस


● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन


● हर्षवर्धन = शिलादित्य 


● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर 


● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर


● बलबन = उगलु खान


● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान


● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक


● जहांगीर = सलीम


● शेरशाह = शेरखान


● मलिक सरवर = मलिक उस शर्क


● जगत गोसाई = जोधाबाई


● शहाजहान = शहजादा


● औरंगजेब = जिंदा पिर


● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम


● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज


● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

 

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन


● बाळाजी बाजीराव = नानासाहेब



● माधवराव नारायण = सवाई माधवराव


● जवाहरलाल नेहरू = चाचा  


● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी


● चित्तरंजन दास = देश बंधू


● सुभाष चंद्र बोस = नेताजी


● जयप्रकाश नारायण = लोकनायक


● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर


● सरोजिनी नायडू = गानकोकिळा


●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी


● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय


● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार


● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष 


● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी


०६ ऑगस्ट २०२४

राज्यसेवा पुर्व साठी शेवटच्या 20दिवसांचे नियोजन आणि बरेच काही..


राज्यसेवा पूर्व परीक्षा अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सर्वांनाच आता एक प्रकारची अनामिक भीती मनामध्ये बसलेली असते ती म्हणजे मी परीक्षा पास होईल का? मी अभ्यास तर केला आहे पण ते सर्व मला exam मध्ये आठवेल का असे विविध प्रश्न मनामध्ये येत असतात.


त्यामुळेच नक्की या शेवटच्या 20 दिवसात काय करायला हवं याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात.


♻️ आता Planning कस असावं?

तुम्ही अगोदर ठरवल्याप्रमाणेच schedule follow करा एनवेळी काही बदल नको. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी ती म्हणजे आता सारखं वाचुनही विसरणारे Topics सारखे revise करायला हवेत. उदा. Current Affairs, Eco & Geo मध्ये लोकसंख्या Topic, Polity चे articles, Science मधील formulae इ. असं प्रत्येक विषयातले विसरणारे टॉपिक्स व्यवस्थित करायला हवेत. अजून पण सर्व विषयांचे व्यवस्थित Revision होईल त्यामुळे जर रीड करायचे राहिले असल्यास वाचन पूर्ण करून घ्या.


♻️ आता फक्त Study की Pyq देखील सोडवावेत?

याआधी तुम्ही बऱ्यापैकी Pyq बघितले असतील आणि तुम्हाला प्रश्नांचा चांगला अंदाज आलेला असेल. त्यामुळे जे weak वाटत आहे असे Topics तुम्ही या कालावधीत read करू शकता जिथं तुम्हाला marks जाण्याची भीती वाटते. सोबतच 2017-23पर्यंतचे राज्यसेवा Prelims चे पेपर दररॊज पाहत राहा. त्यातून एक sense develope होण्यास मदत होईल.आणि तोच तुम्हाला 25 ऑगस्ट साठी फायद्याचा ठरणार आहे.


♻️ Revise होत नाही मग परीक्षेत आठवेल का?

तुमचं Revision complete झाले आहे असं वाटत नसेल तरीही तुम्ही या सर्व गोष्टी अगोदर read केल्या असल्यामुळे समोर आल्यावर तुम्हाला ते आठवणारच आहे. त्यामुळेच या चिंतेत न राहिलेलंच बरं. तसच आपली परीक्षा MCQ असल्यामुळे व्यवस्थित वाचन केले असल्यास परीक्षेत नक्की गोष्टी आठवतात.


♻️  Prelims, साठी अडचण ठरणारे विषय -

बऱ्याच वेळा Prelims मध्ये Current Affairs आणि Science हे दोन विषय अडचणीचे ठरु शकतात . कारण त्यांना Proper revision अत्यावश्यक असते. त्यामुळे Current dailly करा आणि Science साठी छान book refer करून read करून घ्या.20 दिवसांपैकी 4-5दिवस या विषयांसाठी प्रॉपर देऊ शकता म्हणजे शेवटच्या revission वेळी या विषयासाठी जास्त वेळ देणे गरजेचे राहणार नाही.


♻️  परीक्षेच्या काळात मानसिकता कशी टिकवून ठेवायची?

या काळात सर्वात धोकादायक ठरणारी गोष्ट म्हणजे मानसिकता. जर आपण कितीही study केला असेल आणि स्वतःवर विश्वास नसेल तर मग मात्र परीक्षा गेलीच म्हणून समजा. या काळात एकच गोष्ट आपल्याला तारू शकते ती म्हणजे अपला स्वतःवरचा विश्वास. तो exam मधील शेवटचा गोल करेपर्यत टिकून राहिला की आपल 70% काम झाले म्हणून समजा..


♻️  झोप आणि अभ्यासातील सातत्य - साधारणतः आपण 6-8 तास एवढी optimum झोप घायलाच हवी. शेवटी आपण खूप Study Centric होतो व आपल झोप,जेवण, regular Schedule विसरून जातो आणि normal असतानांदेखील Abnormal behave करायला लागतो.


♻️ इतर बाबी -

25 ऑगस्टसाठी ज्यावेळी आपण सर्व exam hall मध्ये बसू त्यावेळी सर्वजण एकाच Level ला असणार आहोत फक्त त्या 2 hrs मध्ये जो शांत डोकं ठेऊन सर्व व्यवस्थित manage करेल तोच शेवटचं टोक गाठणार आहे. त्यामुळेच Be Alert. 


अशा प्रकारे आपण पुढील 20 दिवसांचे नियोजन केलं आणि व्यवस्थित मानसिकता टिकवून 25 ऑगस्ट ला समोरे गेलो तर विजय आपलाच आहे.


परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा 💐💐

२८ जुलै २०२४

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातील 5 खेळाडूंचा समावेश
1) प्रवीण जाधव (तिरंदाजी)
2) अविनाश साबळे (स्टीपलचेज)
3) सर्वेश कुशारे (उंच उडी)
4) चिराग शेट्टी (बॅडमिंटन)
5) स्वप्निल कुसळे (रायफल शूटिंग)

❇️ 2034 ची ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक हिवाळी खेळांचे आयोजन : सॉल्ट लेक सिटी-उटा राज्य ( अमेरिका ) येथे होणार आहे
◾️आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यांनी   पॅरिसच्या 142 व्या IOC सत्रादरम्यान निर्णय घेतला .
◾️IOC चे अध्यक्ष थॉमस बाख
◾️2002 मध्ये सॉल्ट लेक सिटी मध्ये Winter onlympic चे आयोजन करण्यात आले होते

❇️कॅथोलिक धर्मगुरू लेखक आणि पर्यावरणवादी, फादर फ्रान्सिस डी'ब्रिट्टो यांचे निधन झाले.
◾️25 जुलै 2024 रोजी निधन
◾️2020 :  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ( धाराशिव)
◾️2013 : महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा साहित्य पुरस्कार
◾️2014 : साहित्य अकादमीचा पुरस्कार
 
❇️ विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे.
◾️विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.
◾️विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  दि. 12 जुलै 2024  रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 
◾️28 जुलै, 2024 रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉल  येथे सकाळी 11 वाजता  शपथविधी होणार आहे.
◾️यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या निवडून आलेल्या  नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश

❇️ NITI आयोगाच्या 9 वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक
◾️अध्यक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी
◾️थीम : विकसित भारत @2047
◾️राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री आणि NITI आयोगाचे उपाध्यक्ष, सुमन बेरी उपस्थित
◾️महाराष्ट्राकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल:

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

bird sanctuaryआल्फ्रेड विणकर यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार उत्तरेला असणाऱ्या लाॅरेशिया व दक्षिणेला असणारा गोंडवाना या दोन भूमीच्या दरम्यान टेथिसा नावाचा समुद्र पसरलेला होता भूगर्भातील हालचाली उत्तरेकडील लाॅरेशिया व दक्षिणेकडील गोंडवाना या भूमि जवळ येऊ लागल्या व टेथिसा समुद्रांचा तळ घड्यांसारखा वर उचलला जाऊन यापासून हिमालय या घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली. या हिमालयीन पर्वतावर होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षावामुळे येथे अनेक नद्यांचे उगम झाले.

या हिमालयात उगम पावणार्‍या नद्यांनी खाली मैदानात येतांना आपल्यासोबत बराच गाळ वाहून आणला या गाळापासून भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून (यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहाल टेकड्या) भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेशाला सुरुवात होते. उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश या दोन प्रादेशिक विभागाचा समावेश होतो. दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे महाराष्ट्र पठार होय. या पठाराची भूमी ही प्राचीन गोंडवानाची भूमी आहे.

तसेच भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी पश्चिम किनारपट्टी चे प्रदेश व द्विकल्पीय पठारी प्रदेश या दोन प्राकृतिक विभागांचा समावेश हा महाराष्ट्रात होतो.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

🌹🌹महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेला असणारे कोकण किनारपट्टी, भारतातील सात पर्वत प्रणालीपैकी प्रमुख सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली व ज्वालामुखीपासून तयार झालेले महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे.

प्राकृतिक रचना अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण प्राकृतिक प्रभाव हा त्या भागावरील हवामानावर होतो.

महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये सम हवामान आहे तर पूर्व पठारावर विषम हवामान आहे. हवामान व प्राकृतिक रचना या दोघांच्या प्रभावाने याच भागातील मृदा तयार होते. (जास्त पाऊस पडणाऱ्या भागात कमी सुपीक, तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात अधिक सुपीक जमीन) ज्या भागात जसे हवामान व मृदा त्या पद्धतीची पिके तेथे घेतली जातात. कोकणात फळ व भात पिके तर  पठारावर कापूस

म्हणजेच एकूणच एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही त्या देशाची वा राज्याची विकासाची दिशा ठरवू शकते.

🌸🌸🌺🌺🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

1) प्रस्तरभंग (Geological Fault) :- भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठिण खडकांनी बनविलेल्या भूपृष्ठावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात. त्यास प्रस्तरभंग असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

2) गट पर्वत ( Block Mountain) :- कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काहीवेळा प्रस्तरभंग बाहेरील भाग स्थिर राहतो व मधला भाग वर उचलला जातो, तर काही वेळा व दुहेरी प्रस्तरभंगाच्या मधला भाग स्थिर राहतो व दोन्ही बाजूंकडील भाग खाली खचतो तेव्हा मधला भाग उंच दिसतो. त्यास गट पर्वत अथवा ठोकळ्याचा पर्वत असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत.

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

3) अवशिष्ट पर्वत :- भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकापासून तयार झालेला असेल, अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतात, ते सभोवतालच्या खडकांपेक्षा उंच दिसतात. त्याला अवशिष्ट पर्वत असे म्हणतात.

उदा :-सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, अरवली पर्वत.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

4) घळई (V Shape Vally) :- नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते. त्यावेळी तिचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नदीचे  तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण (शीर्ष क्षरण) हें काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) जास्त असते. म्हणजेच तळ भागाची झीज जास्त होते व काठावरील बाजू तीव्र उताराची होते याला  घळई म्हणतात.

उदा:- प्रवरा नदीवर रंधा धबधब्याखाली घळई निर्माण झाली आहे.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺

२७ जुलै २०२४

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?


📌 _ देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.


✍️ _ संविधानाच्या कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.


✍️ _ संविधानाच्या कलम 365 नुसार, एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते.


👉 _ राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते.


👉 _ संसदेच्या मंजूरीनंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते.


📌 _ संसदेने पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो.


📌 _ संसदेची मान्यता मिळत असली, तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य असते.


राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते.


राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात.


राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात.


राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे सोपवले जातात.


राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात.


लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात.


राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात.


संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.


राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र (What is President’s rule)


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट दोनवेळा लावण्यात आली होती.


महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.


त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.


महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.


2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती.


⚡️ _2014 मध्ये राष्ट्रपती राजवट का होती?


2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यापालांच्या शिफारशीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट (What is President’s rule) लागू करण्यात आली. 

प्रश्न सराव


1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते. 

अ. ध्वनी 

ब. प्रतिध्वनी 

क. अवतरंग 

ड. प्रकाश 


उत्तर अ. ध्वनी 


2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल.

अ. पाणी

ब. वायू

क. लाकडी ठोकळा 

ड. निर्वात वातावरण 


उत्तर क. लाकडी ठोकळा 


3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे 

अ. बल

ब. ऊर्जा 

क. शक्ती 

ड. गती


उत्तर ब. ऊर्जा 


4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

अ. डाल्टन 

ब. चॅडविक 

क. रूदरफोर्ड 

ड. थॉमसन 


उत्तर ब. चॅडविक 


5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ?

अ. आठ

ब. सात

क. नऊ

ड. सहा


उत्तर ब. सात


6. हा वैश्विक द्रावक आहे.

अ. हवा

ब. अल्कोहोल 

क. पाणी

ड. रॉकेल


उत्तर क. पाणी


7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते. 

अ. ऑक्सीजन 

ब. नायट्रोजन 

क. सल्फर डाय ऑक्साईड 

ड. कार्बन डाय ऑक्साईड 


उत्तर अ. ऑक्सीजन 


8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?

अ. शाकाहारी 

ब. मिश्राहारी 

क. कीटकहारी 

ड. मांसाहारी 


उत्तर ड. मांसाहारी 


9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?

अ. ऑक्सीजन 

ब. सुर्यप्रकाश 

क. माती

ड. अंधार 


उत्तर ब. सुर्यप्रकाश 


10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?

अ. डास

ब. मासे

क. उंदीर 

ड. मासे


उत्तर क. उंदीर

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न विषय :-सामान्य ज्ञान


1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

👉साडी 


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

👉 अरबी समुद्र 


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

👉ठोसेघर धबधबा 


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

👉औरंगाबाद 


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

👉पुणे 


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

👉 भूकंप 


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

👉 नाशिक 


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

👉गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉नांदेड 


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

👉 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

👉अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

👉1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

👉 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

👉 गडचिरोली 


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

👉 रत्नागिरी 

====================

सराव प्रश्नसंच - राज्यशास्त्र


● पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

अ. सभापती

ब. तहसीलदार

क. गटविकास अधिकारी

ड. विस्तार अधिकारी.


उत्तर - क. गटविकास अधिकारी 


● पंचायत समितीचा उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

अ. सभापती

ब. जिल्हाधिकारी

क. तहसीलदार

ड. गटविकास अधिकारी


उत्तर - अ. सभापती 


● जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे?

अ. विषय समिती

ब. स्थायी समिती

क. अर्थ समिती

ड. शिक्षण समिती


उत्तर - ब. स्थायी समिती 


● स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते?

अ. महात्मा गांधी

ब. जवाहरलाल नेहरू

क. वसंतराव नाईक

ड. लॉर्ड रिपन


उत्तर - ड. लॉर्ड रिपन 


● स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले ?

अ. जवाहरलाल नेहरू

ब. महात्मा गांधी

क. बलवंतराय मेहता

ब. वसंतराव नाईक


उत्तर - अ. जवाहरलाल नेहरू 


● पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते?

अ. महाराष्ट्र

ब. गुजरात

क. कर्नाटक

ड. राजस्थान


उत्तर - ड. राजस्थान 


● ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवतो?

अ. ग्रामसेवक

ब. सरपंच

क. तलाठी

ड. तहसीलदार


उत्तर - ब. सरपंच 


● ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असते?

अ. 18

ब. 21

क. 23

ड. 25


उत्तर - अ. 18


● पंचायत व्यवस्थेविषयी घटनात्मक तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

अ. 73

ब. 14

क. 40

ड. 44


उत्तर - क. 40


● ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी किती गणपूर्ती आवश्यक असते?

अ. 10%

ब. 15%

क. 20%

ड. 25%

उत्तर - ब. 15%

Super Questions


1.   धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो? 

✅  - अमरावती


2.   कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते?

✅.  - कोरकू 


3.   अमरावती जिल्ह्यातून जाणार्‍या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?

✅.   - गाविलगड रांग 


4.  पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?

✅.   - अजिंठा, बुलढाणा 


5.   पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

✅.   - पैनगंगा 


6.  तापी नदीच्या खोर्‍यात येणारा जिल्हा कोणता? 

✅  - बुलढाणा 


 7.  अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? 

✅  - विषम 


8.   बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 

✅  - अकोला 


9.  कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - अकोला 


10.    जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?

✅.  - अकोला 


11.   विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? 

✅   - अकोला 


12.    शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - अकोला 


13.   काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.  - अकोला 


14.   पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 

✅.  - अकोला


15.   नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते?

✅.   - बुलढाणा   


16.   कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात?

✅.   - अमरावती 


17   यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते?

✅.   - गोंड 


18.  लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - बुलढाणा 


19.    किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - नांदेड व यवतमाळ 


20.   यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?

✅.   - गोंडवन 


21.    लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ? 

✅.  - अमरावती 


22.   महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते?

✅.  - अकोला, अमरावती 


23.  अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय?

✅.  - विदर्भ 


24.    चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे? 

✅.  - सातपुडा 


25.  टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे? 

✅.  - नांदेड व यवतमाळ 


26.  लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - बुलढाणा 


27.    जलगंगा धरण कोठे आहे? 

✅.  - बुलढाणा


28.  गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे?

✅.   - विदर्भ 


29.  हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? 

✅.  - यवतमाळ 


30.  श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे? - कारंजा 


भारतीय इतिहास


प्रश्‍न 1- वैदिक गणित का महत्‍वपूर्ण अंग क्‍या है।

उत्‍तर - शुल्‍व सूत्र ।

प्रश्‍न 2- वेदों की संख्‍या कितनी है।

उत्‍तर - 4 ।


प्रश्‍न 3- सबसे प्राचीन वेद कौन सा है।

उत्‍तर - ऋग्‍वेद ।


प्रश्‍न 4- किस वेद द्वारा वैदिक संस्‍कृति के बारे में ज्ञान होता है।

उत्‍तर - ऋग्‍वेद द्वारा ।


प्रश्‍न 5- भारत के राजचिन्‍ह में लिखा 'सत्‍य मेव जयते' किस उपनिषद से लिया गया है।

उत्‍तर - मुंडक उपनिषद से ।


प्रश्‍न 6- भारतीय संगीत का आदि ग्रंथ किस वेद को कहा जाता है।

उत्‍तर - सामवेद ।


प्रश्‍न 7- कृष्‍ण भक्ति का प्रथम एवं प्रधान ग्रंथ कौन सा है।

उत्‍तर - श्रीमद्भागवत गीता ।


प्रश्‍न 8- पुराणों की संख्‍या कितनी है।

उत्‍तर - 18 ।


प्रश्‍न 9- वैदिक धर्म का मुख्‍य लक्षण किसकी उपासना था ।

उत्‍तर - प्रकृति ।


प्रश्‍न 10- किस देवता के लिए ऋग्‍वेद में पुरंदर शब्‍द का प्रयोग हुआ है।

उत्‍तर - इंद्र के लिए ।


प्रश्‍न 11- जैन धर्म व बौद्ध धर्म , दोनों के उपदेश किसके शासन काल में दिए गये ।

उत्‍तर - बिंबिसार ।


प्रश्‍न 12- बौद्ध धर्म ग्रहण करने वाली प्रथम महिला कौन थी ।

उत्‍तर - महाप्रजापति गौतमी ।


प्रश्‍न 13- गौतम बुद्ध का प्रथम धर्मोपदेश क्‍या कहलाता है।

उत्‍तर - धर्मचक्र प्रवर्तन ।


प्रश्‍न 14- बौद्ध के ग्रह त्‍याग का प्रतीक क्‍या है।

उत्‍तर - अश्‍व ।


प्रश्‍न 15- गौतम बुद्ध द्वारा भिक्षुणी संघ की स्‍थापना कहा की गई ।

उत्‍तर - कपिलवस्‍तु में ।


प्रश्‍न 16- शून्‍यता का सिद्धान्‍त किस बौद्ध दार्शनिक ने प्रतिपादित किया ।

उत्‍तर - नागार्जुन ।


प्रश्‍न 17- महावीर स्‍वामी को प्रथम शिष्‍य कौन था ।

उत्‍तर - जमालि ।


प्रश्‍न 18- प्रथम जैन महासभा का आयोजन कहा हुआ ।

उत्‍तर - पाटलिपुत्र ।


प्रश्‍न 19- जैन धर्म के श्‍वेताम्‍बर व दिगंम्‍बर सम्‍प्रदायों का विभाजन कब हुआ ।

उत्‍तर - चंद्रगुप्‍त मौर्य के समय में ।


प्रश्‍न 20- महावीर ने जैन संघ की स्‍थापना कहॉ की ।

उत्‍तर - पावा में ।


प्रश्‍न 21- भारत पर पहला तुर्की आक्रमण किसने किया।

उत्‍तर - 986 ई. में गजनी के सुबुक्‍तीगीन ने।

प्रश्‍न 22- महमूद गजनवी किसका पुत्र था।

उत्‍तर - सुबुक्‍तीगीन।


प्रश्‍न 23- महमूद गजनवी गजनी का शासक किस वर्ष बना।

उत्‍तर - 998 ई.।


प्रश्‍न 24- महमूद गजनवी ने भारत पर कितनी बार आक्रमण किया।

उत्‍तर - 17 बार (1001-1027 ई. तक)।


प्रश्‍न 25- 1001 ई. में गजनवी के आक्रमण का सामना किस हिन्‍दूशाही वंश के शासक ने किया।

उत्‍तर - जयपाल।


प्रश्‍न 26- गजनवी ने मुल्‍तान पर हमला कब किया।

उत्‍तर - 1006 ई.।


प्रश्‍न 27- जब गजनवी ने मुल्‍तान पर आक्रमण किया तब मुल्‍तान का शासक कौन था।

उत्‍तर - अब्‍दुल फतह दाऊद।


प्रश्‍न 28- सोमनाथ पर किसने आक्रमण किया था।

उत्‍तर - महमूद गजनवी (1025 ई. में)


प्रश्‍न 29- भारत में तुर्की राज्‍य का संस्‍थापक किसे माना जाता है।

उत्‍तर - मुल्‍तान।


प्रश्‍न 30- तराइन का प्रथम युद्ध (1191 ई.) में मुहम्‍मद गोरी को किसने हराया।

उत्‍तर - पृथ्‍वीराज चौहान।


प्रश्‍न 31- तराइन के दूसरे युद्ध (1192 ई.) में किसकी जीत हुई।

उत्‍तर - मुहम्‍मद गोरी।

प्रश्‍न 32- पृथ्‍वीराज चौहान को बंदी बनाकर मुहम्‍मद गोरी कहां ले गया।

उत्‍तर - अफगानिस्‍तान।


प्रश्‍न 33- चन्‍दावर के युद्ध (1194 ई.) में मुहम्‍मद गोरी ने किसे हराया।

उत्‍तर - कुतुबुद्दीन ऐबक।


प्रश्‍न 34- मुहम्‍मद गोरी ने किसे दिल्‍ली और उसके आस-पास के इलाकों को सौंपा।

उत्‍तर - कुतुबुद्दीन ऐबक।


प्रश्‍न 35- किसने नालन्‍दा तथा विक्रमशिला को नष्‍ट कर दिया।

उत्‍तर - बख्तियार खिलजी (यह मुहम्‍मद गोरी का सेनापति था)


प्रश्‍न 36- बख्तियार खिलजी कैसे मारा गया।

उत्‍तर - 1206 ई. में खोखरों के साथ युद्ध में खिलजी मारा गया।


प्रश्‍न 37- महमूद गजनवी किस वंश से संबन्धित था।

उत्‍तर - यमीनी।


प्रश्‍न 38- चन्‍द्रावर के युद्ध (1194 ई.) में मुहम्‍मद गोरी ने किसे हराया।

उत्‍तर - कन्‍नौज के गहड़वाल शासक जयचंद।


प्रश्‍न 39- भारत पर आक्रमण करने वाला पहला विदेशी कौन था।

उत्‍तर - साइरस।


प्रश्‍न 40- मोहम्‍मद गौरी की हत्‍या की थी।

उत्‍तर - खोखर।

चंद्रगुप्त पहिला


 हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. 


● चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.


● चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो  .


● चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .


●  वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई. 


●लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला  . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. 


● चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय  .

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


❇️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ❇️


◆ कळसूबाई 1646 अहमदनगर


◆ साल्हेर 1567 नाशिक


◆ महाबळेश्वर 1438 सातारा


◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर


◆ सप्तशृंगी 1416 नाशिक


◆ तोरणा 1404 पुणे


◆ राजगड 1376 पुणे


◆ रायेश्वर 1337 पुणे


◆ शिंगी 1293 रायगड


◆ नाणेघाट 1264 पुणे


◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक


◆ बैराट 1177 अमरावती


◆ चिखलदरा 1115 अमरावती.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे


★ धरण : नदी : जिल्हा ★


💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर 

💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद 

💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद

💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली 

💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे 

💧 मुळशी : मुळा : पुणे 

💧 दारणा : दारणा : नाशिक 

💧 माजलगाव : सिंदफणा : बीड 

💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड

💧 खडकवासला : मुठा : पुणे 

💧 कोयना : कोयना : सातारा 

💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

नद्यांच्या काठावरील प्रमुख ठिकाणे


Imp इन्फॉर्मशन देत आहे. सर्वांनी नक्की वेळ काढून वाचा.


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) गोदावरी = नाशिक , पैठण , आपेगाव , गंगाखेड ,  नांदेड  , कोपरगाव , राक्षसभुवन 



2) मुळा - मुठा  =  पुणे



3) भीमा  = पंढरपूर



4) इंद्रायणी = देहू ,  आळंदी



5) सीना  =  अहमदनगर



6) प्रवरा  =  संगमनेर ,  नेवासे



7) पंचगंगा  =  कोल्हापूर



8) कऱ्हा  =  सासवड ,  जेजुरी ,  मोरगाव ,  बारामती



9)  वेण्णा  =  हिंगणघाट



10)  भोगावती  =  उस्मानाबाद



11)  मोर्णा  =  अकोला



12) कृष्णा  =  वाई ,  कराड ,  सांगली ,  मिरज ,  औदुंबर , नरसोबाचीवाडी



13)  तापी = भुसावळ



14) गिरणा  =  भडगाव , जळगाव



15) सिंदफणा  = माजलगाव ( जी. बीड )



16) बिंदूसरा = बीड


17)  कायधू  = हिंगोली



18) धाम  =  पावनार



19) नाग = नागपूर



20) ईरई  = चंद्रपूर



21) पांझरा  =  धुळे



22) कुंडलिक  =  जालना ( मराठवाड्यातील नदी )



23) कुंडलिक  = रोहा ( कोकणातील नदी )



24) वशीष्टी = चिपळूण


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

वाचा :- इतिहास महत्वाचे प्रश्न उत्तरे

(1) नंद वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता.

(अ) महापद्यानंद

(आ) घनानंद

(क) कालाशोक

(D) यापैकी नाही

>> घनानंद.


(२) वैशाली येथे जगातील पहिले प्रजासत्ताक कोणी स्थापन केले?

(रहस्य

(आ) लिच्छवी

(क) मौर्य

(ड) नंद

>> लिच्छवी.


(३) भारताचा काही भाग ताब्यात घेणारा पहिला इराणी शासक.

(अ) सायरस

(ब) डेरियम

(क) कॉम्बिसिस

(D) Xerces

>> डेरियम.


(४) त्रिपिटक हा एक धार्मिक ग्रंथ आहे.

(अ) बौद्ध

(ब) हिंदू

(क) शीख

(ड) जैन

>> बौद्ध.


(५) बौद्धांसाठी प्रसिद्ध विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या शासकाने केली?

(अ) महिपाल

(आ) धर्मपाल

(क) गोपाळ

(डी) देवपाल

>> धर्मपाल.


(६) महावीरांचा जन्म कोणत्या क्षत्रिय गोत्रात झाला?

(अ) शाक्य

(आ) लिच्छवी

(क) जंत्रिक

(ड) सॅलस

>> जंत्रीक.


(७) महावीरांची आई कोण होती?

(अ) देवानंदी

(आ) त्रिशाला

(क) यशोदा

(D) यापैकी नाही

>> त्रिशाला.


(8) सर्वात जुने विद्यापीठ कोणते होते?

(अ) नालंदा

(आ) वैशाली

(क) गांधार

(D) यापैकी नाही

>> नालंदा.


(9) भगवान महावीरांचे पहिले शिष्य कोण होते?

(अ) जमाली

(आ) योसूद

(क) प्रभास

(D) यापैकी नाही

>> जमाली.


(10) अजीवक पंथाचे संस्थापक कोण होते?

(अ) उपली

(आ) मखली गोसल

(क) आनंद

(D) यापैकी नाही

>> मखली गोसल.

    

(11) तैमूर लांगने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले?

(A) 1350 इ.स

(ब) 1600 इ.स

(C) 1398 इ.स

(D) यापैकी नाही

>> 1398 इ.स.


(12) लोदी वंशाचा संस्थापक कोण होता?

(अ) बहलोल लोदी

(आ) सिकदर लोदी

(क) इब्राहिम लोदी

(D) यापैकी नाही

>> बहलोल लोदी.


(13) गझनीचा महमूद कोणत्या वंशाचा होता?

(अ) यामिनी

(आ) तुघलक

(क) गुलाम

(D) यापैकी नाही

>> यामिनी.


(१४) शून्याचा शोध कोणी लावला?

(अ) भास्कर

(आ) आर्यभट्ट

(क) वराहमिहिर

(D) यापैकी नाही

>> आर्यभट्ट.


(15) प्राचीन भारतामध्ये खालीलपैकी कोणते शिक्षण केंद्र नव्हते?

(अ) कोशांबी

(ब) तक्षशिला

(क) विक्रमशीला

(डी) हे सर्व

>> कोशांबी


महत्वाचे प्रश्न इतिहास


1 तहकीक-ए-हिंद हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

A अलबेरुनी

B खफिखानं

C चाणक्य

D कोटिल्य

उत्तर A


2 वैदिक काळात किती वेदांगे सांगितले आहे?

A 12

B 8

C 10

D 6

उत्तर D


3 संगम साहित्यातून चोल चेर व कोणत्या राज्याचा इतिहास आपणास समजतो?

A होयसळ

B कुशाण

C वाकाटक

D पांड्य

उत्तर D


4 पुढीलपैकी कोणत्या राज सत्तेने रोमनांची नक्कल करून 124 ग्रेनचे सवर्ण नाणे सुरू केले?

A कुशाण

B गुप्त

C होयसळ

D यापैकी नाही

उत्तर A


5 सातवाहन घराण्यातील कोणत्या राजाच्या काळात नाण्यावर जहाजाचे चित्र असल्याचे पुरावे मिळतात?

A गौतमी सातकर्णी

B नरेश सातकर्णी

C विक्रमादित्य

D A आणि B

उत्तर B


6 हडप्पा काळात कोठे मण्यांचे कारखाने आढळून आले आहेत?

A धोलविरा,चनदूदडो

B लोथल,बनवाली

C कालीबंगन, म्होहेजदडो

D लोथल,चनदूदडो

उत्तर D


7 सँडलर आयोगात किती भारतीय व्यक्ती होत्या?

A 2

B 1

C 3

D एकही नाही

उत्तर A


8 तायुनी चळवळ 1839 कोठे सुरू झाली होती?

A लाहोर

B ढाका

C दिल्ली

D कराची

उत्तर B


9 फिरयादी चळवळ कोणत्या प्रदेशात घडून आली?

A बंगाल

B लाहोर

C उत्तरप्रदेश

D कराची

उत्तर A


10 विष्णुस्मृती ही रचना कोणाच्या काळातील मानली जाते?

A मौर्य

B कुशाण

C गुप्त

D सातवाहन

उत्तर C


11 मासा हे राजचिन्ह कोणत्या राजसत्तेचे मानले जाते?

A कनिष्क

B चेर

C पांड्य

D चोल

उत्तर C


12 ऋग्वेदकाळात विणकाम करणाऱ्या स्त्रीस काय संबोधले जाते?

A सिसाई

B व्रात

C सिराई

D सिरी

उत्तर D


13 ऋग्वेदात इंद्रावर किती ऋच्या आहेत?

A 250

B 150

C 110

D 210

उत्तर A


Poverty Measurements


✅वी. एम. दांडेकर आणि एन. रथ (1971 पद्धत)✅

- कॅलरी आवश्यकता: 

  - ग्रामीण आणि शहरी भाग: 2,250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन


- संपूर्ण गरीबीचे पद्धत: 

  - कॅलरी आधारित गरीबी मोजण्याची सुरुवात




✅  वाय के अलघ समिती (1979 पद्धत)✅

- समायोजित किंमत स्तर: 

  - महागाईसाठी किंमत स्तर समायोजित करणे.

- राज्य-विशिष्ट गरीबीरेषा:

  - प्रत्येक राज्यासाठी वेगळ्या गरीबीरेषा

  - 

- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन




✅लकडावाला समिती (1993 पद्धत) [URP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005): 

  - ग्रामीण भाग: ₹356.30 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹538.60 प्रति व्यक्ती


- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन


 2004-2005

- संपूर्ण गरीबी: 27.5%




✅तेंडुलकर समिती (2009 पद्धत) [MRP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005):

  - ग्रामीण भाग: ₹446.68 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹578.80 प्रति व्यक्ती


- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹816 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,000 प्रति व्यक्ती

  - 

- कॅलरी आवश्यकता: 

  - कॅलरी आधारित पद्धतीपासून दूर जाऊन एक विस्तृत उपभोग आधारित पद्धत


2004-2005

- संपूर्ण गरीबी: 37.2%

2011-2012

- संपूर्ण गरीबी: 21.9%





✅रंगराजन समिती (2014 पद्धत) [MMRP]✅

- मासिक किमान खर्च (2009-2010):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती

  

- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती


- कॅलरी आवश्यकता:

  - कॅलरीसह एक विस्तृत वस्तू आणि सेवांच्या पद्धतीचा वापर


2009-2010 (सुधारित अंदाज)

- संपूर्ण गरीबी: 38.2%


2011-2012

- संपूर्ण गरीबी: 29.5%

आणीबाणी


1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: राष्ट्रीय आणीबाणीचा नामंजुरीचा ठराव फक्त लोकसभा करू शकते .

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नामंजुरीसाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.


Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...