२१ फेब्रुवारी २०२२

अंकगणित प्रश्नसंच

🔸67 * 70 + 67 * 30 =?

A)  670

B)  430

C) 6700✅

D) 1670

🔸उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?

A) विद्युत✅

B) पाणी

C)  परमाणु

D) कृषी

🔸'A' या वस्तूची किंमत 'B' या वस्तूच्या किंमतीपेक्षा 400 रूपयेनी जास्त आहे. जर दोन्ही 'A' व 'B' ची किंमत 784 रूपये असेल तर 'B' या वस्तूची किंमत किती ?

A)  ₹ 200

B)  ₹ 384

C)  ₹ 300

D)  ₹ 192✅

🔸एका व्यापा-याने एक पेन 75 रुपयेला खरेदी केला व 105 रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला ?

A) 100 %

B) 50 %

C)  40 %✅

D)  125 %

🔸जर सात टेबल व बारा खुच्र्यांची किंमत ₹ 48,250 आहे तर 21 टेबल व 36 खुच्र्यांची किंमत किती ?

A) ₹ 96,500

B) ₹ 1,25,500

C)  ₹ 1,44,750✅

D)  ₹ 70,250

🔸तीन मित्र A, B व C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंडात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदून भेटतील ?

A) 5 मि.

B) 8 मि.

C) 12 मि.

D) 3 मि.✅

🔸एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात व चुकिच्या उत्तरासाठी एक गुण कमी होतो जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 30 गुण मिळवीले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

A) 30

B) 15

C) 25

D)  20✅

🔸एका व्यक्तीचे जमा (आवक) व खर्च यांचे गुणोत्तर 5:4 आहे जर त्याची आवक ₹ 18,000 असेल तर त्याची शिल्लक

A)  ₹ 3,600✅

B)  ₹ 3,200

C)  ₹ 14,400

D) ₹ 2,000

🔸100 मी x 80 मी या आयताकृती बागेत, मध्यातून दोन रस्ते केले, एक लांबीस समांतर व दुसरा रुंदीस समांतर जर रस्त्याची रुंदी 2 मी असेल तर सर्व रस्त्याचे श्रेत्रफळ किती ?

A)  324 मी.2

B) 360 मी.2

C)  344 मी.2

D) 356 मी.2✅

अर्थशास्त्र प्रश्नसंच

🔴 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

1. 4
2. 5
3. 6 ✅
4. 8

🟠 वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
1.म्युच्युअल फड 
2.वस्तू विनिमय  ✅
3.भागभांडवल बाजार
4.परकीय चलन बाजार

🟡12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?

1.आरबीआय
2.नाबार्ड  ✅
3. एक्झिम बँक
4. वरीलपैकी काहीही नाही

🟢 एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?

1.पेपल
2.मास्टरकार्ड  ✅
3.व्हिसा
4.मेझॉन

🔵सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?

1. 25%
2.29%  ✅
3.32%
4. 36%

⚫️ भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?

1.2 ऑक्टोबर 1958  ✅
2.2 ऑक्टोबर 1968
3.2 ऑक्टोबर 1978
4.2 ऑक्टोबर 1988

🟤 वित्तीय तूट म्हणजे काय?

1.नवीन चलन नोटा छापणे
2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे
3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅
4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न

🔴आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:
1.1 मार्च, 1944
2.1 मार्च, 1945
3.1 मार्च, 1946
4.1 मार्च, 1947 ✅

सर्व स्पर्धा परीक्षा साठी महत्वपूर्ण प्रश्नसंच

1) जर भारत : आशिया तर इंग्लंड : ?

A. ब्रिटन

B. युरोप ☑️

C. अमेरिका

D. ऑस्ट्रेलिया.

____________________________

2) ‘कामाख्या मंदिर' हे महत्वाचे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

A. नागालँड

B. ओरिसा

C. अरूणाचल प्रदेश

D. आसाम.☑️

____________________________

3) भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतात ?

A. पंतप्रधान

B. उपराष्ट्रपती

C. लोकसभेचे सभापती

D. निर्वाचन गण (Electoral college). ☑️

____________________________

4) 2000 साली भारतीय संघराज्यात कोणत्या तीन नवीन राज्यांची निर्मिती झाली?

A. मेघालय, अरूणाचल प्रदेश, मिझोराम

B. छत्तीसगड, गोरखालँड, मिझोराम

C. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड☑️

D. उत्तराखंड, छत्तीसगड, मिझोराम.

____________________________

5) खालीलपैकी कोणत्या समित्या पंचायत राज्य संस्थांशी संबंधित नाहीत?

A. बलवंतराय मेहता समिती, पी. बी. पाटील समिती

B. अशोक मेहता समिती, वसंतराव नाईक समिती

C. राजमन्नार समिती, शिवरामन☑️ समिती

D. बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती.

____________________________

6) खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत ?

A. पी तरंग

B. पृष्ठीय तरंग

C. विद्युत चुंबकीय तरंग☑️

D. एस तरंग.

____________________________

7) 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे _______ होतो.

A. मुलांमध्ये मुडदुस☑️

B. बेरी बेरी अॅनेमिया

C. रातांधळेपणा

D. अनेमिया.

____________________________

8) भारत सरकारने व्यापार धोरणाच्या आढाव्यासाठी 1962 मध्ये कोणती समिती नेमली होती?

A. हजारी समिती

B. मुदलियार समिती☑️

C. चक्रवर्ती समिती

D. सी. रंगराजन समिती.

____________________________

9) खालील मुद्द्यांचा विचार करा :

(I) सध्या भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे.

(II) आपल्या 6 ते 14 वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हे पालकांचे मूलभूत कर्तव्य आहे.

A. (I) व (II) दोनही बरोबर आहे

B. (I) व (II) दोनही चूक आहे

C. (I) बरोबर आहे

D. (II) बरोबर आहे.☑️

____________________________

10) खालील बाबींचा विचार करुन उत्तरे लिहा :

(I) सार्कची स्थापना 1985 मध्ये ढाका येथे झाली.

(II) सार्कची 2008 ची शिखर परिषद नवी दिल्ली येथे झाली.

(III) अफगाणिस्तान हे सार्कमध्ये अलिकडे सहभागी झालेले राष्ट्र आहे.

A. फक्त (I) बरोबर आहे

B. (II) आणि (III) बरोबर आहे

C. (I) आणि (ill) बरोबर आह☑️

D. सर्व तिनही चूक आहेत.

____________________________

महत्त्वाचे विज्ञान प्रश्नसंच

1) केल्वीन तापमापी किती समान भागात विभागलेली असते.
   1) 100    2) 180      3) 72      4) यापैकी नाही
उत्तर :- 1

2) अ) आम्लवर्षा निर्माण होण्यासाठी वाहन कारणीभूत आहेत.
    ब) आम्लवर्षाचा सामू 5 पेक्षा नेहमी जास्त असतो.
    क) हॉवर्ड विद्यापीठात आम्लवर्षाचा सूचक पुतळा आहे.
   1) अ योग्य, ब व क अयोग्य    2) अ व ब योग्य, क अयोग्य
   3) अ, ब, क सर्व अयोग्य      4) अ, क योग्य, ब अयोग्य
उत्तर :- 4

3) खालील कोणते जीव संघ सिलेंटेराटामधले असून वसाहतीने राहणारे आहेत.
   1) हायड्रा    2) जेलीफिश   
   3) दोन्ही    4) दोन्ही नाही
उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणते उष्णतेचे एकक आहे ?
   1) केल्वीन    2) रँकीन     
   3) डेसिबल    4) वरील सर्व
उत्तर :- 4

5) केक निर्माण करत असताना त्यामध्ये सोडिअम बायकार्बोनेट व ..................... या आम्लाचा समावेश करतात.
   1) हायड्रोक्लोरीक  2) ॲसेटीक   
  3) नायट्रीक    4) सायट्रीक
उत्तर :- 2

1) ज्या तापमानाला ........................ पदार्थाचे रूपांतर द्रव अवस्थेत होते. त्या तापमानाला पदार्थाचा द्रवणांक असे म्हणतात.
   1) स्थायू    2) वायू      3) प्लाझमा    4) बाष्प
उत्तर :- 1

2) केक व पाव हलके बनविण्यासाठी किंवा सच्छिद्र बनविण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो.
   1) सोडिअम कार्बोनेट    2) सोडिअम बायकार्बोनेट
   3) सोडिअम सल्फेट    4) सोडिअम बाय सल्फेट
उत्तर :- 2

3) खालील कोणते विधान हे निमॅटोडा संघाबाबत खरे आहे.
   अ) या प्राण्यांचे शरीर व्दिस्तीय, व्दिपार्श्वसममित असते.
   ब) या संघातील बहुसंख्य प्राणी अंत:परजीवी असून एकलिंगी असतात.
   क) यांच्या शरीरात आभासी देहगुहा असतात.
   1) अ      2) अ, ब      3) ब, क      4) अ, ब, क
उत्तर :- 3

4) एखाद्या स्थिर तापमानाला पदार्थ द्रव्य अवस्थेतून वायू अवस्थेत रूपांतरीत होतो, या क्रियेला ...................... असे म्हणतात.
   1) संप्लवन    2) संघनन    3) बाष्पीभवन    4) यापैकी नाही
उत्तर :- 3

5) अ) शास्त्रज्ञ रेनकीट बेनकिशर यांनी डेटॉल तयार केले.
    ब) डेटॉल हे पाण्यात अद्रावणीय असते.
    क) डेटॉलचे सामान्य सूत्र C8H9CIO असे आहे.
   1) अ योग्य, ब व क अयोग्य    2) अ, ब योग्य, क अयोग्य
   3) अ, ब, क  सर्व योग्य      4) अ, ब, क सर्व अयोग्य
उत्तर :- 3

1) अ) बाष्पीभवनाचा वेग द्रव्याच्या पृष्ठभागाशी समानुपपाती असतो.
    ब) बाष्पीभवनाचा वेग द्रव्याच्या तापमानाशी व्यस्तानुपाती असतो.
    क) बाष्पीभवनाचा वेग द्रव्याच्या स्वरूपावर अवलंबून असतो.
          वरील विधानांपैकी असत्य विधान कोणते ?
   1) फक्त अ    2) फक्त अ, क    3) फक्त ब    4) यापैकी नाही
उत्तर :- 3

2) डेटॉलमध्ये सर्वात जास्त प्रमाणात ............................ हे असते.
   1) आयसोप्रिन    2) क्लोरोझायलेनॉल  3) आयसोब्युटेन    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

3) खालील विधानांचा विचार करा.
   अ) संघ ॲनिलीडातील प्राणी त्रिस्तरीय, लांबट, दंडाकृती असते.
   ब) यांच्या शरीरात देहगुहा व साधी इंद्रिय संस्था नसते.
   क) लैंगिक प्रजनन करतात पण सहसा उभयलिंगी असतात.
   ड) या संघातील लीच हा प्राणी परजीवी आहे.
   1) अ, ब, क सत्य  2) सर्व सत्य    3) अ, क, ड  सत्य    4) अ, ब, ड सत्य
उत्तर :- 3

4) एखाद्या स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे द्रव्य अवस्थेत रूपांतर न होता सरळ वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या 
     क्रियेला ........................... असे म्हणतात.
   1) संप्लवन    2) संघनन    3) बाष्पीभवन    4) गोठण
उत्तर :- 1

5) खाली काही पदार्थ व त्यात असणा-या आम्लाच्या जोडया दिल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा.
   अ) टोमॅटो – ऑक्सलिक आम्ल    ब) दही – लॅक्टीक आम्ल
   क) लिंबू – सायट्रीक आम्ल    ड) मधमाशीचा चावा – फॉरमीक आम्ल
   इ) वॅलेरम वनस्पती - ॲसेटीक ॲसिड
   1) फक्त ड    2) फक्त ब व ड    3) फक्त इ    4) फक्त ड व इ
उत्तर :- 4

1) .................... अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे खोडांच्या आणि मुळांच्या टोकांवर दिसून येतात.
   1) नत्र आणि गंधक    2) बोरॉन आणि चुना   
  3) मॅग्नेशियम आणि लोह    4) पालाश आणि स्फुरद
उत्तर :- 2

2) किसान क्रेडिट कार्ड योजना संपूर्ण देशात लागू झाली असून या योजनेखाली शेतीविषयक कामांकरिता कर्ज दिले जाते. या
     योजनेबाबत काय खरे नाही ?
   अ) ही योजना केवळ सहकारी बँक व क्षेत्रीय ग्रामीण बँकांव्दारे अंमलात आणली जाते.
   ब) या योजनेंतर्गत केवळ शेती करण्यावस्तव लागणा-या बाबींच्या वापरासाठी कर्ज दिले जाते परंतु मुदतीचे कर्ज दिले जात नाही.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 3

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे.
   अ) भात पिकास फुटवे येणा-या अवस्थेवेळी तापमान सर्वसाधारणपणे 31º सें.ग्रे. असते.
   ब) अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान 10-16º सें.ग्रे. असते.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 4

4) दररोज लागणा-या प्रकाशाच्या एकूण कालावधीनुसार, ..................... हे तटस्थ वनस्पतीचे उदाहरण आहे.
   1) निकोटियाना टॅबॅकम      2) ब्रासीका रॅपा
   3) सोरगम व्हलगेर      4) कॅनाबीस सटायव्हा
उत्तर :- 1

5) कोरडवाहू क्षेत्रामधील निविष्ठा पुरवणारी ‍निकृष्ठ संघटन रचना ही ................. ची कमतरता आहे.
   1) सामाजिक – आर्थिक    2) तंत्रज्ञान
   3) भौतिक साधन    4) वरीलपैकी कोणतीही नाही
उत्तर :- 1

1) भारतातील पहिले कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधन केंद्र कोठे उभारण्यात आले ?
   अ) दिल्ली    ब) मुंबई      क) नागपूर    ड) यापैकी नाही
  1) क      2) ब      3) ड      4) अ
उत्तर :- 2

2) बिनचूक जोडया निवडा. (रेल्वे विभाग – मुख्यालय)
   अ) उत्तर-पूर्व सीमा रेल्वे  --  मालीगाव गुवाहाटी
   ब) पश्चिम रेल्वे      --  मुंबई (चर्चगेट)
   क) दक्षिण रेल्वे    --  चैन्नई
   ड) दक्षिण-मध्य रेल्वे    --  सिकंदराबाद
  1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) अ, ब, क, ड
उत्तर :- 4

3) स्वेच्छा मरणाचा हक्क प्रदान करणारा जगातील पहिला देश कोणता.
   1) न्यूझीलँड    2) नेदरलँड    3) थायलँड    4) यापैकी नाही
उत्तर :- 2

4) रोबोटला नागरिकत्व प्रदान करणारा जगातील पहिला देश कोणता.
   1) अमेरिका     2) सौदी अरेबिया  3) फ्रान्स    4) जपान
उत्तर :- 2

5) बिनचूक जोडया निवडा. (राज्य – स्थापना)
   अ) छत्तीसगड    --  1 नोव्हेंबर 2000
   ब) उत्तराखंड    --  9 नोव्हेंबर 2000
   क) झारखंड    --  15 नोव्हेंबर 2000
   ड) तेलंगाणा    --  2 जून 2014
  1) अ, ब, क    2) अ, ब, क, ड    3) अ, क, ड    4) अ, ब, ड
उत्तर :- 2

1) एखाद्या पदार्थाचे वायुरूप अवस्थेतून द्रव्यरूप अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला ......................... असे म्हणतात.
   1) संघनन    2) गोठण      3) संप्लवन    4) बाष्पीभवन
उत्तर :- 1

2) कोलगेटमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात .......................... या घटकाचे समावेश असतो.
   1) सिलीका    2) ग्लिसरीन    3) सॉरबीटॉल    4) सोडिअम फ्युराइड
उत्तर :- 4

3) खालीलपैकी योग्य जोडया लावा.
  पृष्ठवंशीय प्राणी      हृदयाच्या कप्प्यांची संख्या
         अ) मत्स्य          2
         ब) उभयचर          3
         क) सरीसृप          3
         ड) पक्षी          4
         इ) सस्तन प्राणी        4
   1) अ, ड, इ    2) अ, क, ड, इ    3) अ, ब, ड, इ    4) वरील सर्व
उत्तर :- 4

4) खालीलपैकी उष्णतेचा वाहक उत्तम सुवाहक कोणता पदार्थ आहे.
   1) पारा    2) पाणी      3) चामडे      4) बेंझीन
उत्तर :- 1

5) हरभ-याच्या कोवळया पानामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश होतो.
   1) मायनोसिस आम्ल    2) मॅलीक आम्ल
   3) मिथेनॉइक आम्ल    4) ॲसेटीक आम्ल
उत्तर :- 2

1) भौतिकशास्त्राच्या ज्या शाखेत उष्णता ऊर्जेच्या एका स्वरूपातून दुस-या स्वरूपात होणा-या रूपांतरणाचा अभ्यास केला जातो,
     त्या शाखेला ........................... असे म्हणतात.
   1) उष्माभौतिकी      2) उष्मागतिकी   
   3) उष्मारासायनिक    4) उष्माऊर्जाशास्त्र
उत्तर :- 2

2) लोणचे व मुरंबा टिकवून ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते आम्ल वापरात येते ?
   1) सायट्रीक आम्ल    2) बेन्झाइक आम्ल   
   3) नायट्रीक आम्ल    4) वरील सर्व
उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणत्या वनस्पतींचे अलैंगिक प्रजनन बिजाणूनिर्मितीव्दारे, तर लैंगिक प्रजनन युग्मकनिर्मितीव्दारे होते.
   अ) डिमन्टम    ब) लायकोपोडियम    क) मार्सेलिया    ड) सिलॅजिनेला
   1) वरील सर्व    2) यापैकी नाही    3) अ, ड      4) ब, ड
उत्तर :- 1

4) रात्री जोराचे वारे वाहत असतील तर दवबिंदू तयार होत नाहीत कारण ...........................
   1) बाष्पीभवनाचा दर अधिक असतो.    2) हवेत आर्द्रतेचा अभाव असतो.
   3) हवेचे तापमान अधिक असते.      4) आकाश निरभ्र नसते.
उत्तर :- 1

5) आयनिक बंध म्हणजे .............................
   1) इलेक्ट्रॉनच्या भागीदारीतून निर्माण होतो.    2) इलेक्ट्रॉनच्या देवाण – घेवाणीतून निर्माण होतो.
   3) इलेक्ट्रॉन गमावल्याने तयार होतो.    4) वरीलपैकी नाही.
उत्तर :- 2

1) क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो.
   1) अंतराळ प्रवास, शल्यचिकित्सा, चुंबकीय अनुवाद    2) शल्यचिकित्सा, चुंबकीय अनुवाद, सुदूर संवेदन
   3) अंतराळ प्रवास, शल्यचिकित्सा, सुदूर संवेदन    4) अंतराळ प्रवास, चुंबकीय अनुवाद, सुदूर संवेदन
उत्तर :- 3

2) सापाचे विष हे ...........................
   1) आम्लयुक्त असते      2) आम्लारीयुक्त असते   
   3) आम्ल व आम्लारी दोन्ही असते    4) उदासीन असते
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणते जीव संघ सिलेंटेराटामधले असून वसाहतीने राहणारे आहेत.
   1) कोरल्स    2) सी – निमोज   
   3) दोन्ही नाही    4) दोन्ही
उत्तर :- 4

4) केल्वीन मापन पध्दत सर्वसामान्य मानवी शरीराचे तापमान किती दर्शविते ?
   1) 2800K    2) 290K     
   3) 300K    4) 310K
उत्तर :- 4

5) काही बंध हे इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने निर्माण होत असतात अशा बंधाला ..........................
   1) सहसंयुज बंध    2) विद्युत संयुज बंध 
   3) आयनिक बंध    4) मेटॅलिक बंध
उत्तर :- 1

1) एखाद्या पदार्थाचे तापमान किती डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकते ?
   1) -273ºc    2) 0ºc      3) -300ºc    4) -1000ºc
उत्तर :- 1

2) एखाद्या बंधनात धनप्रभारीत व ऋणप्रभारीत कणाचे आकर्षण निर्माण होते अशा बंधास .................. असे म्हणतात.
   1) सहसंयुज बंध    2) विद्युत संयुज बंध  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

3) योग्य जोडया लावा.
   अ) गोल कृमी      1) ॲस्कॅरिसीस
   ब) पीनवर्म      2) उलटया
   क) फायलेरिया      3) हत्तीपाय
   ड) हुकवर्म      4) पोटदुखी
  अ  ब  क  ड
         1)  2  3  1  4
         2)  4  2  3  1
         3)  1  2  3  4
         4)  4  3  2  1
उत्तर :- 3

4) कॅरनॉट इंजिन खालीलपैकी कोणत्या स्थितीत उष्णतेचे ग्रहण करते.
   1) स्थिर तापमानाला    2) स्थिर घनतेला    3) स्थिर दाबाला    4) वरील पैकी नाही
उत्तर :- 1

5) अ) एक इलेक्ट्रॉनच्या जोडीने एकेरी बंध निर्माण होतो.
    ब) दोन इलेक्ट्रॉनच्या जोडीने दुहेरी बंध निर्माण होतो.
    क) तीन इलेक्ट्रॉनच्या जोडीने तिहेरी बंध तयार होतो.
         वरील विधानांचा विचार करून अयोग्य विधान ओळखा.
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ व ब दोन्ही योग्य    4) अ, ब, क एकही  नाही
उत्तर :- 4

1) मासे गोठलेल्या जलाशयात जिवंत राहू शकतात कारण –
   1) मासे उष्णरक्ताचे प्राणी असतात.      2) मासे बर्फाला निष्क्रीय करतात.
   3) जलाशयाच्या तळाला पाणी गोठत नाही.     4) बर्फ हा उष्णतेचा सुवाहक असतो.
उत्तर :- 3

2) दुहेरी सहसंयुज बंध ......................
   1) दोन इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार होतात.  2) दोन इलेक्ट्रॉनच्या जोडीच्या भागीदारीने तयार होतो.
   3) तीन इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार होतो.  4) वरीलपैकी एकही कारण नाही.
उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणते संप्रेरके मेदारूपात असून जननेंद्रियांशी संबंधित आहेत.
   1) इस्ट्रोजन    2) प्रोजेस्टेरॉन    3) टेस्टोटेरॉन    4) वरील  सर्व
उत्तर :- 4

4) जर 106K च्या प्रमाणात तापमान मोजायचे असेल तर कशाने मोजणार .................
   1) थर्मामीटर    2) पायरोमीटर    3) थर्मोकपल    4) यापैकी नाही
उत्तर :- 2

5) आयनिक संयुगे ......................
   अ) हे संयुग धातू व अधातू मूलद्रव्यात तयार होते.
   ब) यांचा द्रवणांक जास्त असतो.
   क) हे पाण्यात विरघळत नाही.
   1) फक्त अ विधान सत्य      2) फक्त ब विधान सत्य
   3) फक्त अ व ब विधान सत्य    4) फक्त ब व क विधान सत्य
उत्तर :- 3

प्रश्नसंच

•देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

•देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

•देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

•देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

•देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

•देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

•देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

•देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

•देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

•देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

•देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

•देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

•देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

•देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

•देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

•देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

•देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

•देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

•देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

•देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

•देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

•देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

•देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

•देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

•देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

•देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

•देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

•देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

•देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

•देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

•देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा

____________
✔️

महत्वाचे प्रश्नसंच

 1)पर्यावरणीय कृती योजनेअंतर्गत भारतातील चार कोरल रिफ भागांमध्ये येत नाही असे ठिकाण कोणते  ?

👉खबात खाडी


2) मगर पार्क आणि रिसर्च केंद्र कोठे आहे ?

👉 तमिळनाडू 


3)बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

👉 कर्नाटक


4) पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये सूर्यप्रकाशातील अतिनील किरण उत्सर्ग शोषले जातात ?

👉 ओझोन चा थर


5) बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला ?

👉 1971 


6)भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

👉गजरात 


7)भारताच्या मुख्य प्रदेशाचा दक्षिणेचा बिंदू कोणता  ?

👉कप कमोरिन


8) भारतातील कोणत्या शहरात सुप्रसिद्ध हँगिंग गार्डन आहे ?

👉मबई 


9)कोणत्या शहरात जवळ एलिफंटा लेणी आहेत ?

👉 मबई


10) कोणत्या प्रसिद्ध शहरांमध्ये सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी आहे ?

👉मबई 


11)कोणत्या भारतीय स्मारकाने एकमेकांजवळ बांधलेल्या तीन धार्मिक मंदिरे जैन बौद्ध व हिंदू यांच्या रूपाने धार्मिक सामंजस्य सिद्ध केले आहे ?

👉 एलोरा लेणी


12) भारतातील कोणत्या शहरात हुमायु चा मकबरा आहे ?

👉दिल्ली 


13)कोणत्या शहरात हजार पिलर मंदिर आहे  ?

👉वरंगळ 


14)महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी व्यक्तिचित्रे कोणत्या नावाने ओळखले जातात ?

👉 वारली 


15)पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

👉जबलपूर


16) लाख उत्पादनात भारतातील आघाडीवर कोणते राज्य आहे ?

👉 छत्तीसगढ


17) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

👉 मबई

भारतीय इतिहास प्रश्नसंच

🏈🔴 स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते.
                  :- माऊंट बॅटन

🏈🔴 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते.
                 :-  राजगोपालचारी
·        
🏈🔴भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते.
              :- पं. जवाहरलाल नेहरू
·        
🏈🔴भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते
              :-  डॉ,राजेंद्रप्रसाद
·        
🏈🔴26 ऑक्टोबर 1947 रोजी कोणत्या संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·             :- काश्मीर

🏈🔴20 फेब्रुवारी 1948 रोजी कोणत्या संस्थानाचे विलिनीकरण झाले.
              :- जुनागड

🏈🔴17 सप्टेंबर 1848 रोजी कोणत्या संस्थानाचे विलिनीकरण झाले.
              :- हैद्राबाद

🏈🔴भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी भरली.
·             :- 9 डिसेंम्बर 1946 रोजी

🏈🔴डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे कोण होते.
              :- अध्यक्ष

🏈🔴घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते.
              :- डॉ, बाबासाहेब आंबेडकर
·        
🏈🔴26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. तीची अंमल बजावणी कधी सुरू झाली.
              :- 26 जानेवारी 1950
·       
🏈🔴घटना समितीचे कार्ये दिवस चालले.
               :- 2 वर्ष 11 महिने 18 दिवस

🏈🔴इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली. त्या समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.
               :- दार समिती

🏈🔴तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी कोणी आमरण उपोषण केले.
               :- श्री,पोट्टू श्रीरामलू

🏈🔴राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.
सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम कोणता संमत केला.
               :- अधिनियम 1956

🏈🔴 चीनने भारतावर आक्रमण कधी केले.
                 :- 1962 साली
🏈🔴पाकिस्तानने भारतावर आक्रमण कधी केले.
                :- 1965 साली

🏈🔴 बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न कधी केले.
               :- 1971 साली

🏈🔴देशात आणिबाणी कधी लावण्यात आली.
              :- 1975 साली

🏈🔴1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले कोणते सरकार केंद्रात आले.
              :- जनता दल

🏈🔴इंदिरा गांधीची हत्या केली केली गेली.
              :- 1984 साली

🏈🔴 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार कधी मारले गेले.
              :- 1991

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...