पोलीस भरती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पोलीस भरती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२३ मार्च २०२५

लिहून ठेवा imp पोलीस भरती

601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 

👉 अनक्रीप्शन


602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? 

👉 संत गाडगेबाबा 


603) राज्य प्रशासन लवादाच्या  अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

👉 राष्ट्रपती


604) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे ?

👉 महर्षी कर्वे 


605) अवनी लेखर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

👉 नेमबाज 


606) एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या येतात? 

👉25


607) फेब्रुवारी 2020 महिन्याचे एकूण सेकंद किती ?

👉 2505600


607) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 

👉08


608) G20 शीखर परिषद 2025 आयोजन देश कोणता आहे?

👉 दक्षिण आफ्रिका


609) तापी नदीचा उगम कोठे झाला आहे? 

👉 मुलताई 


610) मिडनाईट चिल्ड्रेन या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

👉 सलमान रश्दी


611) महाबळेश्वर- महाड महामार्गावर कोणता घाट आहे? 

👉 आंबेनळी 


612) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात त्यास काय म्हणतात? 

👉 ज्ञानप


613) ब्रिटिशाविरुद्ध पंजाब मध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? 

👉 रामसिंग 


614) अमरावती ते शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धांजली स्थापना कोणी केली? 

👉 डॉक्टर पंजाबराव देशमुख 


615) 2032 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे नियोजित आहेत?

👉 ब्रिस्बेन


616) छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? 

👉 तोरणा 


617) सोडियम बायकार्बोनेट ची रासायनिक सूत्र काय आहे?

👉NaHCO३


618) बिटकॉइन डिजिटल चलनाचा शोध कोणी लावल?

👉 सातोशी नाकामोटो 


619) जल्लीकट्टू हा कोणत्या राज्याचा पारंपारिक खेळ आहे? 

👉 तमिळनाडू 


620) सोनिया पदार्थाची रासायनिक संज्ञा काय आहे? 

👉Au


621) कोणाजवळ घेऊन येते अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले?

👉 महर्षी कर्वे 


622) राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

👉 गोरेगाव मुंबई 


623) नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे

👉 सिक्किम 


624) सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण ?

👉 लॉर्ड विल्यम बेंटिक 


625) ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय  संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?

👉 हैदराबाद 


626) इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते ?

👉 स्वादुपिंड 


627) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

👉 जिनिव्हा स्वित्झर्लंड

०३ मार्च २०२५

पोलिस भरतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे...



❇️ देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे ?
-सिक्कीम

❇️भारतात एकूण, रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
- 89

❇️कोणत्या ठिकाणी दहावा विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते?..
-पणजी (गोवा)

❇️ विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे?
-मराठी भाषा विभाग

❇️ मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
- किरण कुलकर्णी

❇️नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक कोण आहेत?
-युवराज मलिक

❇️आर्थिक पाहणी अहवाला 2024-25 नुसार देशातील किती टक्के लोकसंख्येची उपजीविका. शेतीवर अवलंबून आहे?
-46 टक्के

❇️ 2025 वर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग, स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे ? -33वा

०६ फेब्रुवारी २०२५

गोलमेज परिषद बद्दल माहिती

गोलमेज परिषद बद्दल माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.
वसाहतीच्या स्वराज्याची मागणी, 26 जाने. 1930 रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिन पाळला गेला.

नेहरू आहवालातील तत्वे जर सरकारने स्वीकारली नाहीत तर सविनय कायदेभंग सुरू करण्याची सूचना गांधीजींनी व्हाइसरॉय आयर्वीन या दिली. (23 डिसेंबर 1929), आयर्वीन यांचा प्रतिसाद नाही.

1929 च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू.
सविनय कायदेभंग (12 मार्ग 1930 ते 5 मार्च 1931)
12 मार्च 1930 रोजी आपल्या 78 सहकार्‍यांनीशी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेस प्रारंभ केला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

साबरमती ते दांडी अंतर – 385 कि.मी.
6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला.
धारासना येथे सरोजनी नायडू यांनी मिठाचा सत्याग्रह केला. (21 मे 1930)
याच काळात महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात सिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह झाला.

या काळात सोलापूरला मार्शल लॉ लागू केला (1930)
पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरली.
काँग्रेसने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.
गांधी आयर्वीन करार – 5 मार्च 1931, या करारान्वे गांधीजींनी काही अटींवर दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यासाठी मान्यता दिली.

दुसरी गोलमेज परिषद सप्टेंबर 1931 मध्ये भरली, गांधीजी काँग्रेसचे एकमेव प्रतीनिधी म्हणून उपस्थित. गांधीजीचा भ्रमनिरास
सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सविनय कायदेभंगाच्या दुसर्‍या टप्प्यात प्रारंभ -3 जाने. 1932
सविनय कायदेभंगाची समाप्ती – 1934
17 ऑगस्ट 1932 रोजी रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. या व्दारे अश्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देऊ केले.

विधीमंडळातील विभक्त मतदार संघाविषयी गांधीजीचे प्राणांतीक उपोषण.
24 सप्टेंबर 1932 या दिवशी म. गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार (येरवडा करार) झाला. त्यान्वये अश्पृश्यांना विभक्त मतदार संघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आल्याचे मान्य केले गेले.

तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 मध्ये भरली.
सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खितमतगार नावाची लाल शर्ट वाल्यांची संघटना सुरू केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

१४ डिसेंबर २०२४

महत्वाचे प्रश्नसंच

 1. भिल्लांचा उठाव कोठे झाला?

Answer: खानदेश


2. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशी वर आधारित आहे?

Answer: रॅली कमिशन


3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या 1887 च्या मद्रास  अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

Answer: बद्रुद्दिन तय्यब्जी


4. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

Answer: ॲनी बेझंट


5. मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

Answer: ढाका


6. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरल ने केली

Answer: लॉर्ड कर्झन


7. कोणत्या देशातील प्रतिक्रियांमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली?

Answer: तुर्कस्तान


8. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाची संबंधित होता

Answer: नीळ


9. खालीलपैकी कोण भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते?

Answer: एम एन रॉय 


10. इंडिया हाऊस ची  स्थापना कोणी केली

०३ ऑक्टोबर २०२४

पोलीस भरती सराव प्रश्न


Q1.भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यातील आदिवासी भागांच्या संदर्भात विशेष प्रशासकीय तरतुदी आहेत?

उत्तर :- आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम


Q2. कर्कवृत्त कोणत्या देशातून जात नाही?

उत्तर :- नेपाळ


Q3. अन्न आणि कृषी संघटना (FAO) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

उत्तर :-  रोम, इटली


Q4. ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके कोणाकडे आहेत?

उत्तर :- लारिसा लॅटिनिना


Q5. खालीलपैकी कोणता स्त्रोत मौर्य साम्राज्याच्या नगर प्रशासनाची तपशीलवार माहिती देतो?

उत्तर :- मेगास्थनीज इंडिका


Q6. मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर :- भारतोलन


Q7. भारताच्या 2011 च्या जनगणनेचे बोधवाक्य खालीलपैकी कोणते होते?उत्तर :- आपली जनगणना, आपले भविष्य


Q8. भारतातील वनक्षेत्राची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे?

उत्तर :-  24%


Q9. __च्या नमुन्यासाठी लीड क्रोमेटची चाचणी घेतली जाते.

उत्तर :- हळद पावडर


Q10. भारताच्या राज्यघटनेत ____ मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.

उत्तर :- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये – भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
महत्वाचे मुद्दे
भारतीय राज्यघटनेची प्रमुख व महत्त्वाची वैशिष्ट्ये –
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत ....

१) लिखित घटना

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली जाते व एका निश्चित तारखेपासून अधिनियमात व अमलात येते.

भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे मात्र ब्रिटनची राज्यघटना अलिखित स्वरुपाची आहे.

सध्या भारताच्या घटनेत २५ भाग ४६१ कलमे आणि १२ अनुसूची आहेत. अमेरिकेच्या राज्यघटनेची तुलना करावयाचे झाल्यास अमेरिकेच्या घटनेत केवळ ७ कलमे आहेत.

भारतीय घटना विस्तृत का?

भारतीय घटनेमध्ये जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून चांगल्या वैशिष्ट्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला असल्यामुळे घटना विस्तृत झाली आहे.

देशाच्या प्रशासनाचे तपशीलवार विवेचन भारतीय राज्यघटनेमध्ये आहे.

केंद्र व राज्याची सामायिक एकच घटना असल्यामुळे घटनेचा विस्तार वाढला आहे.

कलम ३७० कलम ३७१ ते कलम ३७१ (J) मध्ये राज्यांची संबंधित विशेष तरतुदी देण्यात आल्या आहेत.
भारतीय संघराज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र-राज्य संबंध तपशीलवार देण्यात आले आहेत.
मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्त्वे मूलभूत कर्तव्य यांचे विस्तृत स्पष्टीकरण घटनेमध्ये भर घालते.
इतर देशांच्या घटनांचा अभ्यास व त्या या देशातील महत्त्वाच्या कलमांचा अंतर्भाव यामुळे भारतीय राज्यघटनेचा आकार वाढला आहे.

२) राज्यघटनेचे विविध स्त्रोत rajyaghatanechi vaishishte

सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार करून त्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेला आहे.

भारत सरकार कायदा १९३५ नुसार भारतीय राज्यघटनेचा संरचनात्मक आराखडा मांडण्यात आलेला आहे या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी स्वीकारण्यात आल्या आहेत.

घटनेचा तात्विक भाग म्हणजे मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत तर मार्गदर्शक तत्वे आयरिश घटनेवरून घेण्यात आले आहेत.

घटनेच्या राजकीय भागाचा विचार करता ब्रिटनच्या घटनेवर आधारलेली संसदीय शासन व्यवस्था भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे.

कॅनडा जर्मनी फ्रान्स जपान दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया रशिया इत्यादी देशांच्या घटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटने वरती दिसून येतो. याच कारणामुळे भारतीय राज्यघटनेला उसनी घटना(Borrowed Constitution), ठीगळांचे कार्य(patchwork), पश्चिमेचे अनुकरण(slavish imitation of the west), अशा टीका केल्या जातात. मात्र यामध्ये भारतीय परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे म्हणून हे सुंदर ठिकाणांचे कार्य आहे असे संबोधले जाते.

भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचे महत्त्वाचे स्त्रोत पुढीलप्रमाणे…

भारत सरकार कायदा १९३५ – भारत सरकारच्या १९३५ च्या कायद्यानुसार संघराज्य व्यवस्था, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील इत्यादी भाग स्वीकारण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटना ही मूलतः भारत सरकार कायदा १९३५ वर आधारित आहे. rajyaghatanechi vaishishte
ब्रिटिश घटना – संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि विशेषाधिकार हे ब्रिटिश घटनेवरून स्वीकारण्यात आले आहेत.

अमेरिकेची घटना – मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपती वरील महाभियोग, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदावरून दूर करण्याची पद्धत याबाबी अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

कॅनडा ची घटना – प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार, राज्यपालाची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकारक्षेत्र या बाबी कॅनडाच्या घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
आयरिश घटना – मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेतील सदस्यांचे नामनिर्देशन या बाबी आयरिश घटनेवरून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाची घटना – समवर्ती सूची, संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्य चे स्वातंत्र्य या बाबी ऑस्ट्रेलियाच्या घटनेचा अभ्यास करून स्वीकारण्यात आलेल्या आहेत.
जपानची घटना – कायद्याने प्रस्थापित पद्धत
सोवियत रशिया ची घटना – मूलभूत कर्तव्य, प्रस्ताविकातील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श

वेईमर घटना (जर्मनी) – आणीबाणीच्या कालावधीतील तरतुदी व मूलभूत हक्कांमध्ये होणारा बदल
दक्षिण आफ्रिका – घटना दुरुस्ती ची पद्धत, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक
फ्रान्सची घटना – गणराज्य, प्रास्ताविकेल स्वातंत्र्य, समता, बंधुता या गोष्टी फ्रान्सच्या घटनेवरून घेण्यात आलेल्या आहेत.

३) संघराज्य व्यवस्था (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय घटनेने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य व्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्या घटनेमध्ये आढळतात. केंद्र व घटक राज्य सरकारांचे अस्तित्व, अधिकारांची विभागणी, घटनेची स्वच्छता घटनेची ताठरता स्वतंत्र न्याय व्यवस्था द्विगृही कायदे मंडळ इत्यादी.

घटनेमध्ये गैर संघात्मक किंवा एकात्मक वैशिष्ट्ये ही आढळतात. त्यामध्ये प्रभावी केंद्रशासन एकच घटना एकेरी नागरिकत्व घटनेची लवचिकता एकात्मिक न्यायव्यवस्था अखिल भारतीय सेवा.

म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे वर्णन अर्ध-संघराज्यीय (k.c. व्हेअर), वाटाघाटीचे संघराज्य (मॉरीस जोन्स) सहकारी संघराज्य (ऑस्टिन), केंद्रीकरण्याची प्रवृत्ती असलेले संघराज्य (इवोर जिनिंग)

४) संसदीय शासन पध्दती (rajyaghatanechi vaishishte)

भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार ब्रिटनच्या घटनेवरून केलेला आहे. अध्यक्षीय शासन व्यवस्थेत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ पूर्णपणे विभक्त असतात मात्र संसदीय शासन व्यवस्थेमध्ये यांच्यामध्ये समन्वय व सहकार्य असते.

संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाचे निवड कायदे मंडळाच्या सदस्याकडून केली जाते व मंत्रिमंडळ म्हणजेच कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. राष्ट्रप्रमुख हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात तर शासन प्रमुख हे वास्तव कार्यकारी प्रमुख असतात.

भारतीय संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्ये
राष्ट्रपती नामधारी प्रमुख पंतप्रधान वास्तव प्रमुख
मंत्री कायदेमंडळाच्या सदस्य असणे.

मंत्रिमंडळाची कायदेमंडळा प्रति जबाबदारी
कनिष्ठ सभागृह चे विसर्जन
बहुमताचे सरकार
या वैशिष्ट्यामुळे संसदीय शासन व्यवस्थेला जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था असेही म्हणतात. या व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान शासनव्यवस्था असेही म्हटले जाते.

भारतीय संसदीय शासन व्यवस्था व ब्रिटिश संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक आहे ब्रिटिश पार्लमेंट प्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्थां नाही.

भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे व ब्रिटिश राज्यसंस्था ही राजेशाही आहे.

५) ताठर व लवचिक (rajyaghatanechi vaishishte)

भारताची राज्यघटना अति ताठर ही नाही व अति लवचिकही नाही यामुळे ताठरता व लवचिकता याचे एकत्रीकरण भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येते. ताठर घटनेची घटना दुरुस्ती पद्धत कठीण असते उलट लवचिक घटनेची घटना दुरुस्ती सोपी असते.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये घटना दुरुस्ती ची पद्धती देण्यात आली आहे.

घटनेच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते.

घटनेतील संघराज्याची वैशिष्ट्ये यामध्ये बदल करण्यासाठी वरीलप्रमाणे विशेष बहुमता बरोबरच निम्म्या राज्यांचे समर्थन आवश्यक असते.

या पद्धतीने घटना दुरुस्ती करणे अवघड असल्याने घटना ताठर मानली जाते. मात्र घटनेच्या काही तरतुदी मध्ये केवळ साध्या बहुमताने बदल करता येतो याबाबतीत घटना लवचिक आहेत.

६) संसदीय सार्वभौमत्व व न्यायिक सर्वोच्चता याचे संतुलन (rajyaghatanechi vaishishte) – भारतीय राज्यघटनेत कायदे मंडळ व न्याय मंडळ यांच्यामध्ये अधिकाराबाबत योग्य संतुलन राखण्यात आले आहे. संसदेला कायदा व घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार आहेत आणि संसदेने केलेले कायदे घटनादुरुस्त्या घटनात्मक आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. यात न्यायालयांना सर्वोच्चता आहे. म्हणजेच भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही आणि सर्वोच्च न्यायालय सुद्धा सर्वोच्च नाही तर दोघांच्या अधिकारांमध्ये संतुलन निर्माण करण्यात आलेले आहे. केशवानंद भारती खटला 1973 नुसार असे संतुलन निर्धारित करण्यात आले.

७) स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था – (rajyaghatanechi vaishishte)

भारताच्या घटनेने कायदेमंडळ कार्यकारी मंडळ यांच्याबाबतीत संघराज्य व्यवस्था निर्माण केलेली आहे मात्र न्याय व्यवस्था एकात्मिक ठेवण्यात आली आहे. एकात्मिक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय अशी क्रमबद्ध शृंखला आहे. भारताच्या घटनेने सर्वोच्च न्यायालयाला संघराज्य न्यायालय, अपीलाचे न्यायालय, मूलभूत हक्काचा हमीदाता, घटनेचा संरक्षक बनवले आहे.

८) मूलभूत हक्क –

लोकशाहीमध्ये नागरिकांना समान हक्क प्राप्त होतात. नागरी जीवनासाठी हे मूलभूत हक्क असतात.भारताच्या घटनेने असे हक्क उपलब्ध करून दिले आहेत. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट असल्याने ते प्राप्त करून घेता येतात. हे हक्क नागरिकांना शासन संस्थे विरुद्ध उपलब्ध आहेत. मूलभूत हक्क मुळे देशात राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेची पूर्तता करण्याचे कार्य करतात. असे मूलभूत हक्क व मर्यादित नसून त्यावर बंधने आहेत.

९) राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (rajyaghatanechi vaishishte) –

मार्गदर्शक तत्वे भारतीय घटनेचे एक वैशिष्ट्य आहे.ही तत्वे कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत मात्र देशाच्या प्रशासनात सरकारला मार्गदर्शक आहेत. घटनेच्या प्रारंभा नंतर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यापैकी वरचढ कोण असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी मिनर्वा मिल खटला १९८० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला की भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे संतुलनाच्या आधार शिलेवर आधारलेली आहेत.

१०) मूलभूत कर्तव्य – (rajyaghatanechi vaishishte)

स्वर्ण सिंह समितीच्या शिफारशीनुसार ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये मूलभूत कर्तव्य कलम ५१ अ मध्ये अंतर्भूत करण्यात आली. यात दहा मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे कर्तव्य अंतर्भूत करण्यात आले.

११) आणीबाणी विषयक तरतुदी (rajyaghatanechi vaishishte)-

घटनाकर्त्यांनी कारभार चालवणे अवघड असण्याच्या स्थितीची कल्पना करून आणीबाणीची तरतूद केली. अशा कारभाराच्या स्थितीमध्ये देशाची राजकीय लोकशाही व्यवस्था व घटना यांचे संरक्षण करता यावे यासाठी आणीबाणीच्या तरतुदी दिलेल्या आहेत.

घटनेमध्ये तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे

३५२ कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून पुकारले जाते.
३५६ कलमा अंतर्गत घटक राज्यातील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट स्पष्ट करण्यात आलेली आहे.
३६० कलमानुसार भारताच्या वित्तीय स्थैर्य किंवा पत धोका निर्माण झाल्यास अशी आणीबाणी पुकारता येते.
१२) एकेरी नागरिकत्व –

संघराज्य शासन व्यवस्थेत दुहेरी नागरिकत्व दिले जाते. त्यामुळे नागरिकांना राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे असे दोन प्रकारचे हक्क प्राप्त होतात.भारतीय जनतेला मात्र भारतीय घटनेने एकच नागरिकत्व बहाल केलेले आहे. देशातील प्रादेशिक भिन्नता कमी करून नागरिकांमध्ये राष्ट्रवादाची एकच भावना वाढीस लावणे हा उद्देश एकेरी नागरिकत्व मागे आहे.

१३) सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धत –

भारतीय लोकशाही एक व्यक्ती एक मत या तत्वावर चालते. कलम ३२६ मध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या व्यवस्थेची तरतूद आहे. भारतीय घटनेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या पद्धती द्वारे राजकीय समानता प्रस्थापित करते.

१४) धर्मनिरपेक्ष राज्य (rajyaghatanechi vaishishte) –

भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. प्रस्ताविका व्यतिरिक्त कोठेही धर्मनिरपेक्ष शब्द आढळत नाही. मात्र घटनेतील विविध तरतुदी वरून धर्मनिरपेक्षता दिसून येते.भारतात सकारात्मक धर्मनिरपेक्षता स्वीकारण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य कोणत्याही धर्माचा पुरस्कार करणार नाही मात्र सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 150 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थरी गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ गरीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ गरेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ यनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले


1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

-------------------------------------------------

2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

-------------------------------------------------

3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

-------------------------------------------------

4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

------------------------------------------------

5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

-------------------------------------------------

6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

------------------------------------------------

7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

------------------------------------------------

8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

------------------------------------------------

9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

------------------------------------------------


10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

------------------------------------------------

11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-----------------------------------------------

12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

------------------------------------------------

13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

------------------------------------------------

14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

------------------------------------------------

15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

------------------------------------------------

16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

------------------------------------------------

17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

------------------------------------------------

18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-----------------------------------------------

19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-----------------------------------------------

20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

-------------------------------------------------


21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

-------------------------------------------------

22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

-------------------------------------------------

23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

-------------------------------------------------

24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

-------------------------------------------------

25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ...



◆ ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.

     - ॲनी बेझंट

       

◆ ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

  - पद्‍म विभूषण


◆ 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले. 

    - राजर्षी शाहू महाराज


◆ इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓ 

    - सेवा

 

◆ शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

   - औरंगाबाद


◆ जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓

     - तिसरा


◆  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

   - शर्करा


◆ अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓

    - केरळ


◆ राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓

      - 368


◆ गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓

    - लोकसंख्या


◆ गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. 

    - शारदा सदन

 

◆ अतिरिक्त मद्यपानाने  ------- ची कमतरता जाणवते.

   - थायामिन


◆ हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓

    - रांची


◆ फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? 

     - जळगाव


◆ ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

     - संगमरवर


◆ 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? 

    - मणि भवन

 

◆ भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?

    - आयएनएस गरुड


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓

    - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

◆ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓

     - लक्षद्वीप


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓

    - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

◆ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓

      - १२ लाख चौ.कि.मी.


◆ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----

      - दख्खनचे पठार


◆ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓

     - मध्य प्रदेश


◆ महाराष्ट्राच्या ------  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.

   - उत्तरे

 

◆ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. 

    - निर्मळ रांग

 

◆ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? 

     - नदीचे अपघर्षण


◆  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓

    - किन्हाळा


◆ दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓

   - Lignite


◆ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓

    - औरंगाबाद

 

◆ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓

   - पाचगणी


Q1.अकबराने बांधलेल्या उपासनागृहाचे नाव काय होते?

उत्तर :- इबादत खाना


Q2.खालीलपैकी कोणत्या समितीचे वर्णन अंदाज समितीची ‘जुळी बहीण’ म्हणून केले जाते?

उत्तर :- लोकलेखा समिती


Q3.भारतात प्रच्छन्न बेरोजगारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात आहे?

उत्तर :- कृषी क्षेत्र


Q4.भारतात ‘उन्हाळी मान्सून’ पाऊस कोठे पडतो?

उत्तर :- पश्चिम किनारा


Q5.परिसंस्थेतील घटकांच्या चक्राला_असे म्हणतात.

उत्तर :- जैव-रासायनिक चक्र


Q6.‘गरिबी हटाव’चा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता?

उत्तर :- चौथी योजना


Q7. इकोलॉजिकल कोनाडा ही संकल्पना पहिल्यांदा कोणामार्फत मांडण्यात आली?

उत्तर :- जे. ग्रिनेल


Q8.काश्मिर हरिण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे?

उत्तर :- दाचीगम


Q9.इको-मार्क हे कोणत्या प्रकारच्या भारतीय उत्पादनांना दिले जातात?

उत्तर :- पर्यावरणास अनुकूल


Q10.राष्ट्रपतीपदाची रिक्त जागा किती महिन्यात भरली जाणे आवश्यक आहे?

उत्तर :- 6 महिने

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Note - हे प्रश्न तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलिस भरती मध्ये नक्की दिसतील .

१७ सप्टेंबर २०२४

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.


➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

➡️ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे, दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

➡️ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

➡️ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

➡️ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

➡️ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

➡️ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

➡️ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.



➡️ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ⬅️

    क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

   मि - मिझोराम
   त्र - त्रिपुरा
   म - मध्य प्रदेश
  झा - झारखंड
   रा - राजस्थान
   गु - गुजरात
  छा - छत्तीसगड
  प - पश्चिम बंगाल.

___________________________

०२ सप्टेंबर २०२४

पोलीस भरती प्रश्नसंच

 1. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.

आकाशगंगा

 दीर्घिका

 तेजोमेघ  

तारकामंडल

उत्तर : आकाशगंगा


2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.

 भांगाची भरती

उधानाची भरती

 ध्रुवीय भरती

 विषुववृत्तीय भरती

उत्तर : उधानाची भरती


 3. रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

 भूपट्ट निर्मिती

 ज्वालामुखी

भूकंप

 मंद हालचाली

उत्तर : भूकंप


 4. —– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.

 तांबे

 बॉक्साइट

 लोखंड

मॅगनीज

उत्तर : मॅगनीज


 5. —– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.

 हिराकुंड

 जायकवाडी

भाक्रा नांगल

 तुंगभद्रा

उत्तर : भाक्रा नांगल


 6. काथ —– या वृक्षापासून बनवितात.


 साल

 देवदार

 हलदू

खैर

उत्तर : खैर


 7. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.

 कळसूबाई

धुपगड

 महेंद्रगीरी

 अनैमुडी

उत्तर : धुपगड


 8. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.

भारत

 नेपाळ

 चीन

 म्यानमार

उत्तर : भारत


 9. —– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.

व्हेनिस

 नेपल्स

 मिलान

 तुरीन

उत्तर : व्हेनिस


 10. —– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 श्रीलंका

 आयर्लंड

ग्रीनलंड

 ऑस्ट्रेलिया

उत्तर : ग्रीनलंड


 11. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.


 हिमालय

अंडीज

 आल्पस

 रॉकी

उत्तर : अंडीज


 12. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे.

 पाचव्या

 सहाव्या

सातव्या

 आठव्या

उत्तर : सातव्या


 13. अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.

 पोर्टब्लेयर

कंवरती

 दिल्ली

 सिल्वासा

उत्तर :कंवरती


 14. इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.

 गुजरात

राजस्थान

 उत्तर प्रदेश

 मध्य प्रदेश

उत्तर : राजस्थान


 15. गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.

 विंध्य

 सातपुडा

अरवली

 हिमालय

उत्तर : अरवली


 16. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.

 ओडिसा

 केरळ

कर्नाटक

 आंध्रप्रदेश

उत्तर : कर्नाटक


 17. भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.

नर्मदा

 कृष्णा

 गोदावरी

 कावेरी

उत्तर : नर्मदा


 18. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?

 मीटर

 रिश्टर

फॅदम

 फूट

उत्तर : फॅदम


 19. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.

 पंपाज

डाऊन्स

 प्रेअरी

 व्हेल्ड

उत्तर : डाऊन्स


 20. —– हा जागृत ज्वालामुखी आहे.

 व्हेसूव्हियस

 किलीमांजारो

 काटमाई

फुजियामा

उत्तर : फुजियामा

२४ जुलै २०२४

महत्वाचे प्रश्नसंच

 धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे ?
नंदुरबार.

 गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?
हरियाणा.

 अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
चौंडी.( अहमदनगर )

 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
दिल्ली.

 शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?
गुरूग्रंथ साहेब.

 शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?
ज्वरमापी.

 चारमिनार कोणत्या शहरात आहे ?
हैदराबाद.

 पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
चार्ल्स डार्विन.

 मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?
ग्रीनविच.

 मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता ?
जीभ.

 माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
महात्मा गांधी.

 चैत्यभूमी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
मुंबई.

 खालसा या पंथाची स्थापना कोणी केली ?
गुरू गोविंदसिंग.

 हाॅकी जादूगर कोणाला म्हणतात ?
मेजर ध्यानचंद.

 लीप वर्षत एकूण किती दिवस असतात ?
३६६ दिवस.

 विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बुद्धीबळ.

 जगातील क्षेत्रफळाने दुस-या क्रमांकाचा देश कोणता ?
कॅनडा.

 आहाराचे मोजमाप कोणत्या एककात होते ?
कॅलरी.

 वि.वा.शिरवाडकर यांचे टोपणनाव काय आहे ?
कुसुमाग्रज.

 अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
किलोमीटर..

 आयोडिन या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
गलगंड.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ कोठे आहे ?
औरंगाबाद.

 मॅग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा कोणती ?
Mg.

 गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात ?
जयपूर.

 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
महात्मा फुले.

 कोणत्या झाडापासून कात मिळतो ?
खैर.

 आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?
८ मार्च.

 हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासांमुळे होतो ?
क्युलेक्स मादी.

 अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?
कोलंबस,इटालियन खलाशी.

 आग विझविण्यासाठी कोणता वायू वापरला जातो ?
Co2.

 कोर्णाक मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
उडीसा.

 भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ कोणते ?
 कुशीनगर.

 बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?
मुरलीधर देविदास आमटे.

 'भारतीय शेक्सपियर' असे कोणाला म्हटले जाते ?
कालिदास.

 विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?
गागोदे.( रायगड )

 झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवीगार दिसतात ?
क्लोरोफिल.

 क्षय ( T.B. ) या रोगासाठी कोणती लस वापरतात ?
बीसीजी लस.

 कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर AK-47 चे चित्र आहे ?
मोझांबिक्यू.

 उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?
ज्यूल

 संत गाडगे बाबा विद्यापीठ कुुठे आहे ?
अमरावती. ( महाराष्ट्र )

 भारतातील सर्वांत उंच मिनार कोणते ?
कुतुबमीनार.

 पृथ्वीच्या तापमान वाढीस कोणता वायू कारणीभूत आहे ?
Co2.

 नेपोलियन बोनापार्टची जन्मभूमी कोणती ?
कोर्सिका.

 नॅशनल डिफेन्स अँकेडमी कोठे आहे ?
खडकवासला.

 नाना पाटील यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?
क्रांतिसिंह.

 आशा योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
११ फेब्रुवारी २००५.

 देशातील हरितक्रांतीचे जनक कोण ?
एम. एस. स्वामीनाथन.

 आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या ?
डाॅ. लक्ष्मी स्वामीनाथन.

 वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
एनी बेझंट.

 कविता राऊत हे नाव कशाशी संबंधित आहे ?
अथेलेस्टिक.

 'जलमणी योजना' कशाशी संबंधित आहे ?
विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे.

 भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण ?
प्रतिभाताई पाटील.

 मराठवाड्यातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
औरंगाबाद.

 सौम्या स्वामिनाथन ह्या कशाशी संबंधित आहे ?
चेस.

 कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
अनुताई वाघ.

 मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करते ?
कल्ले.

 आंध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?
कुचिपुडी.

 स्त्री - पुरूष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
ताराबाई शिंदे.

 भारताच्या प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?
मीरा कुमार.

 महाराष्ट्रातील विमान कारखाना कोठे आहे ?
ओझर मिग.( नाशिक )

 महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?
८०० किमी.

 चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
ओरिसा.

 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?
कोल्हापूर.

 ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
बीड.

 चंदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ?
कर्नाटक.

 महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
गोदावरी.

 भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ?
केरळ.

 रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय ?
सेवासदन. ( पुणे )

 आस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?
जेम्स कुक.

 महाराष्ट्रातील आद्यशिक्षिका कोण आहेत ?
सावित्रीमाई फुले.

 आसाम राज्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
कामरूपा.

 'बावन्न दरवाजांचे शहर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?
औरंगाबाद.

 संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात आढळते ?
राजस्थान.

 भारतरत्न मिळणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ति कोण ?
धोंडो केशव कर्वे.

 कळसूबाई हे नाव कशाशी संबंधित आहे ?
पर्वत शिखर.

 हिमरू शालीकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
औरंगाबाद.

 भारताची प्रथम महिला अर्थमंत्री कोण ?
निर्मला सितारामन.

 महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?
ताजमहल. ( मुंबई )

 वीरधवल खाडे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
जलतरण.

 ग्रामोफोनचा संशोधक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
थाॅमस एडिसन.

 संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे ?
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.

 महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती.

 वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण आहे ?
जगदीशचंद्र बोस.

 आपल्या भारताचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणण्यास अंदाज़े किती वेळ लागतो ?
५२ सेकंद.

 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?
सॅम पित्रोदा.

 भारतीय गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ?
लता मंगेशकर.

 मुळा व मुठा या नद्या कोणत्या शहरातून वाहत जातात ?
पुणे.

 तांबे या खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
चंद्रपूर.

 WTO चे पूर्ण रूप काय आहे ?
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.

 रवींद्रनाथ टागोर हे कोणत्या भाषेतील कवी आहे ?
बंगाली.

 पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
पु. ल. देशपांडे.

 संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?
राज्यसभा.

 भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ?
२६ जानेवारी १९५०.

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०१९ कोणत्या देशाने जिंकली ?
इंग्लंड.

 जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
११ जुलै.

 केजीबी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे ?
रशिया.

 राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
२५ जानेवारी.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
सोनेगांव. ( नागपूर )

 मौर्य वंशाचे शेवटचे राजा कोण होते ?
बृहद्रथ.

 संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?
न्यूयॉर्क.

 गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
आयोडीन.

 नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
कोलकाता.

 रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
गुरूदेव.

 संत नामदेव महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
नरसी. ( हिंगोली )

 प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
मदुराई. (,तामिळनाडू )

 गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
आयोडीन.

 नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
कोलकाता.

 रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
गुरूदेव.

 संत नामदेव महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
नरसी. ( हिंगोली )

 प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
मदुराई. (,तामिळनाडू )

 दौलताबाद किल्ला कोठे आहे ?
औरंगाबाद.

 चीन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
टेबल टेनिस.

 विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?
मुकुंदराज.

 शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
थर्मामीटर.

 आयझॅक न्यूटन कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते ?
इंग्लंड.

 बुलबुल चक्रीवादळ कोणत्या सागरात तयार झाले होते ?
बंगालचा उपसागर.

 राजाराम मोहन राॅय पुरस्कार - २०१९ कोणाला जाहीर झाला ?
गुलाब कोठारी.

 यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे ?
पुणे.

 क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
द्रोणाचार्य पुरस्कार.

 जलधोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
मेघालय.


 शेअर बाजाराची सुरूवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?
नेदरलॅंड.

 आशियातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
गोबी वाळवंट.

 गरूड हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ?
स्पेन.

 'भरतनाट्यम शास्त्रीय नृत्‍य' कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
तामिळनाडू.

 'महाकवी कालिदास' यांचे स्मारक कोछे आहे ?
रामटेक. ( नागपूर )

 हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे ?
जपान.

 दिवस व रात्र कोठे समान असतात ?
विषुववृत्त.

 जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
रोम.

अलेक्झांडर उर्फ सिंकदर यांच्या गुरूचे नाव काय होते ?
अँरिस्टॅटल.

 छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?
सईबाई.

 केदारनाथ प्राचीन मंदीर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
उत्तराखंड.

 'मेरा भारत महान' हा नारा कोणी दिला ?
राजीव गांधी.

 ऑस्कर पुरस्काराची सुरूवात कधी झाली ?
१९२९ मध्ये.

 नर्मदा नदी कोठे जाऊन मिळते ?
अरबी समुद्र.

 'काॅस्टिक सोडा' याचे शास्त्रीय नाव काय आहे ?
सोडियम हायड्राक्साइड.

 महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे ?
सदरक्षणाय,खलनिग्रहणाय.

 संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते ?
एच.डी.मुखर्जी.

 लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते ?
टायलिन.

 कर्बोदके कशापासून बनलेली असतात ?
कार्बन,हायड्रोजन,प्राणवायू.

 मानवी ह्दय कशाचे बनलेले असते ?
स्नायू.

 मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते ?
१३०० ते १४०० ग्रॅम.

 जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे ?
अप्रत्यक्ष कर.

 हुमायुनामा या ग्रंथाचे लेखक कोण ?
गुलबदन बेगम.

 बाणसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?
सोन नदी.

 भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो ?
सरन्यायाधिश.

 ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
महाराष्ट्र.

 NCC चे घोषवाक्य काय आहे ?
एकता व अनुशासन.

 स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
३० मार्च १९८५.

 पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
मज्जासंस्था.

 संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
नारायण सूर्याजीपंत ठोसर.

 ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
महाराष्ट्र.

 NCC चे घोषवाक्य काय आहे ?
एकता व अनुशासन.

 स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
३० मार्च १९८५.

 पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
मज्जासंस्था.

 संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
नारायण सूर्याजीपंत ठोसर.

 भारतात जनगणना दर किती वर्षांनी केले जाते ?
दहा वर्षानंतर.

 गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
क्रिकेट.

 गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला ?
सारनाथ.

 लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
गोमती.

 शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?
कँल्शिअम फॉस्फेट व कँल्शिअम कार्बोनेट.

 चहामध्ये कोणता घटक असतो ?
टॅनिन.

 इडन गार्डन स्टेडियम कोठे आहे ?
कोलकाता.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोणत्या शहरात घेतली ?
नागपूर.(महाराष्ट्र)

 दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
यमुना.

 बिबि का मकबरा महाऱाष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
औरंगाबाद.

 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
दिल्ली.

 स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री कोण होते ?
सरदार वल्लभभाई पटेल.

 सूर्यप्रकाशात किती रंग समाविष्ट असतात ?
सात.

 नर मानवाची लिंग गुणसुत्रे कोणती ?
XY.

 ग्लुकोमिया आजार कोणत्या अवयवात होतो ?
डोळे.

 मानवाचे किती दात पडून नव्याने दात येतात ?
वीस.

 भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे ?
सत्यमेव जयते.

 पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणातून तयार करतात ?
जस्त,तांबे.

 रियो २०२० चा मुख्य उद्देश्य काय होता ?
शाश्वत विकास लक्ष्य.

 गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती.

 औष्णिक वीज प्रकल्पातून कोणता वायू बाहेर पडतो ?
सल्फर डाय ऑक्साईड.

 कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात येते ?
सातारा.

 ताजमहल कोणी निर्माण केला ?
मुघल शासक शहाजहान.

 विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो ?
अर्थोपोडा.

 महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
पुणे.

 २००० रू ची नोट १९७८ नंतर पुन्हा कधी चलनात आली ?
१० नोव्हेंबर २०१६ पासून.

 विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे ?
आर्वी.( पुणे )

 धुपगड पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
सातपुडा पर्वत रांग.

 भारतातील सर्वांधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते ?
भात.

देशातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा कोणती ?
एसपीजी.

 सानिया मिर्झा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
टेनिस.

 आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
दयानंद सरस्वती.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक कुठे झाला ?
रायगड.

 महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय नृत्यप्रकार कोणता ?
लावणी.

 ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
चित्रपट.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...