Tuesday, 25 June 2024

58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024


-------------------------------------
◾️प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण)
◾️महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण )

ज्ञानपीठ पुरस्कार हा
🔥संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा
🔥उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला जात .

🔖ज्ञानपीठ पुरस्कार माहिती
-----------------------------------------
◾️1961 स्थापना सुरवात 1965 ला झाली
◾️दरवर्षी दिला जातो 
◾️सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे.
◾️भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषा + इंग्रजी भाषा
◾️मरणोत्तर दिला जात नाही.
◾️पहिला ज्ञानपीठ 1965 - मल्याळम लेखक जी शंकर कुरूप
◾️पहिली महिला ज्ञानपीठ 1976 - बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी
◾️1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले.
◾️वाग्देवीची (देवी सरस्वती) मूर्ती आणि 11 लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
◾️2018 मध्ये, हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताव घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आला.
◾️एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील दोन वर्षांसाठी पुरस्कारासाठी पात्र नसते.

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना



🔺 सभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला.

 🔺  सभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय.
परीक्षा उत्तीर्ण झाले.सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

🔺 नताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

🔺 डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

🔺 जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

🔺 नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

🔺 नताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

🔺 सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.
त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

🔺 आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

🔺 सभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

🔺 आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

🔺आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

🔺 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.

राज्यसेवा परीक्षा संदर्भ पुस्तके:-

•मराठी- 

- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे 

- अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन 

- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.


•इंग्रजी- 

- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी 

- Wren and Martin English Grammar 

- अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन 

- 10000-Objective-general-English by R.S. Aggarwal & Vikas Aggarwal

- द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर - सुदेश वेळापुरे


(मराठी-इंग्रजीचा स्कोअर वाढविण्यासाठी हितेशकुमार पटले (EasyPadhai)  (Android Application) उपयुक्त ठरू शकते.


•सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल 

- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर 

- इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

- Spectrum; A Brief History Of · Modern India 

- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार 

- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ.अनिल कटारे

- आधुनिक भारताचा इतिहास- डॉ.श्रीनिवास सातभाई

- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- प्राचार्य डॉ एस,एस.गाठाळ

- महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास- भिडे-पाटील

- गांधींनंतरचा भारत- रामचंद्र गुहा 

- आधुनिक भारताचा इतिहास- वैद्य सुमन,शांता कोठेकर

- आधुनिक भारत- य ना कदम

- भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे

- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी 

- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी 

- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे 

- दूरसंवेदन- प्रा. कार्लेकर 

- हुसेन/खुल्लर यांची पुस्तके

- जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ


•सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा 

- इंडियन पॉलिटी- एम.लक्ष्मीकांत

- स्पेक्ट्रम पॉलिटी फॉर मेन्स.

- इंट्रोडक्‍शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन- डी. डी. बसू

- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल 

- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील 

- आपले संविधान- सुभाष कश्यप 

- आपली संसद- सुभाष कश्यप 

- भारतीय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे

- पंचायतराज- अर्जुन दर्शनकर 

- पंचायतराज- के. सागर 

- पंचायती राज- किशोर लवटे

- महाराष्ट्र प्रशासन व्यवस्था -आर के बंग

- Modern Indian Political thought- B. L. Bhole

- भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण – प्रा. चिं. ग. घांगरेकर


•सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क 

- मानवाधिकार- NBT प्रकाश 

- मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे 

- मानवी हक्क- प्रशांत दीक्षित 

- मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन 

- भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा 

- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे 

- Wizard-Social Issue


•सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास 

- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 

- भारत आर्थिक पाहणी अहवाल 

- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर 

- अर्थशास्त्र- देसाई भालेराव 

- भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे

- चालू आर्थिक घडामोडी- शिंदे व सत्रे

- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर 

- विज्ञान घटक- स्पेक्ट्रम 

- विज्ञान तंत्रज्ञान- के सागर 

- विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन 

- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) 

- प्रा. के .एम .भोसले- काटे यांची पुस्तके

- अर्थव्यवस्था विशेषांक- प्रतियोगिता दर्पण


•चालू घडामोडी-

- सकाळ, मटा, लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस ही वृत्तपत्रे 

- परिवर्तनाचा वाटसरू’ पाक्षिक 

-लोकराज्य’, योजना-कुरुक्षेत्र मासिके, 

- महाराष्ट्र वार्षिकी'- युनिक प्रकाशन 

- बळीराम हावळे, दत्ता सांगोलकर,देवा जाधवर व राजेश भराटे यांची पुस्तके कमी कालावधीत रिव्हिजन करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतात.

- तसेच maharashtra.gov.in, mahanews.nic.in ,pib.nic.in या वेबसाईटही अत्यंत उपयुक्त आहेत.

- फक्त दूरदर्शन व आकाशवाणी वरील वाद संवादाचा फायदा होऊ शकतो.

- शक्य असल्यास आदित्य अॅकॅडमीच्या नोट्स वाचू शकतात.


टीप:- अधिकृत संदर्भ म्हणून NCERT, स्टेट बोर्ड व य.च.मु ची पुस्तके अभ्यासाने अत्यंत गरजेचे आहे.तसेच विविध खाजगी क्लासेसचे स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावरील पुस्तके व प्लानर व सराव प्रश्नसंच उपयुक्त ठरू शकतात.


( सर्व पुस्तके अभ्यासणे गरजेचे नाही विविध पर्याय म्हणून जास्त पुस्तकांची नावे दिलेली आहेत. आणि तसंही आपल्याला सिल्याबस पूर्ण करायचाय पुस्तकं नाही)

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे


१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट

२)  १८२२ कुळ कायदा 

३)  १८२९ सतीबंदी कायदा 

४)  १८३५ वृत्तपत्र कायदा 

५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता 

६)  १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा 

७)  १८५८ राणीचा जाहीरनामा 

८)  १८५९ बंगाल रेंट अॅक्ट

९)  १८६० इंडियन पिनल कोड 

१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट

११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा 

१२)  १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

१३)  १८८२ देशी वृत्तपत्र कायदा 

१४)  १८८३ इलबर्ट बिल कायदा 

१५)  १८८७ कुळ कायदा 

१६)  १८९२ कौन्सिल अॅक्ट

१७)  १८९९ भारतीय चलन कायदा 

१८)  १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा 

१९)  १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा 

२०)  १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा 

२१)  १९०४ सहकारी पतसंस्था कायदा 

२२)  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 

२३)  १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा

२४)  १९१९ रौलेक्ट कायदा 

२५)  १९३५ भारत सरकार कायदा 

२६)  १९४४ राजाजी योजना 

२७)  १९४५ वेव्हेल योजना 

२८)  १९४५ त्रिमंत्री योजना 

२९)  १९४७ माउंटबॅटन योजना 

३०)  १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

भारतीय इतिहासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न 1. सायमन कमिशन कधी भारताला भेट दिली?

उत्तर – १९२८ इ.स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 2. सॉन्डर्सला कोणी मारले?

उत्तर - सरदार भगतसिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 3. चिन्ह चलन कोणी सुरू केले?

उत्तर - मोहम्मद बिन तुघलक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 4. सहायक युती प्रणालीचे जनक कोण होते?

उत्तर - लॉर्ड वेलस्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 5. उपकंपनी कराराला निश्चित आणि सर्वसमावेशक स्वरूप कोणी दिले?

उत्तर - लॉर्ड वेलस्ली (1798-1805)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 6. सल्तनत काळात जमीन महसुलाचा सर्वोच्च ग्रामीण अधिकारी कोण होता?

उत्तर – चौधरी (मुकदमा किंवा पत्र)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 7. साल्हारच्या युद्धात मुघल सैन्याचा पराभव कोणी केला?

उत्तर - छत्रपती शिवाजी महाराज

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 8. साल्हारची लढाई केव्हा झाली?

उत्तर – १६७२ इ.स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 9. प्रथम लोह आणि पोलाद उद्योग कोठे स्थापन झाला?

उत्तर - बिहार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

प्रश्न 10. प्रथमच जिझिया कर लागू करण्याचे श्रेय कोणाला जाते?

उत्तर - मोहम्मद बिन कासिम

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे



Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात? 

- रेने कॅसिन


Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- 12 ऑक्टोबर 1993


Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?

- आशिया खंडात


Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ? 

-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)


Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?

-कन्हारगाव अभयारण्य


Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा) 


Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?

- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग 


Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?

- 86 सेंटिमीटर


Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?

- 8611 मीटर 


Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)

महाराष्ट्र दिनविशेष प्रश्नसंच

प्र.1) "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले

        मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले

        खरा वीर वैरी पराधीन तेचा

        महाराष्ट्र आधार या भारताचा"

या कवितेद्वारे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नव चैतन्य आणले ते कोण?

1) संत गाडगेबाबा           2) प्र.के.अत्रे    

3) सेनापती बापट.          4) केशवसुत



प्र.2) ----------------- पासून कामगार दिन प्रतिवर्षी साजरा केला जातो?

 1) 1 मे 1891             2) 1 मे  1886    

 3) 1 मे 1902             4) 1 मे  1881



प्र.3) संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ------------ यांचा सहभाग होता ?

अ) अमर शेख                ब) श्री गव्हाणकर

क) अण्णाभाऊ साठे       ड) शंकरराव जाधव

पर्यायी उत्तरे:

1) अ आणि ब फक्त         2) ब, क आणि  ड  फक्त 

3) अ, ब आणि  क  फक्त  4) वरील सर्व बरोबर



प्र.4) -------------- यांनी आपल्या मराठा या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तसेच विरोधकांवरही बोचरी व कठोर टीका केली ?   

1) प्र.के.अत्रे              2) श्रीपाद डांगे 

3) एस.एम.जोशी        4) प्रबोधनकार ठाकरे



प्र.5) काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे प्रक्षोभक विधान ------------- या नेत्याने केले ?

1) स.का.पाटील                2) मोरारजी देसाई

3) भाई उद्धवराव पाटील     4) लालजी पेंडसे



प्र.6. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील पहिले‌ हुतात्मा कोण?

1) सीताराम बनाजी पवार    2) गंगाराम विष्णू गुरव 3) मनू कर चांदेकर      4) बाबूराव दे. पाटील



प्र.7) --------------- यांनी जनसत्ताच्या अंकात लढल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र होणार नाही या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध केला?

1) शंकरराव मोरे                    2) केशवराव जेधे 

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.   4) अमृत डांगे



प्र.8) अकोला करार- 1947 बाबत योग्य विधाने ओळखा?

अ) दार कमिशनसमोर महाराष्ट्राची मांडणी करणे.

 ब) वराड -नागपूरमधील जनतेची संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबाबत कसलीही शंका नाही हे दर्शवणे.

क) हा करार धनंजयराव गाडगीळ यांच्या योजनेवर आधारित होता.

ड) एका प्रांतात महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत असावेत.

पर्यायी उत्तरे:

1) अ आणि ब फक्त        2) अ, ब आणि क फक्त 

3) अ, ब आणि ड फक्त    4) वरील सर्व बरोबर



प्र.9) ---------------- रोजी मराठी भाषिकांचे मुंबई राजधानी असणारे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले?

1) 1 मे 1961               2) 1 मे 1962 

3) 1 मे 1960               4)  1मे 1956



प्र.10) --------------- यांनी पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,अशी दर्पोक्ती केली?

1) स.का.पाटील          2) मोरारजी देसाई

3) शंकरराव देव           4) शंकरराव चव्हाण



--------------------------------------------------------------प्र.11) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात 107 हुतात्मे झाले कोल्हापूर येथील------- हे 107 वे हुतात्मे होय?

1) गिरधर लोहार      2) लक्ष्‍मण गावडे

3) बाबुराव पाटील    4) शंकरराव तोरस्कर



प्र.12) स्वतंत्र विदर्भाची मागणी --------------यांनी केली होती? 

1) शेषराव वानखेडे          2) बापूजी आणे

3) डॉ. खेडकर                4) धनंजय गाडगीळ



प्र.13) खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्र महामंडळ स्थापन करून मराठी भाषिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला?

1) सेनापती बापट           2) शंकरराव देव 

3) बापूजी अणे               4) शंकरराव मोरे



प्र.14) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ मंत्री पदाचा राजीनामा महाराष्ट्र वरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ ------------- यांनी दिला?

1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर   2) मोरारजी देसाई

3) चिंतामणराव देशमुख        4) शंकरराव चव्हाण



प्र.15) 12 मे 1946 रोजी ------------- या ठिकाणी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव झाला?

1) पुणे     2) औरंगाबाद   3) बेळगाव   4) मुंबई


--------------------------------------------------------------


✅ उत्तरतालिका:


1-3         2-1        3-3        4-1        5-2


6-1         7-1        8-4        9-3        10-1


11-4      12-2      13-1      14-3        15-3


कॅबिनेट मिशन

   कॅबिनेट मिशनने (त्रिमंत्री योजना) भारताच्या  संविधान सभेची रचना केली


 🟣 4 चिफ कमिशनरांचे प्रांत होते


✔️ दिल्ली, 

✔️ अजमेर-मारवाड,

✔️ कर्ग व

✔️ बलुचीस्तान 


🟢 जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये  296 जागांसाठी संविधान समितीच्या निवडणुका पार पडल्या


🔷  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने  २०८

🔷  मस्लिम लीग पक्षाने 73 

🔷  अपक्षांनी 15 जागा

 जिंकल्या


🔴 संस्थानिकांनी संविधान सभेत (घटना समितीत) सामील न होण्याचे ठरविल्याने त्यांच्या 93 जागा भरण्यात आल्या नाहीत

Latest post

महत्वाचे इतिहास प्रश्न

१. इबादत खाना का बांधण्यात आला?  अ. धर्मांवर चर्चा करणे ब. राज्याच्या चर्चेसाठी C. लोकांशी संवाद साधण्यासाठी D. यापैकी काहीही नाही  उत्तर: अ...