Thursday 5 September 2024

मुघल साम्राज्याचा उदय


♦️1. बाबर (सन 1526 ते 1530) :

✔️Founder 


✔️Battle of Khanwa

:Babur defeated Rana Sunga of Mewar and his allies.


✔️Battle of Ghaghra

Babur defeated the joint forces of the Afghans and Sultan of Bengal


✔️Babur defeated Ibrahim Lodi in the first battle of Panipat.



2. हुमायून (सन 1530 ते 1555) :


• बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.

• यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्‍या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्‍यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.


3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-

:सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.

✔️जमीन महसूल सुधारणा: –

• शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.

✔️रस्ते बांधणी :-

✔️चलन व्यवस्था :-

• त्याने रुपया हे नाणे सुरू केले.

✔️टपाल व्यवस्था :-


४.हुमायून (सन 1555 ते 1556) :


🔥His biography Humayunnama was written by Gulbadan Begum in Persian language.


5. अकबर (1556 ते 1606) :


   ✔️second battle of Panipat in 1556

  ✔️In the Battle of Haldighati, Rana Pratap Singh was severely defeated by the Mughal army

   ✔️ Chand Bibi defended Ahmednagar against the Mughal forces.


✔️Ibadat Khana (House of worship) at his new capital Fatepur Sikri.

• अकबर हा सहष्णू राजा होता.

• त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.

• सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

• हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.

• बालहत्या प्रथा बंद केली.

• सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.

✔️, he promulgated a new religion called Din Ilahi or Divine Faith.

कला व विद्याप्रेमी :-

• अकबराच्या काळात आगर्‍याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.

• अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.

• अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.

• तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.

• अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.


6. जहांगीर (1606 ते 1627) :


• त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.

• मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.

• काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.

• जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.


7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :

• त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.

• 

• शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आणी लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.


8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :

👉🏾Alamgir, World Conqueror.


✔️ninth Guru of Sikhs Guru Tegbahadur was executed by Aurangazeb.


• औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. 


याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.


• औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.

• शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. 



औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.


• सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...