Tuesday 27 August 2024

खालील प्रश्न one Liner आहेत पण महत्वाचे आहेत.

________________________________

Q.1] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?

A] पंडित नेहरू

B] सलीम अली

C] जिम कोर्बेट

D] कैलास सांकला

 उत्तर: D] कैलास सांकला

________________________________

Q.2] नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?

A] लोखंड

B] तांबे

C] चांदी

D] यापैकी नाही

 उत्तर: D] यापैकी नाही.

________________________________

Q.3] भारतातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कोठे आहे?

A] गडचिरोली

B] भंडारा

C] यवतमाळ

D] वर्धा

 उत्तर: B] भंडारा.

________________________________

Q.4] सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली?

A] गणेश द्रविड

B] वांची अय्यर

C] नेत्रसेन

D] रामचंद्र यादव

 उत्तर: C] नेत्रसेन.

________________________________

Q.5] भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?

A] उत्तर प्रदेश

B] केरळ

C] तामिळनाडू

D] महाराष्ट्र

 उत्तर: B] केरळ.

________________________________

Q.6] महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?

A] लतिका घोष

B] सरोजिनी नायडू

C] कृष्णाबाई राव

D] उर्मिला देवी

 उत्तर: A] लतिका घोष.

________________________________

Q.7] जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत?

A] भारत

B] रशिया

C] अमेरिका

D] जपान

 उत्तर: C] अमेरिका.

________________________________

Q.8] अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?

A] महापद्म नंद

B] समुद्रगुप्त

C] चंद्रगुप्त मौर्य

D] सम्राट अशोक

 उत्तर: B] समुद्रगुप्त.

________________________________

Q.9] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

A] पंजाब

B] जम्मू काश्मीर

C] हिमाचल प्रदेश

D] उत्तराखंड

 उत्तर: A] पंजाब.

________________________________

Q.10] भारताला भेट देणारा 'मार्को पोलो' हा प्रवासी कोणत्या देशाचा होता?

A] चीन

B] पोर्तुगाल

C] इटली

D] फ्रांस

 उत्तर: C] इटली.

________________________________

Q.11] 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते?

A] महारष्ट्र

B] आंध्रप्रदेश

C] उत्तर प्रदेश

D] पश्चिम बंगाल

 उत्तर: B] आंध्रप्रदेश.

________________________________

Q.12] राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या?

A] मौलाना आझाद

B] पंडित नेहरू

C] जे.बी.कृपलानी

D] सी.राजगोपालाचारी

 उत्तर: A] मौलाना आझाद.

________________________________

Q.13] 'गोंडवाना कोळसा क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?

A] छत्तीसगढ

B] महाराष्ट्र 

C] कर्नाटक

D] मध्यप्रदेश

 उत्तर: C] कर्नाटक.

________________________________

Q.14] लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री > स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि _ _ _ _ _ _ _ ?

A] असहकार

B] जहालवाद

C] राजकारण

D] राष्ट्रीय शिक्षण

 उत्तर: D] राष्ट्रीय शिक्षण.

________________________________

Q.15] तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

A] नाशिक

B] पुणे

C] धुळे

D] नंदुरबार

 उत्तर: A] नाशिक.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...