Thursday 18 July 2024

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात.


भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ.

1) पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)

2) पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)

3)पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)

4) पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

5) पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)

6) पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

7) पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

8) पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली

9) पहिले व्यापारी विमानोड्डापण-  कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

10) पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

11) पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)

12) पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

13) पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

14) पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा

15) पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)

16) पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)

17) पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल

18) पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)

19) पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)

20) पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)

21) पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा

22) पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात

23) भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता

24) पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)

25) भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...