२८ नोव्हेंबर २०२२

NTPC Important Questions



प्रश्न 1. अंतरिक्ष यात्री को बाह्य आकाश कैसा दिखायी पड़ता है?

उतर - काला


प्रश्न 2. दूरबीन का आविष्कार किसने किया था?

उतर - गैलिलियो ने


प्रश्न 3. दिल्ली स्थित महात्मा गाँधी की समाधि का क्या नाम है ?

उतर - राजघाट


प्रश्न 4. भारत में पहली रेल कहाँ से कहाँ तक चली?

उतर - बम्बई (वर्तमान मुंबई) से थाने तक


प्रश्न 5. भारत में पहली बार मेट्रो रेल सेवा किस नगर में आरम्भ की गई?

उतर - कोलकाता


प्रश्न 6. भारत में रेल का आरम्भ किस सन में हुआ?

उतर - 1853


प्रश्न 7. प्रथम भारतीय अंतरिक्ष यात्री कौन थे ?

उतर - स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा , 1984 में


प्रश्न 8. भारत की प्रथम महिला मुख्यमंत्री कौन थी ?

उतर - श्रीमती सुचेता कृपलानी


प्रश्न 9. हरियाणा के पहले मुख्यमंत्री कौन थे ?

उतर - पं. भगवत दयाल शर्मा


प्रश्न 10. संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब हुई ?

उतर - 24 अक्तूबर 1945


प्रश्न 11. संयुक्त राष्ट्र संघ का मुख्यालय कहाँ स्थित है ?

उतर - न्यूयॉर्क


प्रश्न12. संयुक्त राष्ट्र संघ के पहले महासचिव कौन थे?

उतर - त्रिग्वेली


प्रश्न 13.इस समय संयुक्त राष्ट्र संघ के कितने देश सदस्य हैं ?


उतर - 193


प्रश्न 14. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के कितने देश सदस्य होते हैं ?

उतर - 15


प्रश्न 15. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के कितने देश स्थाई सदस्य हैं?

उतर - 5


प्रश्न 16.अंतरराष्ट्रीय न्यायालय कहाँ स्थित है ?

उतर - द हेग, हॉलैंड में


प्रश्न 17. संयुक्त राष्ट्र संघ के वर्तमान महासचिव कौन है ?

उतर - बान-की-मून


प्रश्न 18. संयुक्त राष्ट्र महासभा में हिंदी में भाषण देने वाले भारतीय कौन थे ?

उतर - अटल बिहारी वाजपेयी


प्रश्न 19. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद् के अस्थायी सदस्य कितने वर्ष के लिये चुने जाते हैं ?

उतर - 2 वर्ष


प्रश्न 20. संयुक्त राष्ट्र संघ का 193वां सदस्य कौनसा देश बना था ?

उतर - दक्षिण सूडान


प्रश्न 21. किस विटामिन की कमी से खून का रुकाव बंद नहीं होता ?

उतर - विटामिन K


प्रश्न 22. हिंदी दिवस कब मनाया जाता है ?

उतर - 14 सितंबर


प्रश्न 23. संविधान के किस अनुच्छेद द्वारा हिंदी को राष्ट्रभाषा घोषित किया गया ?

उतर - अनुच्छेद 343


प्रश्न 24. ओलंपिक खेलों की एकल स्पर्धा में स्वर्ण पदक जीतने वाले एकमात्र भारतीय कौन है ?

उतर - अभिनव बिंद्रा


प्रश्न 25. ओलंपिक खेलों का आयोजन कितने वर्षों बाद होता है?

उतर - 4 वर्ष


प्रश्न 26. सन 2016 में ओलंपिक खेल कहाँ होंगे ?

उतर - रियो डी जिनेरो


प्रश्न 27. अन्तर्राष्ट्रीय मानव अधिकार दिवस कब मनाया जाता है ?

उतर - 10 दिसंबर

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ...

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)


• राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर


• नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)


• कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)


• बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)


• महात्मा फुले- पुणे


• महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)


• गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)


• गोपाळ हरी देशमुख- पुणे


• न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)


• सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)


• बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)


• आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-

शिरढोण (रायगड)


• आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)


• स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)


• सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)


• विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)


• गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)


• विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)


• डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)


• साने गुरुजी- पालघर (रायगड)


• संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)


• सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)


• संत ज्ञानेश्वर- आपेगाव


• संत एकनाथ- पैठण-


• समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)

थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--

           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली. 

मृत्यू २७ सप्टेंबर १८३३


(२) स्वामी विवेकानंद :--

            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे 

भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण. 


(३) रवींद्रनाथ टागोर :--

            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली 

हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१. 


(४) न्यायमूर्ती रानडे :--

           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१. 


(५)लोकमान्य टिळक :--

             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.


(६) महात्मा गांधी :--

            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली 

लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८. 


(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--

              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे 

पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार. 


(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--

         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६. 


(९) सुभाषचंद्र बोस :--

               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते. 


(१०) इंदिरा गांधी :--

               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या 

पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.

चवदार तळे सत्याग्रह

▪ महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून केला सत्याग्रह होता.

▪ चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्तिसंग्राम म्हणून ही ओळखले जाते. यामुळेच हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.

▪ हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेमुळे उच्चजातीय अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे वागवत असत.अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास परवानगी नव्हती.

▪ मुंबई कायदे मंडळाने 1923 साली एक महत्वपूर्ण निर्णय पारित करत सार्वजनिक पाण्याच्या जागा, विहिरी, धर्मशाळा, शाळा, न्यायालये, यांमध्ये अस्पृश्यांनाही परवानगी आहे असे म्हटले होते.

▪ महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी 1924 साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.

▪ अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून  19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला.

▪ याच अनुषंगाने 20 मार्चला महाड चवदार तळ्याचे पाणी पिऊन समतेचा हक्क सिद्ध करायचा या निर्धाराने सर्वजण तळ्याकडे गेले आणि आधी बाबासाहेब आणि नंतर सर्वांनी पाणी प्राशन करून आपला समतेचा संदेश दिला.

▪ सत्याग्रहाच्यावेळी अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्र गोविंद टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे यांचे चांगले सहकार्य लाभले.

▪ या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर, रामचंद्र बाबाजी मोरे, शिवराम गोपाळ जाधव, केशवराव आणि गोविंद आद्रेकर आदी कार्यकर्त्यांचा सत्याग्रहात  महत्वाचा सहभाग होता.

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले.

🅾मूळ आडनाव – गोह्रे

🅾जन्म – 11 मे 1827

🅾मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

🅾1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

🅾1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

🧩उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन
परिचय :

🅾आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

🧩शिक्षण:

🅾फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.
परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.

🅾अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.

🧩विवाह:

🅾महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.
त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

🧩पुढील शिक्षण :

🅾इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

🧩संस्थात्मक योगदान :

🅾3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

🅾1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.
1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.

🅾10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.

🅾व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.
1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

🧩महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

🅾1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).1868 - 'ब्राम्हणांचे कसब'
1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.

🅾1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

🅾1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.अस्पृश्यांची कैफियत.
शिवाजी महाराजांचा पोवाडा.

🧩वैशिष्ट्ये :

🅾थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

🅾1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.
2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.
ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

🅾उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.
सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

सवातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.


1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट  :- 1908


बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.


2) नाशिक कट  :- 1910

वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.


3) दिल्ली कट  :- 1912

रासबिहारी बोस.


4) लाहोर कट  :- 1915

विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.


5) काकोरी कट  :- 1925

सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.


6) मीरत/मेरठ कट। :- 1928

मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.


7) लाहोर कट  :- 1928

भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.


8) चितगाव कट :- 1930

सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.

महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे :


1. काशी - वाराणसी

2. कोसल - श्रावस्ती

3. अंग - चंपा

4. मगध - गिरीव्रज / राजगृह

5. वृज्जी / वज्जी - वैशाली

6. मल्ल / मालव - कुशिनार / कुशीनगर

7. चेदि - शुक्तिमती / सोध्थिवती

8. वंश / वत्स - कौशांबी

9.  कुरु - इंद्रप्रस्थ / इंद्रपट्टण

10. उत्तर पांचाल - अहिच्छत्र,

       दक्षिण पांचाल -कांपिल्य

11. मत्स्य - विराटनगर

12. शूरसेन - मथुरा

13. अश्मक / अस्सक-पोटली / पोतन / पोदन

14. अवंती - उज्जयिनी आणि महिष्मती

15.  गांधार - तक्षशिल

16.  कंबोज - राजपूर 

चालू घडामोडी प्रश्नसराव

प्रश्न: अलीकडील फोर्ब्सच्या अहवालानुसार कोणती कंपनी भारतातील सर्वोत्तम नियोक्ता म्हणून उदयास आली आहे?

उत्तर- रिलायन्स इंडस्ट्रीज.


प्रश्न: कोणत्या राज्याच्या 'अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पा'ने हत्ती दत्तक योजनेचे अनावरण केले आहे?

उत्तर - तामिळनाडू.


प्रश्न:- अलीकडेच कोणत्या देशातील 'अल्मा आणि ऑस्कर' या चित्रपटाने इफ्फी सुरू होणार आहे?

उत्तर - ऑस्ट्रिया


प्रश्नः कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023' च्या लोगोचे अनावरण केले?

उत्तर - आंध्र प्रदेश.


प्रश्‍न:- अलीकडे कोणते राज्य संपूर्ण राज्यात सारखेच सोन्याचे भाव असलेले राज्य बनले आहे?

उत्तर - केरळ


प्रश्न: कोणत्या क्रिकेटपटूने अलीकडेच 'विनिंग द इनर बॅटल' हे पुस्तक लिहिले आहे?

उत्तर- शेन वॉटसन.


प्रश्न:- अलीकडे कोणत्या राज्याने '09 नोव्हेंबर' रोजी स्थापना दिवस साजरा केला?

उत्तर - उत्तराखंड.


प्रश्न: पारंपारिक कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 'हस्तकला धोरण 2022' लाँच केले आहे?

उत्तर - राजस्थान.


प्रश्न:- अलीकडेच 2022 साठी बेली के. अॅशफोर्ड पदक कोणाला प्रदान केले जाईल?

उत्तर- डॉ. सुभाषबाबू.


प्रश्न: कोणती एरोस्पेस कंपनी भारतातील पहिले खाजगीरित्या विकसित रॉकेट लॉन्च करेल?

उत्तर- स्कायरूट एरोस्पेस.


(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


Q1.सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- जय वाय ली


Q2. जागतिक काटकसर दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर :- 31 ऑक्टोबर


Q3. जागतिक शहर दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर :- 31 ऑक्टोबर


Q4. राष्ट्रीय एकता दिवस ___ च्या जयंती स्मरणार्थ दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

उत्तर :- सरदार वल्लभभाई पटेल


Q5. भारतीय आण्विक भौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांची _ जयंती साजरी करण्यात आली, ज्यांना भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.

उत्तर :- 113 वी


Q6. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स अॅक्ट, 2007 च्या कोणत्या कलमांतर्गत रिझर्व्ह बँकेने चेन्नईस्थित जिआय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील गव्हर्नन्सच्या चिंतेमुळे अधिकृतता प्रमाणपत्र (CoA) रद्द केले आहे?

उत्तर :- कलम 8


Q7. भारतातील दुसऱ्या राष्ट्रीय मॉडेल वैदिक शाळेचे नुकतेच उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

उत्तर :- पुरी


Q8. ___ मधील मावमलुह गुहा ही युनेस्कोने मान्यता प्राप्त केलेली पहिली भारतीय भू-वारसा स्थळ ठरली आहे.

उत्तर :- मेघालय


Q9. अलीकडेच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी __ किमतीचे 75 पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.

उत्तर :- रु. 2180 कोटी


Q10. अलीकडेच, सौदी अरेबियाने _आशियाई हिवाळी खेळ आयोजित करण्याची बोली जिंकली.

उत्तर :- 2029


Q11. एस अँड पी डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स (DJSI) कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट (CSA) क्रमवारीच्या 2022 आवृत्तीमध्ये खालीलपैकी कोणती कंपनी भारतातील सर्वात टिकाऊ तेल आणि वायू कंपनी म्हणून ओळखली गेली?

उत्तर :- बीपीसीएल


Q12. अलीकडेच भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून  ____ सुलतान ऑफ जोहर कप जिंकला.

उत्तर :- तिसरा


Q13. आयएमटी ट्रायलेट हा भारताच्या नौदल, आणि _ नौदलांमधील पहिला संयुक्त सागरी सराव आहे.

उत्तर :- मोझांबिक, टांझानिया


Q14. अलीकडेच, भारताने यूएन ट्रस्ट फंड फॉर काउंटर-टेररिझमसाठी __ योगदान दिले.

उत्तर :-  500,000 डॉलर


Q15. जागतिक शहर दिन 2022 ची थीम काय आहे?

उत्तर :- गो ग्लोबल करण्यासाठी स्थानिक कायदा करा


01. ब्रिटानिया इंडस्ट्रीजने सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

– रजनीत कोहली


02. DRDO ने अतिशय कमी अंतरावरील हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे?

– ओडिशा


03. कोणत्या देशाचा चॅम्पियन ‘इलियड किपचोगे’ जिंकला बर्लिन मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रम?

– केनिया


04. ‘जागतिक रेबीज दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

– 28 सप्टेंबर


05. ‘G20 समिट’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

– नरेंद्रसिंग तोमर


06. देशाचा पुढील ‘सीडीएस’ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – – अनिल चौहान


07. देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? –

– लेफ्टनंट जनरल अनिल


08. भारताचे नवीन अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त केले?

– ज्येष्ठ वकील ‘आर वेंकटरामणी’


09.. भारतीय खत कंपन्यांनी कोणत्या देशाच्या कॅम्पोटेक्स कंपनीशी करार केला आहे? – कॅनडा


10. भारताच्या डेटा सुरक्षा परिषदेचे नवीन सीईओ कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

– विनायक गोडसे


प्रश्‍न: नुकताच महिनाभराचा काशी तमिळ संगम कुठे आयोजित केला जाणार आहे?

उत्तर - वाराणसी.


प्रश्न: इस्रोच्या 'आदित्य A1 मिशन'चे प्रमुख वैज्ञानिक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तरः शंकर सुब्रमण्यम.


प्रश्न: भारताने नुकतेच पुढील पिढीतील अग्नी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली आहे?

उत्तर - ओडिशा.


प्रश्‍न: पंतप्रधान मोदींनी अलीकडेच 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा प्रकल्प कोठे सुरू केला आहे?

उत्तर - उत्तराखंड.


प्रश्न: नुकतीच 'आकाश फॉर लाइफ' अंतराळ परिषद कोठे होणार आहे?

उत्तर - डेहराडून.


प्रश्न: कोणत्या कंपनीने अलीकडेच भारतात पहिले 'ग्रीन डेटा सेंटर' सुरू केले आहे?

उत्तर - फोनpay


प्रश्न: गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने नुकताच आठवड्यातील सर्वात वाईट दिवस कोणाला घोषित केला आहे?

उत्तरः सोमवार.


प्रश्न: UNHRC चे विशेष दूत म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय कोण आहेत?

उत्तर- डॉ. के.पी. अश्विनी.


प्रश्न: कोणत्या IIT ने नुकताच राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार जिंकला आहे?

उत्तर- IIT मद्रास.


प्रश्‍न: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 'मिशन लाइफ' कोणत्या राज्यात सुरू केले आहे?

उत्तर - गुजरात

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-

  जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.


 भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.


 भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,

दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.


 क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.


 इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.


 पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.


 जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.


भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.


 भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.



✅ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते 


       ● मि - मिझोराम

       ● त्र - त्रिपुरा

       ● म - मध्य प्रदेश

       ● झा - झारखंड

       ● रा - राजस्थान

       ● गु - गुजरात

       ● छा - छत्तीसगड

       ● प - पश्चिम बंगाल



भारतीय राज्यांचे लोकनृत्य


✺ आंध्रप्रदेश

➭ कुचिपुड़ी, वीरानाट्यम, बुट्टा बोम्मलू (Butta Bommalu), भामकल्पम ( Bhamakalpam), दप्पू (Dappu), तपेता गुल्लू (Tappeta Gullu,), लम्बाडी (Lambadi,), धीमसा (Dhimsa), कोलट्टम (Kolattam)


✺ असम

➭ बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, कानोई, झूमूरा होबजानाई।


✺ बिहार

➭ जाट - जातिन (Jat - Jatin), पनवारिया, बिदेसिया, कजारी।


✺ गुजरात

➭ गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।


✺ हरियाणा

➭ झूमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।


✺ हिमाचल प्रदेश

➭ झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी। 


✺ जम्मू और कश्मीर

➭ रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच। 


✺ कर्नाटक

➭ यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी। 


✺ केरल

➭ कथकली (शास्त्रीय), मोहिनीअट्टम, कूरावारकली (Kuravarkali)।   


✺ महाराष्ट्र

➭ लावणी, डिंडी (Dindi), काला (Kala), दहीकला दसावतार।   


✺ ओडीशा

➭ गोतिपुआ (Gotipua), छाउ, घुमूरा (Ghumura), रानाप्पा (Ranappa), संबलपुरी नृत्य।


✺ पश्चिम बंगाल

➭ लाठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, छाऊ, संथाली डांस।


✺ पंजाब 

➭ भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामल (Dhamal), दंकारा (Dankara)।


✺ राजस्थान

➭ घूमर, गणगौर, झूलन लीला, कालबेलिया, छारी (Chari)।   


✺ तमिलनाडु

➭ भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी अट्टम।


✺ उत्तर प्रदेश

➭ नौटंकी, रासलीला, कजरी, चाप्पेली। 


✺ उत्तराखंड

➭ भोटिया नृत्य (Bhotia Dance), चमफुली  (Chamfuli)और छोलिया (Chholia).


✺ गोवा

➭ देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, जगोर, गोंफ, टोन्या मेल (Tonyamel )।  


✺ मध्यप्रदेश

➭ जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।  


✺ छत्तीसगढ़

➭ गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।


✺ झारखंड

➭ झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।  


✺ अरुणाचल प्रदेश

➭ बुईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।  


✺ मणिपुर

➭ डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला।  


✺ मेघालय

➭ शाद सुक मिनसेइम, शाद नॉन्गरेम, लाहो।  


✺ मिजोरम

➭ छेरव नृत्य, खुल्लम, चैलम, च्वांगलाईज्वान, जंगतालम, सरलामकई/ सोलाकिया, तलंगलम।         

✺ नागालैंड

➭ रेंगमा ( Rengma), बांस नृत्य चंगी नृत्य (Changai Dance), आलूयट्टू (Aaluyattu)। 


✺ त्रिपुरा

➭ होजागिरी, गारिया, झूम। 


✺ सिक्किम

➭ सिंघी छाम (Singhi Chaam) और याक छाम, तमांग सेलो (Tamang Selo)  मारूनी नाच।


✺ लक्षद्वीप  

➭ लावा, कोलकाली (Kolkali), परीचाकली (Parichakali)। 



भारतातील सर्वप्रथम महिला


▪️ भारतातील पहिली महिला बॅरिस्टर?

>> कारनेलिन सोराबजी


▪️ भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी?

>> किरण बेदी


▪️ महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी?

>> मीरा बोरवणकर


▪️ नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला?

>> मदर तेरेसा


▪️ भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला?

>>  इंदिरा गांधी


▪️ मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला?

>>  रिता फारिया


▪️ भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर?

>> विजयालक्ष्मी सुब्रमण्यम


▪️ भारताची पहिली महिला क्रांतिकारक?

>>  मादाम भिकाजी कामा


▪️ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीरांगणा?

>> कल्पना चावला


▪️ भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक?

>> शुभांगी स्वरूप


▪️ एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला?

>> प्रा. बचेंद्री पाल


-----------------------------------------------------------

Join : https://t.me/Gkonliner

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...