०२ मे २०२२

चर्चित महिला

चर्चित महिला

Q.कोणत्या राज्यातील सृष्टी गोस्वामी हिला एका दिवसाचे मुख्यमंत्री बनवलं आहे?
-उत्तराखंड. 24 jan 21

Q.कोणत्या राज्याची रेश्मा मरियम राॅय सर्वात युवा पंचायत अध्यक्ष बनली आहे?
-केरळ.

Q.हिमा कोहली कोणत्या राज्याच्या हायकोर्टाच्या पहिला महिला चीफ जस्टिस बनल्या आहेत?
-तेलंगणा.

Q.राष्ट्रीय महिला आयोगाच्या दुसऱ्यांदा अध्यक्ष कोण बनले आहेत?
-रेखा शर्मा.

Q.भारताच्या कोणत्या राज्यातील आदिती महेश्वरी हिला एक दिवसाच्या भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त बनवले आहेत?
-राजस्थान.

Q.मीनाक्षी वर्मा कोणत्या राज्यातील एक दिवसासाठी गृह मंत्री बनल्या आहेत?
-मध्य प्रदेश.

Q.युद्ध सेना मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनले आहे?
-मिंटी अग्रवाल.

Q.जगातील सर्वात युवा प्रधानमंत्री बनणारी सना मरिन कोणत्या देशाचे आहेत?
- फिनलंड.36 वर्षे.

Q.पर्वतरोहन फाउंडेशनची पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे?
-हर्षवंती विष्ट.

Q.केरळ ची देशातील सर्वात युवा मेयर बनणारी महिला कोण आहे?
- आर्या राजेंद्रन.

Q.दिल्ली खेळ विश्वविद्यालयाची पहिली कुलपती कोण बनली आहे?
-कर्णम मल्लेश्वरी.

Q.स्त्रियांना त्यांच्या वारसाहक्क देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
-उत्तराखंड.

Q.अवकाशात जाणारी पहिली चीनी महिला कोण आहे?
-वांग यापिंग.

Q.भारताची फुटबाल मधील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलर कोण आहे?
-ओइनम बेमबेम देवी.

Q.टोकीयो प्यारा ओलंपिक मध्ये भारताकडून दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?
-अवनी लखेरा.

Q.दिल्ली आणि जिल्हा(DDCA) क्रिकेट संघ ची नवीन लोकपाल कोण बनली आहे?
- इंदु मल्होत्रा.

Q.20,000 आंतरराष्ट्रीय रन बनवणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे?
-मिताली राज.

Q.निमाबेन आचार्य कोणत्या विधानसभेच्या पहिला महिला स्पीकर बनल्या आहेत?
-गुजरात.

Q. गुलाबी चेंडू कसोटी क्रिकेट 2021 मध्ये शतक लावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे?
- स्मृती मंधना.

Q.विश्व कुस्ती चॅम्पियन शिप 2021 मध्ये सिल्वर मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनले आहे?
-अंशू मलिक.

Q. चिल्ड्रन पीस इमेज ऑफ द इयर गोलबल पीस फोटो अवार्ड 2021 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे?
-आराध्या अरविंद शंकर.

Q.मिस इंटरनॅशनल वर्ल्ड 2021 चा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे?
-डॉ.अक्षता प्रभू.

Q.पाकिस्तानची पहिली महिला मुख्य न्यायाधिश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
-अयशा मलीक.

Q.ऑलम्पिक मध्ये दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनले आहे?
-पि.व्ही. सिंधू.

Q.अमेरिकेची पहिली महिला उपराष्ट्रपती कोण बनली आहे?
-कमला हॅरिस.

Q.टोक्यो ऑलम्पिक मध्ये कोणत्या भारतीय महिलेने वेटलिफ्टिंग मध्ये रजत पदक जिंकले?
-मीराबाई चानू.

Q.भारतीय प्राणी सर्वेक्षण ची पहिली महिला निर्देशक कोण बनली आहे?
-ध्रुती बॅनर्जी.

Q. भारतीय वायुसेनेची पहिली महिला पायलट कोण बनली आहे?
-भावना कांत.

Q. मिस युनिव्हर्स प्रतियोगिता 2021 ची विजेता कोण आहे?
-हरनाज संधू

महत्वाचे प्रश्नोत्तरे लक्षात ठेवा

🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान
B. बॅ. महमद अली जीना
C. मौलाना अब्दुल करीम आझाद
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

__________________________
🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
__________________________
⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873
B. 10 ऑक्टोबर, 1873
C. 14 सप्टेंबर, 1873 ✅
D. 15 ऑगस्ट, 1873
__________________________
🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅
B. विरेंद्रकुमार घोष
C. अरविंदो घोष
D. हेमचंद्र दास

🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. जगन्नाथ शंकर शेठ✅
__________________________
🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार☑️
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड

🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
__________________________
🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113

__________________________
🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही
__________________________
🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी
__________________________
⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी
__________________________
🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी
2)दोडाबेटा✅✅
3) अन्ना मलाई
4) उदकमडलम
__________________________
🟡 संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

__________________________

चालूघडामोडी

प्रश्न३१) कोणत्या व्यक्तीची चौथे निवडणूक उपायुक्त म्हणून नेमणूक झाली?
(A) सुनील अरोरा
(B) ओम प्रकाश रावत
(C) अचल कुमार ज्योती
(D) उमेश सिन्हा✅

प्रश्न३२) कोणत्या राज्याला AFSPA कायद्याच्या अंतर्गत ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले?
(A) त्रिपुरा
(B) सिक्किम
(C) मेघालय
(D) नागालँड✅

प्रश्न३३) “नॅशनल पोलीस K-9 जर्नल” हे ‘______’ या विषयावरील देशातले पहिले प्रकाशन आहे.
(A) पोलीस श्वान✅
(B) पोलीस घोडे
(C) पोलीस उंट
(D) यापैकी नाही

प्रश्न३४) कोणत्या व्यक्तीला "बूल" कुमार म्हणून ओळखले जात होते?
(A) लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी
(B) कॅप्टन मोडकुर्ती नारायण मूर्ती
(C) कर्नल नरेंद्र✅
(D) मेजर हेमंत राज

प्रश्न३५) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?
(A) राजस्थान
(B) कर्नाटक
(C) गुजरात✅
(D) आंध्रप्रदेश

प्रश्न३६) कोणत्या व्यक्तीने "विप्लवा तपस्वी: पीव्ही" या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे?
(A) एम. व्यंकय्या नायडू
(B) ए. कृष्ण राव✅
(C) A आणि B
(D) यापैकी नाही

थोडी माहिती


🎯🔷 सेंद्रिय शेती :- सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्र (22 टक्के हिस्सा) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

◆ सिंचन :- राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील लाभक्षेत्रातील सिंचित क्षेत्र 2020-21 मध्ये 41.60 लाख हेक्टर आहे.

◆ पशुगणना :- पशुगणना 2019 नुसार सुमारे 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात सातव्या क्रमांकावर आहे.

🎯🔷 'मेरी पॉलिसी मेरे हाथ' योजना :-

◆ प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) अंतर्गत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय 'मेरी पॉलिसी मेरे हाथ' सुरु करणार आहे.

◆ पीक विमा पॉलिसी शेतकऱ्यांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याची ही एक वितरण मोहीम आहे.

◆ उद्दिष्ट :- सर्व शेतकऱ्यांना धोरणांविषयी, जमिनीच्या नोंदी, दाव्याची प्रक्रिया आणि PMFBY अंतर्गत तक्रार निवारण याबाबत जागरूक करणे.

🎯 भारतातील पहिली बायोसेफ्टी लेव्हल - 3 मोबाईल प्रयोगशाळा महाराष्ट्रात :-

◆ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, भारती प्रवीण पवार यांनी नाशिक, महाराष्ट्र येथे भारतातील पहिल्या बायोसेफ्टी लेव्हल-3 कंटेनमेंट मोबाईल/फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले.

◆ ही मोबाइल प्रयोगशाळा नव्याने उद्भवणाऱ्या आणि पुन्हा उदयास येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा तपास करण्यात मदत करेल.

◆ ही प्रयोगशाळा देशातील दुर्गम आणि जंगली भागात प्रवेश करण्यास सक्षम असेल.

◆ मानव आणि प्राणी स्त्रोतांचे नमुने वापरून उद्रेकाची तपासणी ICMR मधील विशेष प्रशिक्षित शास्त्रज्ञांच्या मदतीने केली जाईल.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

▪️
प्रश्न१) ‘जम्मू व काश्मिर IDS २०२१’ या नव्या योजनेचा मुख्य हेतू काय आहे?
(A) दिव्यांग व्यक्तींना मदत
(B) माजी सैनिकांसाठी योजना
(C) हातमाग विणकरांना वर्धित विमा संरक्षण
(D) रोजगार निर्मिती✅

प्रश्न२) ‘राइट अंडर युवर नोज’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
(A) आर. गिरीधरन✅
(B) शक्तीकांत दास
(C) रघुराम रंजन
(D) उर्जित पटेल

प्रश्न३) कोणत्या व्यक्तीने अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला?
(A) व्यंकटरामन रामकृष्णन
(B) राज अय्यर✅
(C) अभिजित बॅनर्जी
(D) मंजुल भार्गव

प्रश्न४) कोणत्या देशाने ‘फतह-1’ नामक स्वदेशी विकसित अग्निबाण प्रणालीची चाचणी यशस्वीपणे घेतली?
(A) तुर्कमेनिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) पाकिस्तान✅
(D) उझबेकिस्तान

प्रश्न५) अमेरिकेची ‘कॅपिटोल हिल’ इमारत कश्यासाठी ओळखली जाते?
(A) अमेरिका संघ सरकारच्या विधानसभेचे बैठकीचे स्थळ✅
(B) सत्ताधारी सरकारचे आसन
(C) संयुक्त राज्ये अमेरिका देशातल्या सर्वात मोठ्या विभागाची प्रशासकीय इमारत
(D) यापैकी नाही

प्रश्न६) कोणती संस्था दूरसंचार प्रणालीच्या वापरासाठी एअरवेव्ह आणि स्पेक्ट्रम यांचा लिलाव करण्यासाठी जबाबदार आहे?
(A) भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण
(B) दूरसंचार विभाग✅
(C) माहिती व प्रसारण मंत्रालय
(D) भारतीय रोखे व विनिमय मंडळ

प्रश्न७) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीनुसार पक्ष सोडून जाण्याच्या पार्श्वभूमीवर पदासाठी निवडून आलेल्या व्यक्तीला त्या कार्यकाळासाठी निवडणूक लढविण्याची परवानगी नाही?
(A) आठवी अनुसूची
(B) सहावी अनुसूची
(C) दहावी अनुसूची✅
(D) पाचवी अनुसूची

प्रश्न८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “LASI WAVE-1 इंडिया रीपोर्ट” या अहवालाच्या शीर्षकामधील “LASI” या शब्दाचे पूर्ण रूप काय आहे?
(A) लॅटिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया
(B) लेबर एजिंग स्टडी ऑफ इंडिया
(C) लेबलिंग एजिंग स्टडी ऑफ इंडिया
(D) लोंजिट्यूडिनल एजिंग स्टडी ऑफ इंडिया✅

प्रश्न९) जी. किशन रेड्डी समिती _ याच्याशी संबंधित आहे.
(A) नगरपालिकेच्या कर्ज रोख्यांच्या विकासाशी संबंधित धोरणात्मक बाबींविषयी सल्ला देणे
(B) लडाखच्या भाषा, संस्कृती आणि भूमीचे रक्षण करणे✅
(C) अ-वैयक्तिक महितीशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास करणे
(D) यापैकी नाही

प्रश्न१०) ‘काराकल’ हे काय आहे?
(A) मांजर✅
(B) सरडा
(C) फूल
(D) हत्ती

विज्ञान महत्वाचे प्रश्नोत्तरे

विज्ञान महत्वाचे प्रश्नोत्तरे

1. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर: अल्बर्ट आइन्स्टाईन

2. पोलाद उत्पादनात वापरले जाणारे प्रमुख धातू आहे
उत्तर: लोह

3 कोणी रेडिओएक्टिव्हिटी शोधली
उत्तर: हेन्री बेकरेल

4. स्टोरेज बॅटरीमध्ये वापरण्यात येणारी धातू आहे?
उत्तर: आघाडी

5. हवेची सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी वापरलेले साधन आहे
उत्तर: हायग्रोमीटर

7. बॅरोमीटरचा शोध कोणी लावला?
उत्तरः टॉरिसेली

8. शक्तीचे एकक आहे?
उत्तर: वॅट

9. समस्थानिकांचे अस्तित्व कोणी शोधून काढले
उत्तर: फ्रेडरिक सोडी

10. डायनॅमोचा शोध कोणी लावला
उत्तरः मायकेल फॅरेडे

----------------------------------------

लक्षात ठेवा

.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे दोन्ही गोलार्धात .... अक्षवृत्तांदरम्यानच्या प्रदेशात पसरले आहेत.
- ५५° ते ६५°

🔹२) दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान ०° सेल्सिअस पेक्षाही कमी असल्याने ध्रुवीय क्षेत्रात .... पट्टे निर्माण होतात. 
- जास्त दाबाचे

🔸३) बार हे वायुदाबाचे एकक असून वायुदाब .... या परिमाणात सांगितला जातो.
- मिलिबार

🔹४) सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जाऊ लागते. हवेच्या वर जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असे म्हणतात. वर गेलेल्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पडणाऱ्या पावसास .... असे म्हणतात.
- आरोह पर्जन्य

🔸५) बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात पर्वतांचा अडथळा निर्माण झाल्यास .... प्रकारचा पाऊस पडतो.
- प्रतिरोध पर्जन्य

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

*1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?*

(National Council Of Applied Economic Research)
>>>  -7.3 %

*2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?*

>>> राजस्थान

*3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?*

>>> गुजरात

*4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?*
>>> पंजाब

*5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी 'BC सखी योजना' सुरु केली आहे. ?*
(Banking corresponding)

>>> उत्तरप्रदेश

*6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?*

  4). हरियाणा   

1). दिल्ली
2). मुंबई
3). आसाम

*7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?*

>>> योगासन

*8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?*

>>> सुवर्ण - 3  रजत -2 कांस्य -4

अमित पंघाल - 52 KG
मनिषा मौन - 57 KG
सिमरनप्रीत कौर - 60 KG

आयोजन - जर्मनी (कोलोन)

*9).  भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*
>> दिल्ली

*10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?*

>>> नांदेड (बिलोली) - सगरोळी

BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?*

>>> चेतन शर्मा

*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*

>>> कवयित्री

*13). कोणता दिवस 'सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?*

>>> 25 डिसेंबर

*14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन  म्हणून साजरा करतात. ?*

>>> 24 डिसेंबर

*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*

>>> कुरुक्षेत्र

*16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?*

>>> त्रिपुरा

*17). कोणत्या बँकेने 'infinite India' नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?*

>>> ICICI बँक

*18). धर्मेंंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या " तेल व वायू रिझर्व" चे उद्घाटन केले आहे. ?*

>>> पश्चिम बंगाल

*19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?*

>>> सत्येंद्र गर्ग

*20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून 'बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज" समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?*

>>> बँक आँफ वडोदा

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

                    व्यक्तीच्या परस्पर सहचार्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. व या सामाजिक संबंधाचा  वैज्ञानिक पद्धतीने आभ्यास केला पाहिजे .असे काही विचारवंतांना वाटू लागले व त्यांनी या सामाजिक संबंधाचा शास्त्रीय पद्धतीने आभ्यास करावयास सुरुवात केली व त्यामुळे प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत  केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले .

         समाजशास्त्र मध्ये सामाजिक संबंधाचा आभ्यास केला जातो व हा आभ्यास करत असताना निरीक्षण , वर्गीकरण , गृहीत कृत्य , पूर्वकथान व निष्कर्ष इत्यादी  मार्गाचा अवलंब समाजशास्त्रामध्ये करता येणे शक्य अाहे.असे प्रतिपादन ऑगस्ट कॉम्त यांनी 1828 मध्ये स्पष्ट केले व तेथुनच समाजशात्रीय विचाराची सुरुवात झाली व समाजशात्रीय विचार विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विचारवंतांनी आपले योगदान दिल्याचे दिसून येते. हे विचारवंत आपण खाली पाहूया यात भारतीय विचारवंत देखील आहेत .

विचारवंत

*ऑगस्ट कॉम्त (19 जानेवारी 1798)फ्रेंच

*हबेर्ट स्पेन्सर (27 एप्रिल 1820)लंडन

*इमाईल दरखीम(15 एप्रिल 1858)फ्रांस

*मॅक्स वेबर (21 एप्रिल 1864)जर्मन

*कार्ल मार्क्स (5 मे 1818)जर्मन

भारतीय विचारवंत
संपादन करा
*जी.एस. घुर्यें (12 डिसेंम्बर 1893)

*एम. एन. श्रीनिवास (1916)

*मुजुमदार

*इरावती कर्वे

             वरील सर्व विचारवंतांपैकी ऑगस्ट कॉम्त हे समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.

ऑगस्ट कॉम्त :-

                       ऑगस्ट कॉम्त यांनी खऱ्या अर्थाने शास्त्रीय दृष्टीकोनातून समाजशास्त्रीय विचारास सुरुवात केली. ऑगस्ट कॉम्तचा जन्म 19 जानेवारी 1798 रोजी झाला. फ्रान्समधील मॉटपेलिअर या शहरात झाला. त्यांचे आई वडील कॅथलिक पंथाचे अनुयायी होते. तर कॉम्त हा कॅथलिक पंथावर टीका करणारा होता. मानावी जीवनचा

विकास घडवून आणण्यासाठी काय करता येईल? याचा विचार करण्यासाठी कॉम्त ने आपले सर्व आयुष्य खर्च केले. या थोर विचारवंतांचे 5 सप्टेंबर 1857 मध्ये निधन झाले. ऑगस्ट कॉम्त यांनी त्यांच्या विहारांची मांडणी खूप छान प्रकारे केली आहे.

          ऑगस्ट कॉम्त ने प्रत्यक्षवाद या ग्रंथामध्ये तीन अवस्थेचा सिद्धांत मंडला. या तीन अवस्थेच्या सिद्धांतात त्याने सर्व मानवी समाजातसर्व काळात मानवी बुद्धीच्या विकासाचा आढावा घेतला. यात कॉम्त म्हणतो, मानवी बुद्धीचा विकास, शास्त्राची प्रगती, मानवी समाजाचा विकास या तीन एकामागून एक येणाऱ्या अवस्थेतून  झालेला आहे. ती अवस्था काल्पनिक अवस्था, अध्यात्मिक किंवा तात्त्विक अवस्था, प्रत्यक्षवादी व वैज्ञानिक अवस्था या तीन अवस्था आहेत.

      समाजाची रचना:-

                        कॉम्त म्हणतो, समाज विकासाच्या तीन अवस्था मधे समाज पायावस्था व समाज रचना ही सुद्धा भिन्न भिन्न स्वरूपाची असते . काल्पनिक अवस्थेमध्ये राजेशाही आसते व लष्कराचे राज्य असते .राजा हा सर्व ठिकाणी ईश्वराचा पृथ्वीवरील अवतार मनाला जातो .ईश्वर हा राजाचा राजा असून त्याच्या इच्छेनुसार सर्व कारभार चालतो. राजाची आज्ञा न मानल्यास त्यांना शिक्षा मिळते व तुलना नैसर्गिक अधिकार नसतात.

         तात्त्विक अवस्थेमध्ये मानवी विचारांची स्थिती तिथेच न थांबता हळू हळू कल्पना अशी येत गेली की, प्रत्येक घटने मागे ईश्वरच असतो असे नाही.काही अमूर्त शक्ती आहेत व त्याच्यामुळे सुद्धा काही विश्वाच्या घडामोडी घडून येतात. या मानवी शक्तीचा विकास झाल्याचे दिसते.

         शेवटच्या वैज्ञानिक अवस्थेत समाजातब्बद्ल होतात. समाज उद्योग प्रधान बनतो. अनेक नवनवीन शोध लावले जातात.समाजात बौद्धिक सुधारणा होते व समाज जीवन सुखी व संपन्न होण्यास मदत होते.

          कॉम्तचा विज्ञानवादी सिंद्धान्त अतिशय प्रसिद्ध आहे विज्ञानवाद , प्रत्यक्षवाद  किंवा शास्त्रीय दृष्टीकोन असेही म्हणतात .कॉम्त विज्ञानवाद कशाला म्हणावे हे सांगताना ती स्वतःच गोंधळून गेलेला दिसतो. मात्र कॉम्त अवैज्ञानिक राहिला अशी त्याच्यावर टीका केली जाते .

कॉम्त विज्ञानवादाचा अर्थ शास्त्रीय शस्त्रविहित अभ्यास पद्धतीने असाे होतो. कॉम्त मानतो जगातील सर्व घडामोडी मग त्या कोणत्याही स्वरूपाचे असो निश्चित असा नैसर्गिक नियमाद्वारे घडवून येत असतात.

        कॉम्प्तची सामाजिक स्थित्यात्मक व गत्यात्मकतेच संकल्पना ही आहे. स्थित्यात्मक समाज शास्त्राविषयीचा  विचारांमध्ये अपणास व्यवस्थेचा विचार जाणवतो.तर गत्यात्मक समाजशास्त्रात प्रगतीचा विचार मांडला आहे . 

       

सामाजिक शास्त्र

सामाजिक शास्त्र

सामाजशास्त्र याच्याशी गल्लत करू नका.
मानवी वर्तन व समाज यांसंबंधीच्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान (Social science) असे म्हणतात.

सामाजिक शास्त्रे ही व्यापक संकल्पना असून् नैसर्गिक शास्त्र नसणाऱ्या सर्व शास्त्रांचा यात सामावेश होतो. उदा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, शिक्षणशास्त्र इत्यादि.

सामाजिक शास्त्र (इंग्लिश:Social Science) :-

अ) सामाजिक शास्त्र अर्थ :-

समाजातील मानवी वागणुकीचा, वर्तनाचा, हालचालींचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.

समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो.

उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात. हे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

१) अर्थशास्त्र :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करीत असतो, यातून जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. मानवाच्या या आर्थिक वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.

२) समाजशास्त्र ( इंग्लिश : SOCIOLOGY) :- मानवाच्या सामाजिक अंतरसंबंधाच्या वागणूक अभ्यास.[१]

३) राज्यशास्त्र :-  राज्यसंस्थेशी असणारा मानवी राजकीय वर्तनाचा अभ्यास.[२]

४) मानसशास्त्र :- मानवी मनाचा, मानवी वर्तनाचा, मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो.[३]

५) मानववंशशास्त्र :- मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास.[४]

६) तर्कशास्त्र

७) इतिहास इ.

ब) सामाजिक शास्त्रातील नियम :- सामाजिक शास्त्र विषयांमध्ये मानवाच्या वेगवेगळ्या वागणुकीचा अभ्यास करून नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे अनेक नियम किंवा सिद्धांत तज्ञांनी मांडलेले आहेत मात्र हे सिद्धांत १००% अचूक नसतात. कारण समाजातील प्रत्येक व्यक्तीचे विचार, बुद्धी, तत्त्वे, आवडीनिवडी, सवयी, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती इ. परिस्थिती वेगवेगळी असते अशा भिन्न प्रवृत्तीच्या सर्व लोकांना नियम लागू करण्यासाठी, हे नियम अचूक ठरण्यासाठी सामाजिक शास्त्रात सिद्धांतामध्ये "गृहीते" मांडावी लागतात.

उदा. अर्थशास्त्रात मागणीचा नियम, पुरवठाचा नियम, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम इत्यादी अनेक नियमांमध्ये “इतर परिस्थिती कायम आहे” अशी गृहिते मांडेेलली आहेत.

क) संपूर्ण समाज हीच प्रयोगशाळा :-  सामाजिक शास्त्राचा अभ्यास, नियम किंवा सिद्धांत नैसर्गिक शास्त्रांप्रमाणे बंदिस्त प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत नाही, तर संपूर्ण समाज हीच सामाजिक शास्त्र विषयांसाठी एक प्रयोगशाळा असते.

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...