१८ मार्च २०२२

ग्रामपंचायत

महराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या
600 ते 1500   –  7
1501 ते 3000   – 9
3001 ते 4500  – 11
4501 ते 6000  – 13
6001 ते 7500  – 15
7501 ते पेक्षा जास्त  -17

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.
संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.
महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.
सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.
सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.
ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.
ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.
ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.
सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.
महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.
सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.
सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.
सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.
नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.
ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.
ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.
ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.
सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.
जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.
सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.
ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.
न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.
सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.
न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज
महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा
महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग
ग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास असतो.

🌺☘🌺☘☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺

आजचे सराव प्रश्न


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ
---------------------------------------------------
२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
---------------------------------------------------
२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- धावपटू
___

स्वतंत्रता संघर्ष प्रश्नोतर

🔳1. विश्व उपभोक्ता अधिकार दिवस कब मनाया गया है ?
Ans. 15 मार्च

🔳2. गदर पार्टी की स्थापना कब और कहां हुई ?
✅►-1 नवंबर 1913 ई. में सैनफ्रांसिस्को ( अमेरिका).

🔳3. गदर पार्टी किसके नेतृत्व में बनी ?
✅►-लाला हरदयाल.

🔳4. गदर पार्टी के पहले अध्यक्ष कौन बने ?
✅►-सोहन सिंह भक्खाना

🔳5. महात्मा गांधी को कैसर-ए-हिंद की उपाधि से कब नावाजा गया ?
✅►-सन् 1915 में ।.

🔳6. किस अधिवेशन में कांग्रेस के नरम दल और गरम दल में एकता हो गई?
✅►-लखनऊ अधिवेशन (1916 ई.)

🔳7. मुस्लिम लीग और कांग्रेस ने मिलकर किस अधिवेशन में एक संयुक्त समिति की स्थापना की ?
✅►-लखनऊ अधिवेशन

🔳8. स्वशासन के लिए बाल गंगाधर तिलक ने किस संस्था की स्थापना की ?
✅►-होमरूल लीग (मार्च 1916 ई. में पूना में)

🔳9. ऐनी बेसेन्ट ने होमरूल लीग की स्थापना कब और कहां की ?
✅►-सितंबर 1916 ई. में मद्रास में ।

🔳10. ऐनी बेसेंट के नेतृत्व में स्थापित होमरुल लीग के प्रथम सचिव कौन थे ?
✅►-जार्ज अरुण्डेल

🔳11. भर्ती करने वाला सार्जेंट किसे कहा जाने लगा ?
✅►-महात्मा गांधी । क्योंकि प्रथम विश्वयुद्ध के दौरान गांधीजी ने लोगों को सेना में भर्ती होने के लिए प्रोत्साहित किया था ।

🔳12. साबरमती आश्रम की स्थापना किसने की ?
✅►-महात्मा गांधी

🔳13. महात्मा गांधी ने साबरमती आश्रम की स्थापना कब और कहां की ?
✅►-1916 ई. में अहमदाबाद में ।

🔳14. चंपारण आने के लिए गांधी को किसने प्रेरित किया था ?
✅►-बिहार के किसान नेता राजकुमार ने ।

🔳15. सत्याग्रह का सर्वप्रथम प्रयोग गांधी जी ने कहां किया ?
✅►-दक्षिण अफ्रिका

🔳16. भारत में सत्याग्रह का सबसे पहले प्रयोग गांधी ने कहां किया ?
✅►-चंपारण (बिहार)

🔳17. चंपारण का आंदोलन कब हुआ था ?
✅►-सन् 1917 में ।

🔳18. चंपारण विद्रोह के कारण अंग्रेजों को कौन सी प्रथा समाप्त करनी पड़ी ?
✅►-तीनकठिया प्रथा

🔳19. महात्मा गांधी ने पहली बार भूख हड़ताल किसके समर्थन में किया था ?
✅►-1918 ई. में अहमदाबाद मिल मजदूरों के हड़ताल के समर्थन में ।

🔳20. 1918 ई. में महात्मा गांधी ने गुजरात के खेड़ा जिले में कौन सा आंदोलन चलाया ?
✅►-कर नहीं आंदोलन

🔳21. रौलट एक्ट कब लागू किया ?
✅►-19 मार्च 1919 ई.

🔳22. रौलट एक्ट क्या था ?
✅►-ऐसा कानून जिसके तहत किसी भी संदेहास्पद व्यक्ति को बिना मुकदमा चलाए गिरफ्तार किया जा सकता था । उसके खिलाफ ने तो कोई अपील, न कोई दलील और न कोई वकील किया जा सकता था।

🔳23. गांधी जी ने रौलेट एक्ट के विरोध में देश व्यापी हड़ताल कब शुरु की ?
✅►-6 अप्रैल 1919 ई.

🔳24. जालियांवाला बाग हत्याकांड कब हुआ ?
✅►-13 अप्रैल 1919 ई.

🔳25. जालियांवाला बाग हत्याकांड कहां हुआ ?
✅►-अमृतसर

🔳26. जालियांवाला बाग हत्याकांड का नेतृत्व किसने किया ?
✅►-जनरल डायर

🔳27. जालियांबाला बाग हत्याकांड के पीछे वजह क्या थी ?
✅►-डॉ सतपाल और सैफुद्दीन किचलू की गिरफ्तारी के विरोध में हो रही जनसभा पर जनरल डायर ने अंधाधुंध गोली चलाई ।

🔳28. जालियांवाला बाग हत्याकांड में कितने लोगों की मौत हुई ?
✅►-सरकारी रिपोर्ट के अनुसार 379 और कांग्रेस समिति के अनुसार 1000 लोग मारे हुए ।

🔳29. जालियांवाला बाग हत्याकांड में किस भारतीय ने जनरल डायर का सहयोग किया था ?
✅►-हंसराज

🔳30. किसने जालियांवाला बाग हत्याकांड के विरोध में वायसराय की कार्यकारिणी परिषद् की सदस्यता से इस्तीफा दे दिया ?
✅►-शंकरन नायर

🔳31. किसकी अध्यक्षता में ब्रिटिश सरकार ने जालियांवाला बाग हत्याकांड की आठ सदस्यीय जांच समिति गठित की ?
✅►-लॉर्ड हंटर.

🔳32. जिस जांच समिति का गठन ब्रिटश सरकार ने किया उसके सदस्यों में कितने भारतीय थे ?
✅►-तीन

🔳33. कांग्रेस ने किसके नेतृत्व में जालियांवाला बाग हत्याकांड की जांच के लिए आयोग गठित की ?
✅►-मदन मोहन मालवीय । इस आयोग के अन्य सदस्यों में मोतीलाल नेहरू और गांधीजी भी थे ।

🔳34. जालियांवाला बाग किस व्यक्ति की संपत्ति थी ?
✅►-जल्ली नाम के व्यक्ति ।

🔳35. खिलाफत आंदोलन किसके खिलाफ शुरू किया किया ?
✅►-मित्र राष्ट्रों के खिलाफ । विशेषकर ब्रिटेन के खिलाफ

🔳36. खिलाफत आंदोलन किसके समर्थन में किया गया था ?
✅►-टर्की के खलीफा के समर्थन में भारतीय मुसलमान ने आंदोलन शुरु किया।

🔳37. पूरे देश में खिलाफत दिवस कब मनाया गया ?
✅►-19 अक्टूबर 1919 ई.

🔳38. हिंदू और मुसलमानों की संयुक्त कांफ्रेंस की अध्यक्षता महात्मा गांधी ने कब की ?
✅►-23 नवंबर 1919 ई.

🔳39. असहयोग आंदोलन कब शुरु हुआ ?
✅►-1 अगस्त, 1920 ई.

सभी प्रतियोगी परीक्षाओं के लिए महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तर

1. भगवान बुद्ध को ज्ञान की प्राप्ति कहाँ हुई थी?
⚜बोधगया

2. आर्य समाज की स्थापना किसने की ?
⚜स्वामी दयानंद ने

3. पंजाबी भाषा की लिपि कौनसी है ?
⚜गुरुमुखी

4. भारत की मुख्य भूमि का दक्षिणतम किनारा कौनसा है ?
⚜कन्याकुमारी

5. भारत में सबसे पहले सूर्य किस राज्य में निकलता है ?
⚜अरुणाचल प्रदेश

6. इंसुलिन का प्रयोग किस बीमारी के उपचार में होता है ?
⚜मधुमेह

7. बिहू किस राज्य का प्रसिद्ध त्योहार है ?
⚜असम

8. कौनसा विटामिन आंवले में प्रचुर मात्रा में मिलता है ?
⚜विटामिन C

9. भारत का प्रथम गवर्नर जनरल कौन था ?
⚜विलियम बैंटिक

10. कागज का आविष्कार किस देश में हुआ ?
⚜चीन

11. गौतम बुद्ध का बचपन का नाम क्या था ?
⚜सिद्धार्थ

12. भारत में सशस्त्र बलों का सर्वोच्च सेनापति कौन होता है ?
⚜राष्ट्रपति

13. रतौंधी किस विटामिन की कमी से होती है ?
⚜विटामिन A

14. पोंगल किस राज्य का त्योहार है ?
⚜तमिलनाडु

15. गिद्धा और भंगड़ा किस राज्य के लोक नृत्य हैं ?
⚜पंजाब

16. टेलीविजन का आविष्कार किसने किया ?
⚜जॉन लोगी बेयर्ड

17. भारत की पहली महिला शासिका कौन थी ?
⚜रजिया सुल्तान

18. मछली किसकी सहायता से सांस लेती है ?
⚜गलफड़ों

19. ‘इंकलाब जिंदाबाद’ का नारा किसने दिया ?
⚜भगत सिंह ने

1. दादा साहब पुरस्कार किसके क्षेत्र में दिया जाता है?
उत्तर: सिनेमा

2. सिख धर्म के संस्थापक कौन थे
उत्तर : गुरु नानक
 
3. भारतीय राष्ट्रीय ध्वज की लंबाई और चौड़ाई का अनुपात क्या है?
उत्तर: 3:2

4. स्थानीय शासन की सबसे निचली इकाई कौन-सी है?
उत्तर: ग्राम पंचायत

5. प्रसिद्ध नृत्य कथकली किस राज्य से संबंधित है 
उत्तर: केरल

6. गोल गुंबज है
उत्तर: बीजापुर

7. लघुगणक तालिकाओं का आविष्कार किसने किया?
उत्तर: जॉन नेपियर

8. किस अंग के खराब होने से पीलिया होता है?
उत्तर: लीवर

9. भारत का पहला परमाणु ऊर्जा केंद्र कहाँ स्थापित किया गया था?
उत्तर: तारापुर (महाराष्ट्र)

10. भारतीय संविधान में कितने मौलिक अधिकारों का उल्लेख किया गया है ?
उत्तर: छह

11. किस अनुच्छेद/अनुच्छेद को निलंबित नहीं किया जा सकता है
आपातकाल के दौरान भी?
उत्तर: अनुच्छेद 20 और 21
 
12. भारत का पहला वायसराय कौन था?
उत्तर: लॉर्ड कैनिंग

13. वाइस बनने के लिए न्यूनतम आयु कितनी होनी चाहिए
भारत के राष्ट्रपति?
उत्तर: 35 वर्ष

14. नीति आयोग का गठन किसके स्थान पर किया गया है?
निम्नलिखित संस्था?
उत्तर: योजना आयोग

15. भारत में रिट कितने प्रकार की होती है
संविधान?
उत्तर: 5

16. भारतीय संविधान में कितने मौलिक कर्तव्यों का उल्लेख किया गया है?
उत्तर: ग्यारह

17. भारतीय संविधान में के चुनाव की पद्धति
राष्ट्रपति को किस देश से लिया गया है?
उत्तर: आयरलैंड

18. राष्ट्रपति की शपथ कौन दिलाता है
इंडिया?
उत्तर: भारत के मुख्य न्यायाधीश

19. भारतीय संविधान के किस अनुच्छेद में
राष्ट्रीय आपातकाल के लिए प्रावधान?
उत्तर: अनुच्छेद 352
 
20. उच्च सदन (राज्य सभा) के कितने सदस्य हैं
भारत के राष्ट्रपति द्वारा मनोनीत किया जा सकता है?
उत्तर: 12

21. भारत का 'लघु संविधान' किस संशोधन के रूप में भी जाना जाता है
उत्तर: 42वां संशोधन

22. जम्मू और कश्मीर राज्य विधान सभा
का कार्यकाल है
उत्तर: 6 वर्ष

23. अखिल भारतीय सेवाओं के लिए नियुक्तियाँ किसके द्वारा की जाती हैं?
उत्तर: राष्ट्रपति

24. शारदा अधिनियम संबंधित है
उत्तर: बाल विवाह

25. नीति आयोग के अध्यक्ष हैं
उत्तर: प्रधान मंत्री

26. किस ग्रह को बौना ग्रह माना जाता है?
उत्तर: प्लूटो

27. चीन सागर उष्ण कटिबंधीय चक्रवातों का क्या नाम है? 
उत्तर: टाइफून

28. हिमालय किसका उदाहरण ?
Ans: वलित पर्वत
 
29. भारत में सबसे बड़ी सिंचाई नहर है
उत्तर: इंदिरा गांधी नहर

30.. भारत में सर्वोच्च नागरिक पुरस्कार कौन सा है
उत्तर : भारत रत्न

महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न


◆ भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?
  - ऑपरेशन गंगा

◆ मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?
  - सादिया तारिक

◆ नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?
  - दीपक धर

◆ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
  - 43 वा

◆ नुकतीच भारतीय मंदिर वास्तुकलाची आंतरराष्ट्रीय परिषद देवायतनम कुठे आयोजित केले जाते?
  - कर्नाटक

◆ राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
  - अभिषेक सिंग

◆ वनस्पती आधारित C-19 लसीचा प्रमाणित वापर करणारा पहिला देश कोणता आहे?
  - कॅनडा

◆ नुकतेच म्यूजियम ऑफ द फ्यूचर कोठे उघडले आहे?
  - दुबई

◆ भारत जपान 3रा संयुक्त सराव EX धर्म गार्जियन 2022 कुठे होणार आहे ?
  - बेलगाम

◆ वंदे भारतमसाठी सिग्नेचर ट्यून कोण रिलीज केली आहे?
  - मीनाक्षी लेखी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

महाराष्ट्रातील अभयारण्ये


▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ 
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर

▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ

▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली

▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर

▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे

▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती

▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली

इतिहास से सम्बन्धित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर

Q1 छठी शताब्दी ईसा पूर्व में भारत में कितने महान जनपद विद्यमान थे?
उत्तर- 16 महाजनपद✅

Q2 किस बोद्ध धर्म के अनुसार भारत में 16 महाजन पद विद्यमान थे?
उत्तर- अन्गुत्तार्निकाय

Q3 काशी और मत्स्य महाजनपदों की राजधानियां लिखिए?
उत्तर- वाराणसी और विराटनगर✅

Q4 राजस्थान के प्रमुख महाजन पदों के नाम लिखिए?
उत्तर- जांगल, मत्स्य, शूरसेन शिवि✅

Q5 जांगल और शूरसेन महाजनपदों की राजधानियां बताइये?
उत्तर- अहिछ्त्रपुर और मथुरा✅

Q6 महाजनपद काल में गणराज्यों किस सबसे बड़ी संस्था कौनसी थी?
 उत्तर- संथागार✅

Q7 किस नन्द राजा को पराजित करके चन्द्रगुप्त मौर्य मगध के राजसिंहासन पर कब बैठा?
उत्तर-  घन नन्द को✅

Q8 चन्द्रगुप्त मौर्य ने किस यूनानी शासक को पराजित किया?
उत्तर- सेल्यूकस को✅

Q9 बिन्दुसार के समय में कौन से दो वेदेशी राजदूत आये थे?
उत्तर- यूनानी राजदूत डायमेक्स और मिश्र के राजदूत डिमानीसियस✅

 Q10 अभिलेखों में अशोक किन उपाधियो से विभूषित हैं?

उत्तर- देवनाम 

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 सिक्किम राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈गंगटोक.

💐 सूर्यमालेतील लाल ग्रह कोणता आहे ?
🎈मंगळ.

💐 स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणत्या व्हाॅईसराॅयला म्हणतात ?
🎈लाॅर्ड रिपन.

💐 चुलिया धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
🎈मध्यप्रदेश.

💐 महाराष्ट्रातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत कोणती आहे ?
🎈अकलूज.( सोलापूर )

💐 बांबू ही कोणत्या जातीची वनस्पती आहे ?
🎈गवताच्या जातीची.

💐 भेंडीची संकरीत जात कोणती ?
🎈मधुमालती.

💐 तंबाखूचा वापर कशासाठी करतात ?
🎈उत्तेजक म्हणून.

💐 सजीव व निर्जीव यातील दुवा कोणास संबोधले जाते ?
🎈जीवाणूस.

💐 मका ही वनस्पती कशी आहे ?
🎈स्वयंजीवी.

💐 सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ?
🎈आयोडीनचे.

💐 कोयनेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळते ?
🎈सालीपासून.

💐 हायड्रोग्राफी हे शास्ञ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
🎈जलवनस्पती.

💐 एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात ?
🎈बुंद्यावरील वलये मोजून.

💐 आल्याचा खाण्यास योग्य भाग कशापासून मिळतो ?
🎈खोडापासून.

💐 द्विदल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात ?
🎈सहजीवी.

💐 कोणत्या पिकाच्या मुळांवर गाठी असतात ?
🎈हरभरा.

💐 एका झाडाच्या अन्नरसावर जगणा-या दुस-या झाडास काय म्हणतात ?
🎈परजीवी.

💐 बहुतेक वनस्पतींना त्यांचे बरेचसे अन्न कशाद्वारे मिळते ?
🎈सूर्यप्रकाशाद्वारे.

💐 दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
🎈प्राणवायू. ( ऑक्सिजन )

💐 हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे ?
🎈चंदीगड.

💐 अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
🎈चालकुंडी नदी.

💐 सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🎈सांगली.

💐 नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
🎈गोदावरी.

💐 मुलींसाठी राजश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
🎈राजस्थान.

💐 मानवी शरीरात एकूण किती इंद्रीय संस्था कार्यरत असतात ?
🎈नऊ.

💐 सायनोसाटिस हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवांशी संबंधित आहे ?
🎈नाक.

💐 खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
🎈क्षय.

💐 विषमज्वराच्या आजारात कोणते औषध दिले जाते ?
🎈क्लोरोमायसीटिन.

💐 बहुधा दुधातून पसरणारा रोग कोणता ?
🎈कावीळ.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...