१६ ऑक्टोबर २०२२

महिला आशिया चषक 2022:

महिला आशिया चषक 2022: भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला

महिला आशिया चषक 2022 च्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला .

भारताने सातव्यांदा हे स्थान पटकावले आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंकेने 20 षटकांत 10 गडी गमावून 65 धावा केल्या.

भारताने 8.3 षटकात केवळ 2 विकेट गमावून 71 धावा करत लक्ष्याचा पाठलाग केला.

स्मृती मानधनाने 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या.

श्रीलंकेविरुद्ध रेणुका सिंग ठाकूरने तीन तर राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...