३० सप्टेंबर २०२२

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षापरिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्य मिळावं यासाठी रशियाचा पाठिंबा जाहीर.


 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षापरिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्य मिळावं यासाठी रशियानं आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

अमेरिकेत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ७७व्या आमसभेला संबोधित करतांना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताला पाठिंबा जाहीर करताना म्हटलं की, सुरक्षा परिषदेला व्यापक लोकशाही स्वरुप येण्यासाठी त्यात आफ्रिका, आशिया आणि लॅटीन अमेरिकेतील देशांचा समावेश व्हायला हवा.

विशेषतः भारत आणि ब्राझील हे दोन देश आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे देश असल्यानं त्यांना परिषदेचं कायमस्वरुपी सदस्यत्व मिळणं गरजेचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...