०८ नोव्हेंबर २०२२

१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे

🟠१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-

🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹

🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१

🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१

🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२

🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२

🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०

🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८

🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८

🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९

🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९

🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...