०७ एप्रिल २०२२

भारतातील महत्वाची शहरे ,महाराष्ट्रातील प्रमुख नदयाचा संगम

🔹भारतातील महत्वाची शहरे :

🔷अमृतसर -  सुवर्ण मंदिर

🔶अहमदाबाद - साबरमती आश्रम

🔷आग्रा - लाल किल्ला

🔶कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल

🔷कानपूर - कातड्याच्या वस्तु

🔶कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण

🔷कोणार्क -  सूर्य मंदिर

🔶गंगोत्री -  गंगा नदीचा उगम

🔷चंदिगड - पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी

🔶जयपूर - जंतर मंतर वेधशाळा

🔷जोधापूर - मोती महल

🔶डलहौसी -  थंड हवेचे ठिकाण

🔷औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर

🔶नागपूर -  मध्यवर्ती वसलेले शहर

🔷मुंबई -  नैसर्गिक बंदर

🔶नाशिक -  सात टेकड्यांवर वसलेले शहर

🔷पोरबंदर -  महात्मा गांधींचे जन्म स्थळ

🔶हैदराबाद -  चारमिनार

____________________________________

🔹महाराष्ट्रातील प्रमुख नदयाचा संगम

👉🏾 *कृष्णा - कोयना*
- कराड

👉🏾 *कृष्णा - वेण्णा*
- माहुली

👉🏾 *कृष्णा - वारणा*
- हरिपूर

👉🏾 *वेण्णा- वर्धा*
- वर्धा ( सावंगी )

👉🏾 *कृष्णा - पंचगंगा*
- नरसोबाची वाडी

👉🏾 *गोदावरी - प्राणहिता*
- सिरोंचा

👉🏾 *गोदावरी - प्रवरा*
- टोके

👉🏾 *तापी - पांझरा*
- मुडावद ( धुळे )

👉🏾 *तापी- पूर्णा*
- चांगदेव

_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई  महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर  म...