२६ मार्च २०२२

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 भारतातील अणुशक्ती केंद्र कोठे आहे ?
🎈तारापूर.

💐 लालबहादूर शास्त्री यांचा  मृत्यू कधी झाला ?
🎈11 जानेवारी 1966.

💐 भारतातील सर्वांत मोठे धरण कोणत्या नदीवर आहे ?
🎈भागेरथी.

💐 रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरूद्ध कोणी बंड केले ?
🎈उमाजी नाईक.

💐 भारतातील कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते ?
🎈गुजरात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...