२६ मार्च २०२२

जिल्हे निर्मिती

# 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

# औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

# 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

# 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

# 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

# 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

# अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

# 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

# भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

# 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...