५ ते ७ डिसेंबर १९३४ – संविधान सभेची मागणी
९ ते २३ डिसेंबर १९४६ – संविधान सभेची पहिली बैठक
११ डिसेंबर १९४६ – डॉ. राजेंद्रप्रसाद अध्यक्षपदी नियुक्ती
१३ डिसेंबर १९४६ – पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला
२२ जानेवारी १९४७ – उद्दिष्टांचा ठराव मंजूर झाला.१८ जुलै १९४७ – भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर
२२ जुलै १९४७ – राष्ट्रीय ध्वज स्वीकृत
१४ ऑगस्ट १९४७ – संविधान सभेला सार्वभौमत्व प्राप्त
२९ ऑगस्ट १९४७ – मसुदा समितीची स्थापना
०४ नोव्हेंबर १९४८ – घटनेचा अंतिम मसुदा सादर
२६ नोव्हेंबर १९४९ – भारतीय राज्यघटना स्वीकृत
२४ जानेवारी १९५० – राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीत स्वीकृत
२४ जानेवारी १९५० – संविधान समितीची विशेष बैठक
२६ जानेवारी १९५० – भारतीय घटनेची अंमलबजावणी
२६ जानेवारी १९५० – सर्वोच्च न्यायालयाची स्थापना
१८ डिसेंबर १९७६ – ४२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली.
१२ ऑक्टोबर २००५ – माहितीचा अधिकार लागू
4 ऑक्टोबर २०१३ – NOTA चा वापर सुरु
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२१ मार्च २०२२
भारतीय राज्यघटनेबद्दलच्या काही महत्वाच्या तारखा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Latest post
महत्वाचे प्रश्न
भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...
-
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर- सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर...
-
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात. 1. डोंगरी वारे 2. दारिय वारे ✅ 3. स्थानिक वारे 4. या पैकी नाही 2⃣ पथ्वीवर चंद्राचे आ...
-
१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते? अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र २………………या भ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा