२८ जानेवारी २०२२

भारतात युरोपियनाचे आगमन


 1⃣पोर्तुगीज


↪️ वास्को द गामा कालिकत या बंदरात 20 मे 1498 रोजी उतरला, 1499 मध्ये त्याच्या खर्चाच्या 60 पट किमतीचा माल घेऊन गेला.


↪️1502 तो भारतात परत आला.यावेळी तो अधिक जहाजे घेऊन आला. त्याने कालिकत, कोचीन व कन्नोर येथे व्यापारी केंद्रे स्थापली.


↪️1505  फ्रान्सिस्को डी अल्मेडा भारतातील 1st पोर्तुगीज गव्हर्नर नेमणूक


↪️1509 ला अल्फान्सो डी अल्बुकर्क हा 2nd गव्हर्नर. त्याने १५१०-आदिलशाहकडून गोवा जिंकले.त्याने आपल्या देशातील पुरुषांना भारतीय महिलांशी विवाह करण्यास प्रोत्साहित केले.व मुस्लिमांचा छळ केला.


↪️कार्टाझ ( Cartazes) प्रणाली (जहाजांना दिलेले एक संरक्षणाचे पत्र ) पोर्तुगीजांनी सुरू केली


↪️मार्टिन अल्फान्सो डी सूझा (गव्हर्नर 1542-45)यांच्यासोबत प्रसिद्ध जेस्युट संत फ्रान्सिस्को झेवियर भारतात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई  महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर  म...