०२ ऑक्टोबर २०२१

संविधान सभा

◆ 9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक

◆ 11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड

◆ 13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली

◆ 22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

◆ 25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली

◆ 22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

◆ 24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले

◆ 29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

◆ 26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली

◆ 24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

◆ 26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...