२३ एप्रिल २०२०

प्रतिबंधक कायद्याच्या सुधारित अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी.

🟣 कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीनं साथीचे आजार प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करणाऱ्या अध्यादेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.

🟣 केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच त्याच्या मसुद्याला मान्यता दिली. 

🟣 देशात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रतिबंध करणाऱ्या आरोग्य सेवकांवर हल्ले झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली आहे.

🟣 त्यानुसार डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांवर ते कर्तव्य बजावत असताना हल्ला करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची तरतूदही सुधारणेत आहे.

खडक व खडकांचे प्रकार

- खडकांचे गुणधर्म हे त्यातील खनिजे व ही खनिजे एकत्र येणाऱ्या प्रक्रियेवर अवलंबून असतात.
- बहुतांशी खडकांत सिलिका, ऍल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण जास्त असते. 

- खडकांचे प्रकार : निर्मितीनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.
1) अग्निज खडक :
- ज्वालामुखीय प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या लाव्हारसाचे भूपृष्ठावर व शिलारसाचे भूपृष्ठाखाली घनीभवन होते. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्यापासून निर्माण होणाऱ्या खडकास अग्निज खडक म्हणतात. (प्राथमिक खडक). 
     अग्निज खडकाचे दोन प्रकार केले जातात. 
i) अंतर्निर्मित अग्निज खडक
ii) बहिर्निर्मित अग्निज खडक

2) गाळाचे खडक :
- नदी, हिमनदी, वारा इत्यादी कारकांमुळे खडकांचे अपक्षरं होते. त्यापासून तयार झालेला गाळ वाहत जातो. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. सखल भागात या गाळाचे थरावर ठार साचतात. त्यामुळे वरच्या थरांचा खालच्या थरांवर प्रचंड दाब पडतो व गाळाच्या खडकांची निर्मिती होते.

3) रूपांतरित खडक :
- तप्त लाव्हारसाचा परिणाम होऊन तसेच भू-हालचाली होत असताना पडलेल्या दाबामुळे मूळ खडकांतील स्फटिकांचे पुन्हा स्फटिकीकरण घडून येते. त्यांचे स्वरूप व गुणधर्म बदलून रूपांतरीत खडकांची निर्मिती होते.

वनस्पती सृष्टी

1. अबीजपत्री (अपुष्प) वनस्पती
- थॅलोफायटा: स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम इ.
- ब्रायोफायटा: माॅस (फ्युनारिया), मर्केंशिया, अॅन्थाॅसिराॅस, रिक्सिया इ.
- टेरिडोफायटा: फर्न्स - नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया, टेरिस, एडीअॅटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लायकोपोडियम इ.

2. बीजपत्री (सपुष्प) वनस्पती
- अनावृत्तबीजी: सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इ.
- आवृत्तबीजी: द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती

Police bharti questions set

♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६
२) ४
३) ५
४) ९
उत्तर :१

♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २


♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा
३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे
२) अहमदनगर
3) औरंगावाद
४) लातूर
उतर : ३

पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक
2) पुणे
3) कोल्हापूर
4) सोतापूर
उतर:3


देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.
1) गगनबावडा
2) कुंडी
3) कोळंबा
4) वरंध
उतर: 2

महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ
2) कोकण
3) मराठवाडा✅✅
4) नाशिक

महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा
2) गोदावरी
3) क्रष्णा
4) वर्धा
उतर: २


भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)
1) 04
2) 03
3) 02✅✅
4) 05

भाषा म्हणजे काय?
1) बोलणे
2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅
3) लिहिणे
4) संभाषणाची कला

पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य्
2) र्
3) अ✅✅
4) व्

विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे
2) लिपी
3) भाषा✅✅
4) संवाद

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२


गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण
२) सुधाकर
३) दिनमित्र
४) प्रभाकर✅✅

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ
2) लक्ष्मण माने ✅✅
3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध

मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली

〰〰〰〰〰〰〰

भारतीय रेल्वेविषयी मजेदार माहितीसंपादन करा.

🔥देशातील १४,३०० रेल्वे गाड्यांद्वारे दररोज कापले जाणारे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या साडेतीन पट आहे.

🔥देशातील पहिली रेल्वे – मुंबई आणि ठाणेदरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वेच्या मार्गाची एकूण लांबी ६३,०२८ किमी.

🔥एकूण कर्मचारी संख्या (रोजगार उपलब्ध) – १५.५ लाख दररोज १३० लाख प्रवासी आणि १३ लाख टन मालाची ने-आण; स्टेशनांची संख्या – सुमारे ७०००

🔥जगातील सर्वात मोठा फलाट – खरगपूर – २७३३ फूट लांब. सोन नदी वरील नेहरू सेतू सर्वात मोठा रेल्वे पूल

🔥स्वातंत्र्यपूर्व काळात देशात ४२ वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या कार्यरत होत्या.

🔥चित्तरंजन येथे विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने निर्मितीचा कारखाना. 

🔥चेन्नई, कपूरथळा आणि बंगळुरू येथे डबे बनवण्याचे कारखाने

🔥नवी दिल्ली येथे १९७७ साली राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयाची स्थापना. तिन्ही गेजच्या रेल्वे असणारे देशातील एकमेव स्टेशन – सिलिगुडी

🔥पहिला रेल्वे पूल – दापुरी व्हायाडक्ट मुंबई-ठाणे मार्गावरील. पहिला बोगदा – पारसिक बोगदा

🔥पहिला रेल्वे घाट रस्ता – थळ आणि बोर घाट. पहिली भूमिगत रेल्वे – कोलकाता मेट्रो

🔥पहिली संगणकीकृत आरक्षण प्रणाली – नवी दिल्ली – १९८६ साली सुरुवात.

🔥पहिली विद्युत रेल्वे- ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई व्हीटी ते कुर्ला दरम्यान धावली.

🔥प्रसाधनगृहांची सुविधा – १८९१ मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांत, १९०७ साली खालच्या वर्गाच्या डब्यांत

🔥स्थानकाचे सर्वात लहान नाव – IB (ओरिसा). – सर्वात मोठ्या नावाचे स्थानक – श्री वेंकट नरसिंह राजू वरिपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) (आंध्र प्रदेशात, तामिळनाडू राज्याच्या सरहद्दीवर)

🔥सर्वात व्यस्त (बिझी) स्टेशन – लखनौ – रोज ६४ गाड्या. सर्वात कमी लांबीचा मार्ग – नागपूर ते अजनी – ३ किमी

🔥दररोज चालणारी सर्वात लांब मार्गावरील रेल्वे – केरळ एक्स्प्रेस – ४२.५ तासांत ३०५४ किमी.

🔥विनाथांबा सर्वात जास्त कापले जाणारे अंतर – त्रिवेंद्रम राजधानी – ६.५ तासांत ५२८ किमी

🔥सर्वात लांब बोगदा – रत्नागिरीजवळ असलेला ६.५ किमीचा करबुडे बोगदा

🔥सर्वात जुने जतन केलेले इंजिन – फेरी क्वीन १८५५ – अद्याप वापरता येण्याजोगे.

🔥देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वे – भोपाळ शताब्दी – ताशी १४० किमी.(आता तेजस आहे)

🔥सर्वाधिक थांबे असलेली रेल्वे – हावडा – अमृतसर एक्स्प्रेस – ११५ थांबे

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...