०५ एप्रिल २०२०

भूकंप

◾️‘भू’ म्‍हणजे जमीन व ‘कंप’ म्‍हणजे थरथर. भूकंप म्‍हणजे जमिनीचे थरथरणे.

◾️भूकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो.

◾️हा ताण विशिष्‍ट मर्यादेपलीकडे गेल्‍यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो.

◾️ज्‍या ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्‍सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्‍यामुळे भूकवच कंप पावते, म्‍हणजेच भूकंप होतो. 

◾️  भूकवचात ज्‍या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्‍या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्‍हणतात.

◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात.

◾️भूकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्‍या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्‍या ठिकाणी भूकंपाचा धक्‍का सर्वप्रथम बसतो.

◾️भूपृष्‍ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्‍हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.

काँग्रेसचे अधिवेशन व अध्यक्ष

🔶1885 : मुंबई : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

🌿1886 : कोलकाता : दादाभाई नौरोजी

🔶1887 : मद्रास : बुद्रुदिन तय्यबजी

🌿1888 : अलाहाबाद : जॉर्ज युल

🔷1889 : मुंबई : सर विल्यम वेडरबर्न

🔶1890 : कोलकाता : फिरोजशहा मेहता

🔷1891 : नागपूर : पी आनंदा चारलू

🔶1892 : अलाहाबाद : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

🔷1893 : लाहोर : दादाभाई नौरोजी

🔶1894 : चेन्नई : आल्फ्रेड वेब

🔷1895 : पुणे : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔶1896 : कोलकाता : महंमद सयानी

🔷1897 : अमरावती : सी. शंकरन नायर

🔶1898 : कोलकाता : आनंद मोहन बोस

🔷1899 : लखनौ : रमेशचंद्र दत्त

🔶1900 : लाहोर : सर नारायण गणेश चंदावरकर

🔷1901 : कोलकाता : दिनशा वाच्छा

🔶1902 : अहमदाबाद : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🔷1903 : मद्रास : लालमोहन घोष

🔶1904 : मुंबई : हेन्री कॉटन

🔷1905 : बनारस : गोपाळ कृष्ण गोखले

🔶1906 : कोलकाता : दादाभाई नौरोजी

🔷1907 : सुरत : डॉ रासबिहारी घोष

🔶1908 : मद्रास : डॉ रासबिहारी घोष

🔷1909 : लाहोर : मदनमोहन मालवीय

🔶1910 : अलाहाबाद : सर विल्यम वेडरबर्न

🔷1911 : कोलकाता : पंडित बिशन नारायण धार

🔶1912 : बकींदूर (पाटणा) : रं. ध. मुधोळकर

🔷 1913 : कराची : नबाब सय्यद महंमद बहादूर

🔶 1914 : चेन्नई : भुपेंद्रनाथ बसू

🔷 1915 : मुंबई : सतेंद्र प्रस सिंह

🔶 1916 : लखनौ : बांबू अंबिकाचरण मुझुमदार

🔶1917 : कोलकाता : एनी बेझेंट

🔷1918 : मुंबई : बॅरिस्टर हसन इमाम

🔶1918 : दिल्ली : पं मदनमोहन मालवीय

🔷1919 : अमृतसर : मोतीलाल नेहरू

🔷1920 : कोलकाता : लाला लजपतराय

🔶1920 : नागपूर : चक्रवर्ती विजय राघवाचार्य

🔷1921 : अहमदाबाद : हकीम अजमल खान

🔶1922 : गया : बॅरिस्टर चित्तरंजन दास

🌸1923 : दिल्ली : मौलाना अबुल कलाम आझाद

🌺1924 : काकीनाडा : मौलाना मुहम्मद अली

🌸1924 : बेळगाव : महात्मा गांधी

🌺1925 : कानपूर ; सरोजिनी नायडू

🔷1926 : गोहत्ती : श्रीनिवास आयंगर

🌸1927 : चेन्नई : डॉ एम ए अन्सारी

🔶1928 : कोलकाता : मोतीलाल नेहरू

🌼1929 : लाहोर : जवाहरलाल नेहरू

🔶1931 : कराची : वल्लभभाई पटेल

🌸1932 : दिल्ली : आर डी अमृतलाल

🔶1933 : कोलकाता : श्रीमती नलिनी सेनगुप्ता

🌸1934 : मुंबई : राजेंद्रप्रसाद

🔶1936: फैजपूर : जवाहरलाल नेहरू

🔷1938 : हरिपुरा : नेताजी सुभाषचंद्र बोस

🔶1939 : त्रिपुरा : नेताजी सुभाषचंद्र बोस

🔷1940 : रामगड : मौलाना अबुल कलाम आझाद

🔶1941 ते 1945 : मौलाना अबुल कलाम आझाद

🌿1946 : मेरठ : जे बी कृपलानी

🔶1947 : डॉ राजेंद्रप्रसाद

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले
2) रणजित देसाई
3) विश्वास पाटिल
4)शिवाजी सावंत✅✅

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४✅✅
२) सविनय कारदेभंग - १९३०
३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२

वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन
2) बेंट होमस्ट्राम
3) जॉन बारडींग ✅✅
4) योशिमोरी ओसुरी

71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे
प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका
2. फ्रान्स
3. ब्राझील✅✅
4. ऑस्ट्रेलिया

♻️♻️ *भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?*
1) इच
2) इंग्रज✅✅
3) पोर्तुगीज
4) फ्रेंच

♻️♻️ *जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?*
1) अमेरिका
2) इंग्लंड✅✅
3) फ्रांन्स
4) रशिया

♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज✅✅
2) सुचेता कृपलानी
3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार

♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव
2) फैजपूर✅✅
3) वर्धा
4) नागपूर

♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?

1) आसाम✅✅
2) अरूणालच प्रदेश
3) मध्यप्रदेश
4) उत्तराखंड

♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅
2) सिलिका व मॅग्नेशियम
3) सिलीका व फेरस
4) फेरस व निकेल

♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच
2) सात
3) सहा
4) आठ✅✅

♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त
2) महालेखापाल
3) वित्त लेखा अधिकारी
4) जिल्हाधिकारी✅✅

♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11
2) 14✅✅
3) 9
4) 8

सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन
2) स्वामी दयानंद
3) अॅनी बेझंट✅✅
4)स्वामी विवेकानंद

मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड
2)ढाका✅✅
3) इस्लामाबाद
4)अलाहाबाद

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅
2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन
करण्यासाठी.
3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या
सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.
4) वरीलपैकी कशासाठीही नाही.

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे
2)गोरखपुर
3) खेडा✅✅
4)सोलापुर

♻️♻️....यांची जयंती म्हणून राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.
अ) सरदार वल्लभभाई पटेल✅✅
क) डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी
ब) डॉ. राजें द्र प्रसाद
ड) अटल बिहारी वाजपेयी

♻️♻️झोझो अजिंक्यपद ही स्पर्धा ....याच्याशी संबंधित आहे.
अ) गोल्फ✅✅
ब) स्नूकर
क) बिलियड्ड्स
ड) रोड सायकल रेसिंग

बारकाईने पाहणे ह्यासाठी खालील पैकी कोणता शब्द प्रयोग योग्य असेल?
दोन्हीही नाही
डोळ्यात तेल घालून पाहणे
काकदृष्टीने पाहणे
दोन्हीही✅✅

भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेला दिवस ….. हा आहे
23 मार्च 1921
23 मार्च 1931✅✅
24 मार्च 1931
24 मार्च 1921

1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात________या ठिकाणी स्थापन झाले.                         
A) कोचीन
B) कांडला(गुजरात)✅✅
C) विशाखापट्टणम
D) वरीलपैकी एकही नाही

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...