फाळणीपूर्वी एकूण ५६२ संस्थाने होती
फाळणीनंतर १० पाक मध्ये गेली
उरली ५५२ संस्थाने
५५२ पैकी ५४९ संस्थाने विलीन झाली.
उरली ३ संस्थाने (ज.काश्मीर ,जुनागड,हैदराबाद)
ज.काश्मीर :- करारान्वये सामील
जुनागड :- सार्वमताने सामील
हैदराबाद :- पोलीस कारवाईने सामील
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा