२२ डिसेंबर २०२०

भारतीय संघानं 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रम मोडला


🔶पहिल्या कसोटी सामन्यात 53 धावांची आघाडी  घेणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावात कोसळली आहे.


🔶दसऱ्या दिवसाअखेरीस 1 बाद 9 वर डाव संपवलेल्या भारताकडे 62 धावांची आघाडी होती.

तसेच दुसऱ्या डावांत भारतीय संघाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या या खराब फलंदाजीमुळे 46 वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला आहे.


🔶1974 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं 42 धावांची निच्चांकी धावसंख्या उभारली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...