१६ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र : जिल्हे निर्मिती



🚦 1 मे 1981 : रत्नागिरीपासून - सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

औरंगाबादपासून - जालना (28 वा जिल्हा)


🚦 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून - लातूर (29 वा जिल्हा),


🚦 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून गडचिरोली (30 वा जिल्हा)


🚦 1990 : मुंबईपासून - मुंबई उपनगर (31वा जिल्हा)


🚦  1 जुलै 1998 : धुळेपासून - नंदुरबार (32 वा जिल्हा)


🚦  1 मे 1999 : परभणीपासून - हिंगोली (34 वा जिल्हा)

भंडारा - गोंदिया (35 वा जिल्हा)


🚦  1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून - पालघर (36 वा जिल्हा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...