Wednesday, 8 July 2020

फेसबुक सह ८९ अ‍ॅप्स काढून टाकण्याचे जवानांना निर्देश

📌आपल्या मोबाइल फोनमधून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ८९ अ‍ॅप्स १५ जुलैपर्यंत काढून टाकावीत, असे निर्देश लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

📌 सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे.

📌याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न

प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर –: सी. राजगोपालाचारी ...