२१ मे २०२०

Railway.

🅾डलहोसीने 1853 मध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरु केली

🅾 हि रेल्वे सिंध, साहीब, सुलतान या इंजिनांनी आेढली

🅾 या रेल्वेने पहिल़्यांदा प्रवासाचा मान जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळाला

🅾 भारतात रेल्वे मार्गांची उभारणी ब्रिटिश भांडवलदारांनी व भारतातील ब्रिटिश सरकारने केली

🅾रेल्वे मार्ग बांधण्यासाठी ब्रिटिश भांडवलदारांनी 350 कोटी रुपये गुंतवले, त्यावर सरकारने 5 टक्के व्याज दिले.

🅾1869 पर्यंत 6 हजार किमी रेल्वेमार्ग उभारला

🅾 1905 पर्यंत 45 हजार किमी रेल्वेमार्ग बांधले

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...