२१ मे २०२०

लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)


आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.

   डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस  म्हणून पाळला गेला.

   आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.

५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.

गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...