२० एप्रिल २०२०

पिट्स इंडिया ऍक्ट

  पंतप्रधान:-विल्यम पिट

  1773 च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी पास

  तरतुदी:-

  कंपनीचे राजकीय व व्यापारी कार्य वेगवेगळे केले गेले

  सहा सदस्य बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन

  मुंबई व मद्रास पूर्णपणे गव्हर्नर जनरल च्या नियंत्रण खाली आले

बोर्ड ऑफ कंट्रोल राजकीय कार्य पाहणार

  बंगाल गव्हर्नर परिषद सदस्य संख्या 3 केली गेली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज

👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई  महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर  म...