*· सिंधुदुर्ग----------------1 मे 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन
*· जालना-----------------1 मे 1981 ला औरंगाबाद जिल्ह्यातून विभाजन
*· लातूर-------------------16 ऑगस्ट 1982 ला उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन
*· गडचिरोली--------------26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपुर जिल्ह्यातून विभाजन
*· मुंबई उपनगर---------1990 ला बृहन्मुबई मधून विभाजन
*· वाशिम-----------------1 जुलै 1998 ला अकोला जिल्ह्यातून विभाजन
*· नंदुरबार----------------1 जुलै 1998 ला धुळे जिल्ह्यातून विभाजन
*· हिंगोली----------------1 मे 1999 ला परभणी जिल्ह्यातून विभाजन
*· गोंदिया----------------1 मे 1999 ला भंडारा जिल्ह्यातून विभाजन
*· पालघर-----------------2 जून 2014 ला ठाणे जिल्ह्यातून विभाजन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१३ डिसेंबर २०२१
महाराष्ट्रातील नवीन जिल्हयांची निर्मिती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Latest post
महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर म...
-
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर- सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर...
-
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात. 1. डोंगरी वारे 2. दारिय वारे ✅ 3. स्थानिक वारे 4. या पैकी नाही 2⃣ पथ्वीवर चंद्राचे आ...
-
१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते? अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र २………………या भ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा