Sunday, 16 February 2020

मुंबई हे सात बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते तर ती सात बेटे खालीलप्रमाणे:

1) मोठा कुलाबा
2) धाकटा कुलाबा
3) मुंबई
4) माजलगाव
5) माहीम
6) परळ
7) वरळी

या सात  बेटांच्या दरम्यान असलेल्या
उथळ खाड्या व पाण्याचा भाग दगड
विटा मातीच्या साहाय्याने बुजवून सलग
मुंबई ची निर्मिती करण्यात आली.
ते काम जेरोल्ड अँजीयर या ब्रिटिश प्रशासकांनी केले. म्हणून त्यांना
"आधुनिक मुंबई चा शिल्पकार"
असे म्हटले जाते.

1 comment:

Latest post

सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न

प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर –: सी. राजगोपालाचारी ...