१२ ऑक्टोबर २०१९

नदीजोड प्रकल्पाचे वास्तव


» १९८० : तात्कालीन केंद्र सरकारने तयार केलेल्या 'नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन'मध्ये ३० आंतरराज्यीय नदी जोड प्रकल्पांची आखणी करण्यात आली

» २००२ : अटल बिहारी वाजपेयी सरकारने महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचा कार्यक्रम जाहीर केला

» २०१२ : सर्वोच्च न्यायालयाने नदीजोड प्रकल्प हा कालबद्ध कार्यक्रमाद्वारे राबविण्याचा आदेश केंद्र सरकारला दिला

महाराष्ट्र सरकारचे प्रस्तावित प्रकल्प :-
» आंतरराज्यीय प्रकल्प : दमणगंगा-पिंजाळ, पार-तापी-नर्मदा

» राज्यांतर्गत प्रकल्प : नार-पार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, पार-गोदावरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...