आतापर्यंत मानवामधील देवी या एकमेव रोगाचे पूर्णत: निर्मूलन झालेले आहे. मलेरियाचे निर्मूलन करणे तत्त्वत: शक्य असले, तरी सध्या वापरात असलेल्या लसींमधील त्रुटी आणि मलेरिया नियंत्रणाची साधने- पद्धतींमधील दोष लक्षात घेता मलेरियाच्या संपूर्ण निर्मूलनाची सध्या शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचे जागतिक मलेरिया संचालक डॉ. प्रेडो अलोन्सो यांनी सांगितले की, मलेरियाचे निर्मूलन करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा उद्देश आहे याबाबत कोणतीही शंका नाही, मात्र त्याविषयीच्या उपाययोजनांच्या शक्याशक्यतांबाबतच प्रश्न निर्माण झाले आहेत. मलेरियाला अटकाव करण्यासाठी आपण सध्या करीत असलेल्या उपाययोजना लक्षात घेतल्या, तर त्यांच्या माध्यमातून मलेरियाचे निर्मूलन होण्याची फारशी शक्यता नाही, असे त्यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Latest post
२१ एप्रिल २०२५ टॉप चालू घडामोडी
१. 'एमटी न्यू ड्रीम' जहाज कोणत्या देशाच्या ध्वजाखाली चालत होते? अ. भारत ब. पनामा C. लायबेरिया D. माल्टा उत्तर: C. लायबेरिया २. कोणत्...
-
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर- सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर...
-
१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते? अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र २………………या भ...
-
1. जय जवान जय किसान ►- लाल बहादुर शास्त्री 2. मारो फिरंगी को ►- मंगल पांडे 3. जय जगत ►- विनोबा भावे 4. कर मत दो ►- सरदार बल्लभभाई पटले 5. सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा