१३ सप्टेंबर २०१९

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी नाहीच, संयुक्त राष्ट्राचा पाकला दणका

 📌काश्मीरप्रकरणी जगभरातून पाठिंबा मिळविण्यात आलेल्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रानेही दणका दिला आहे.

📌भारत आणि पाकिस्तानने हा विषय चर्चेने सोडविण्याचा सल्ला देत संयुक्त राष्ट्राने काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आहे.

📌 विशेष म्हणजे भारताने विनंती केली तरच या प्रश्नात मध्यस्थी करणार असल्याचं संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केल्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.

📌संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावली आहे.

📌 यूएनचे सेक्रेटरी जनरलचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मध्यस्थेबाबतची आमची भूमिका कायम आहे.

📌 त्यात काही बदल होणार नाही. तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासचिवाने दोन्ही देशांच्या सरकारशी संपर्कही साधला आहे, असं दुजारिक यांनी स्पष्ट केलं.

📌दोन्ही देशांनी काश्मीरचा मुद्दा शांततेत आणि चर्चेने सोडवावा. दोन्ही देशांना काश्मीरवर शांततेनेच तोडगा काढावा लागेल, असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

📌काश्मीरचा मुद्दा हा द्विपक्षीय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...