०२ सप्टेंबर २०१९

राष्ट्रीय पोषण आठवडा


- 1 ते 7 सप्टेंबर
- 1982 पासून केंद्र सरकारकडून साजरा केला जातो.
- लोकांच्या आरोग्यसंबंधी आणि सुदृढपणासाठी जागृकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
----------------------------------------------
● उद्देश

- आहार आणि पोषणाची वारंवरता यांचा आढावा घेणे
- राष्ट्रीय पोषण कार्यक्रमासंबंधी संशोधन आणि मजबुतीवर लक्ष्य ठेवणे
- लोकांच्या आहार आणि पोषणासंबंधीच्या स्थितीचे निरीक्षण करणे
- पोषणविषयक समस्यांचे निर्मूलन करणे
- आरोग्य आणि पोषणविषयक शिक्षण देवून जागृकता निर्माण करणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...