02 January 2026

Combine पूर्व परीक्षा Polity

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Revision साठी Important Topics 


घटना निर्मिती : पार्श्वभूमी (कायदे), घटनासमिती, सरनामा, संघराज्य 

मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ,

राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ

संसद, विधिमंडळ, न्यायालये,

विविध आयोग + घटनात्मक पदे जसे CAG, महान्यायवादी etc घटनादुरुस्ती, आणीबाणी

सूची - विषय,

घटनेतील महत्वाची कलमे, भाग, परिशिष्टे

संसदीय समित्या 


Polity चा अभ्यास करताना काही नियम & अपवादात्मक काही गोष्टी असतात त्यावर थोडं focus. For ex - काही गोष्टी घटनेत नमूद असतात & काही गोष्टी संकेतानुसार असतात, या प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात, वाचत असताना लक्षपूर्वक वाचा


पंचायतराज

यावर Generally 1-2 प्रश्न विचारले जातात

मागच्या वर्षी ग्रामपंचायत + ग्रामसभेवर 2 प्रश्न होते + 1 प्रश्न अभियान वर विचारला होता.


पंचायत राज वाचताना तुलनात्मक chart / table format मध्ये notes किंवा पुस्तकात असेल तर या पद्धतीने वाचा. कारण 2 प्रश्नांसाठी 200 पानं वाचणं थोडं धोकादायक आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत + पंचायत समिती + zp

महानगरपालिका + नगरपरिषद + पालिका

यांचं comparison chart format मध्ये असेल तर ते revise करा + PYQS

पंचायराज विषयी समित्या - imp शिफारशी,

73rd + 74th घ. दु.

11 वी, 12 वी अनुसूची - विषय 



2020 मध्ये polity चे questions as compared to previous papers थोडे अवघड होते. 

राज्यसेवा, PSI-STI-ASO प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

   1) एच. एच. विल्सन  

   2) आर. सी. दत्त  

   3) कार्टराईट    

   4) हारग्रीव्हज


उत्तर :- 2


२) ... ........... रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

   1) 21 डिसेंबर 2002  

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 21 जानेवारी 2003 

   4) 31 जानेवारी 2003


उत्तर :- 1


३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

   1) 50 मिलीयन (5 कोटी)   

   2) 58 मिलीयन  (5.8 कोटी)

   3) 60 मिलीयन (6 कोटी)     

   4) 45 मिलीयन (4.5 कोटी)


उत्तर :- २


४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

   1) 33.3%   

   2) 36.7%    

   3) 24.8%   

   4) 30.0%

 

उत्तर :- 2


५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

   1) भटिंका    

    2) सिंद्री    

    3) कोची  

    4) हाजिरा


उत्तर :- 2



१) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान 

   

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान


   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान


   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान


            अ  ब  क  ड


         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


२) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता


   1) ब, ड आणि क    2) अ आणि ब    3) अ, ब आणि क    4) ब आणि ड


उत्तर :- 4


३) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे –:

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क      2) ब आणि क    3) फक्त अ    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


४) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)    

  2) गांधी योजना    

 3) नेहरू योजना    

 4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


५) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

   1) कर्नाटक   

   2) महाराष्ट्र    

   3) गुजरात 

    4) राजस्थान


उत्तर :- 4



६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

   1) भारताचे राष्ट्रपती    2) पंतप्रधान    3) भारताचे उपराष्ट्रपती    4) वित्तमंत्री

उत्तर :- 2


७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?

   1) स्थानिक आणि राज्य सरकार     

   2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड

   3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार      

   4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ

उत्तर :- 3


८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.

   ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.

   क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?


   1) फक्त अ    

   2) फक्त अ आणि ब  

   3) फक्त ब आणि क    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

   अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.   

    ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

   क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

   वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.


   1) फक्त अ   

  2) फक्त अ आणि ब 

  3) फक्त अ आणि क    

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


1०) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?

   1) आसाम  

   2) मणिपूर     

   3) त्रिपूरा     

   4) बिहार


उत्तर :- 4


१) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ................. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3    2) 40.4      

   3) 45.0    4) 58.4


उत्तर :- 1


२) 2006-07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता ?

   1) 13.26%    2) 18.51%    

   3) 20.47%    4) 22.18%


उत्तर :- 2


३) भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची   पसंती मिळत आहे.

   1) आंध्रप्रदेश    2) कर्नाटक    

   3) गुजरात    4) तामिळनाडू


उत्तर :- 3


४) कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला ?

   1) औद्योगिक धोरण, 1956  

   2) औद्योगिक धोरण, 1970

   3) औद्योगिक धोरण, 1977 

   4) औद्योगिक धोरण, 1991


उत्तर :- 4


५) खाजगीकरण म्हणजे ........................ उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय.

   1) खाजगी मालकीचे   

    2) सार्वजनिक मालकीचे

   3) संयुक्त मालकीचे  

   4) यापैकी एकही नाही


उत्तर :- 2



६) आर्थिक विकासावरून पुढील सुचित होते.

   अ) वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ

   ब) देशाच्या सामाजिक – आर्थिक संचरनेतील प्रागतिक बदल

   क) बेकारी, दारिद्रय आणि विषमतेतील घट


   1) अ फक्त    

   2) अ आणि क    

   3) अ आणि ड   

   4) ब आणि ड


उत्तर :- 4


७) 2011 च्या जनगणनेनुसार ..................... या राज्यांतील बाललिंगगुणोत्तर वयोगट 0-6 सर्वात कमी आहे.

   1) हरियाणा आणि जम्मू काश्मिर   

   2) हरियाणा आणि पंजाब

   3) पंजाब आणि राजस्थान  

   4) हरियाणा आणि राजस्थान


उत्तर :- 1


२२०८) केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही  ?

   1) व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट    

    2) वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण

   3) गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा    

   4) वरीलपैकी काहीही नाही



उत्तर :- 4


९) भारताच्या पंतप्रधानांनी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी’ नुतनीकरण कार्यक्रम ..................... रोजी सुरू केला.

   1) 13 डिसेंबर 2001    

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 01 डिसेंबर 2004    

   4) 03 डिसेंबर 2005


उत्तर :- 4


१०) खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो  ?

   1) 1951 – 56     

   2) 1961 – 66

   3) 1966 – 69      

   4) 1969 – 72


     उत्तर :- 3


१) भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

   1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

   2) डॉ. झाकीर हुसेन

   3) श्री. व्ही. व्ही. गिरी     

   4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद


उत्तर :- 2


२) राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

   1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

   2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

   3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

   4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.


उत्तर :- 1


३) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

   1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

   2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

   3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

   4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.


उत्तर :- 3


४) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

   ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.


   1) अ    

  2) ब   

  3) दोन्हीही 

  4) एकही नाही


उत्तर :- 4


५) राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

   अ) बाह्य (परकीय) आक्रमण     

   ब) अंतर्गत कलह

   क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश    

  ड) आर्थिक कलह


   1) अ, ब, क   

   2) अ, क, ड 

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, ड

 

उत्तर :- 2


६) भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा  समावेश असतो.

   1) फक्त लोकसभा    

   2) फक्त राज्यसभा    

   3) लोकसभा व राज्यसभा   

   4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा


उत्तर :- 4


७) अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

 ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.


   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

   4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.


उत्तर :- 2


८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

   3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

   4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.


उत्तर :- 2


९) भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

   1) प्रधानमंत्री    

   2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश    

   3) भारताचे उपराष्ट्रपती   

  4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 3


1०) “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”  राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू    

   2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   3) के. एम. मुन्शी  

   4) डॉ. राजेंद्र प्रसाद


उत्तर :- 1


1) खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा.

  विद्युत प्रकल्प      जिल्हा

         अ) पवना        i) ठाणे

         ब) तिलारी        ii) सिंधुदुर्ग

         क) भातसा        iii) परभणी

         ड) येलदरी        iv) पुणे

             अ  ब  क  ड

         1)  ii  i  iv  iii

         2)  i  iii  ii  iv

         3)  iv  ii  i  iii

         4)  i  iv  iii  ii


उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

   अ) वर्धा    ब) कोयना    क) उल्हास    ड) सावित्री


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, अ    3) अ, ब, ड, क    4) ड, क, ब, अ


उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ........... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    3) औरंगाबाद    4) सोलापूर


उत्तर :- 2


4) महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ............. या विभागात आहे.

   1) विदर्भ    2) कोकण    3) मराठवाडा    4) नाशिक

उत्तर :- 3


5) मेळघाटचा ‘व्याघ्र प्रकल्प’ ..............जिल्ह्यात वसलेला आहे.

   1) गडचिरोली    2) भंडारा    3) अमरावती    4) यवतमाळ


उत्तर :- 3

प्रश्नमंजुषा

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?

अ) जी. व्ही. के. राव समिती

ब) लळा सुंदरम समिती

क) अशोक मेहता समिती ✅✅

ड) व्ही.कृष्णमेनंन समिती


२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?

१) खग्रास 

२) खंडग्रास 

३) कंकनाकृती ✅✅

४) यापैकी नाही


३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

१) सिंधुदुर्ग

२) चंद्रपूर ✅✅

३) गोंदिया

४) रायगड


४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?

१) रशिया 

२) जपान 

३) ब्रिटन 

४)अमेरिका ✅✅


५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........

१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.

२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.

३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते 

४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅


६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.

१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅

२) मुंबई : दिल्ली

३) मुंबई : कोलकत्ता 

४) कोलकत्ता : चेन्नई


७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे

अ) भूकंपप्रवण क्षेत्र

ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र

क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग


१) फक्त अ,ब व क ✅✅

२) फक्त ब व क

३) फक्त ब व अ

४) अ ते क 


८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत

१) संपत्तीचा हक्क

२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क

३) स्वातंत्र्याचा हक्क

४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅


९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?

१) ३५२,३५६,३६० ✅✅

२) १६३,१६४,१६५

३) ३६७,३६८,३६९

४) ३६९,३७०,३७१



10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद

२) हृदयनाथ कुंझरू

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅


११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?

१) एक-पप्ष्टांश 

२) एक-बारांश ✅✅

३) एक-पंचमाश

४) एक-तृतीयांश


१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .

१)पाँव्हार्टी इन इंडिया 

२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅

३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल 

४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड


१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे

१) सुंदरबन 

२) प्रयाग 

3) न्यू-मूर ✅✅

४) कोलकात्ता


१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.

१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा

२) केंद्रीय मेमरी 

३) एक सॉफ्टवेअर 

४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅


१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?

१) आत्या 

२) मावशी ✅✅

३) मामी 

४) बहीण

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


· पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते. 


· गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. 


· पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो. 


· पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत. 


· पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.


· पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो. 


· पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो. 


· पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते. 


· गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो. 


· पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो. 


· राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

महाराष्ट्रातील पंचायतराज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक


19 December 2025

भारतीय संविधान : सर्व अनुसूच्या (All Schedules)



1) अनुसूची 1 – राज्ये व केंद्रशासित प्रदेश

● भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा

● नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यास ही अनुसूची बदलली जाते

● संबंधित अनुच्छेद : अनुच्छेद 1 व अनुच्छेद 4


2) अनुसूची 2 – वेतन, भत्ते व पेन्शन

● राष्ट्रपती

● उपराष्ट्रपती

● राज्यपाल

● लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष

● राज्य विधानसभेचे अध्यक्ष

● सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

● विशेष मुद्दा : नियंत्रक व महालेखापाल (CAG) यांचे वेतन यात समाविष्ट नाही (अनुच्छेद 148)


3) अनुसूची 3 – शपथ / प्रतिज्ञा

● केंद्रीय व राज्य मंत्री

● लोकसभा व राज्यसभा सदस्य

● आमदार

● सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

● राष्ट्रपती – अनुच्छेद 60

● उपराष्ट्रपती – अनुच्छेद 69


4) अनुसूची 4 – राज्यसभा प्रतिनिधित्व

● राज्यानुसार राज्यसभा सदस्यांची संख्या

● अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत (विधानसभा मार्फत)

● संबंधित अनुच्छेद : अनुच्छेद 80


5) अनुसूची 5 – अनुसूचित क्षेत्रे (Tribal Areas)

● राज्यांतील अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन

● राज्यपालांना विशेष अधिकार

● Tribal Advisory Council ची तरतूद

● मध्य व पूर्व भारतातील राज्यांमध्ये लागू


6) अनुसूची 6 – स्वायत्त जिल्हे

● लागू राज्ये :

● आसाम

● मेघालय

● त्रिपुरा

● मिझोरम

● Autonomous District Council / Regional Council ची तरतूद

● आदिवासी परंपरा व स्थानिक कायद्यांचे संरक्षण


7) अनुसूची 7 – अधिकारांची विभागणी

● संघ सूची (Union List) – 100 विषय (संरक्षण, परराष्ट्र व्यवहार)

● राज्य सूची (State List) – 61 विषय (पोलीस, सार्वजनिक आरोग्य)

● समवर्ती सूची (Concurrent List) – 52 विषय (शिक्षण, वन)

● केंद्र व राज्य कायद्यात संघर्ष झाल्यास केंद्राचा कायदा लागू


8) अनुसूची 8 – संविधानिक भाषा

● सध्या एकूण 22 भाषा

● मूळ भाषा : 14

● 2011 मध्ये समाविष्ट भाषा :

● बोडो

● डोगरी

● मैथिली

● संथाली


9) अनुसूची 9 – न्यायालयीन संरक्षण

● प्रामुख्याने भूमिसुधार कायद्यांचे संरक्षण

● संबंधित अनुच्छेद : अनुच्छेद 31B

● 24 एप्रिल 1973 नंतरचे कायदे न्यायालयीन पुनरावलोकनास पात्र


10) अनुसूची 10 – पक्षांतर विरोधी कायदा

● 52 वी घटनादुरुस्ती, 1985

● आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतो

● निर्णय देण्याचा अधिकार : सभापती / अध्यक्ष


11) अनुसूची 11 – पंचायती

● 73 वी घटनादुरुस्ती

● 29 विषय

● ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद


12) अनुसूची 12 – नगरपालिका

● 74 वी घटनादुरुस्ती

● 18 विषय

● महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत

स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party)

◆ संस्थापक व स्थापना

● संस्थापक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● स्थापना वर्ष : 15 ऑगस्ट 1936

● स्थापना स्थळ : मुंबई प्रांत


◆ उद्देश

● श्रमिक, शेतकरी, शेतमजूर व दलित वर्गाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देणे


◆ कार्य व लढे

● भूमिहीन शेतमजुरांना जमीन मिळवून देण्यासाठी संघर्ष

● कामगारांसाठी चांगले कायदे व सुविधा यासाठी आंदोलन

● ट्रेड डिस्प्युट बिलविरोधात आंदोलन

● 7 नोव्हेंबर 1938 रोजी लाक्षणिक संप


◆ निवडणूक यश

● 1936 च्या प्रांतीय निवडणुकीत 17 पैकी 15 जागा जिंकल्या

● विधानसभेत प्रभावी भूमिका बजावली


◆ विधिमंडळातील भूमिका (1937–1939)

● विविध विधेयके मांडली

● कामगार व शेतकरी हिताचे मुद्दे प्रभावीपणे उपस्थित


◆ जाहीरनामा

● पक्षाचा जाहीरनामा प्रथम ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकात प्रकाशित


◆ पुढील रूपांतरण

● 1942 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनमध्ये रूपांतर


◆ ऐतिहासिक महत्त्व

● दलित व कामगार वर्गाला स्वतंत्र राजकीय व्यासपीठ

● जातीय भेदभाव व शोषणाविरुद्ध संघटित लढा

16 December 2025

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2025)



 📰 संगीता बरुआ पिशारोटी – PCI च्या पहिल्या महिला अध्यक्ष

ऐतिहासिक निवड: 14 डिसेंबर 2025 रोजी प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI) च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

महत्व: 1957 मध्ये स्थापन झालेल्या PCI च्या 68 वर्षांच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष; भारतीय पत्रकारितेतील महिला नेतृत्वासाठी मैलाचा दगड.

निवडणूक निकाल: 13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या निवडणुकांत 21 पैकी 21 जागांवर त्यांच्या गटाचा निर्विवाद विजय.

अनुभव: 2024 मध्ये PCI च्या उपाध्यक्ष.

सन्मान: 2017 – रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.

लेखन: “Assam: The Accord, The Discord” – असम करार व ईशान्य भारतावरील अभ्यासपूर्ण पुस्तक.


2️⃣ 💰 DBS बँक – जागतिक बँकिंगमधील अव्वल कामगिरी

पुरस्कार: Global Bank of the Year 2025.

पुरस्कार देणारे: The Banker मासिक (Financial Times Group).

पुनरावृत्ती: 2018, 2021 नंतर तिसऱ्यांदा हा सन्मान.

स्पर्धा: जगभरातील 294 बँकांचा सहभाग.

ओळख: डिजिटल बँकिंग, नवकल्पना, ग्रीन फायनान्स व आर्थिक स्थैर्य.

पूर्ण नाव: Development Bank of Singapore (DBS).

मुख्यालय: सिंगापूर 🇸🇬.


3️⃣ 🇦🇹 ऑस्ट्रियाचा सामाजिक निर्णय – शाळांमध्ये हेडस्कार्फ बंदी

निर्णय: 14 वर्षांखालील मुलींना सार्वजनिक व खाजगी शाळांमध्ये हेडस्कार्फ (हिजाब) परिधान करण्यास बंदी.

मंजुरी: 11 डिसेंबर 2025 रोजी संसदेत.

अंमलबजावणी: सप्टेंबर 2026 पासून.

उद्देश: मुलींच्या स्वातंत्र्याचे संरक्षण व लिंग समानतेला प्रोत्साहन.

परिस्थिती: युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता, एकात्मता व धार्मिक प्रतीकांवरील धोरणांवर चर्चा.

पार्श्वभूमी: 2019 मधील तत्सम कायदा नंतर रद्द.


4️⃣ 🗺️ Yellow Line – इस्रायल व गाझामधील नवीन सीमारेषा

नाव: Yellow Line (यलो लाईन) 🟡.

स्थान: इस्रायल 🇮🇱 – गाझा (पॅलेस्टाईन).

स्वरूप: उत्तर–दक्षिण दिशेने जाणारी काल्पनिक विभाजक रेषा.

संदर्भ: ऑक्टोबर 2025 च्या युद्धविराम कराराचा भाग.

घोषणा: 8 डिसेंबर 2025 – इस्रायली लष्करप्रमुख.

महत्व: भू-राजकीय बदल व सुरक्षा (Buffer Zone) व्यवस्थापनाचे प्रतीक.


📌 महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा (स्पर्धा परीक्षांसाठी)

ड्युरंड लाईन: पाकिस्तान – अफगाणिस्तान

रेडक्लिफ लाईन: भारत – पाकिस्तान

मॅकमोहन लाईन: भारत – चीन

24 वी समांतर रेषा: भारत – पाकिस्तान (1965 युद्धबंदी/कच्छ संदर्भ)

LOC (Line of Control): भारत – पाकिस्तान

LAC (Line of Actual Control): भारत – चीन

38 वी समांतर रेषा: उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया

MPSC संयुक्त गट ‘ब’ पूर्व परीक्षा २०१७ – Polity PYQ



प्र. १) स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

उत्तर: सी. राजगोपालचारी


प्र. २) अविश्वास प्रस्तावा संदर्भात: (अ) राज्यघटनेत तरतूद नाही. (ब) तो फक्त लोकसभेत होतो.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ३) DPSP बाबत— (अ) सामाजिक आर्थिक लोकशाहीसाठी. (ब) न्यायप्रविष्ट नाहीत.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ४) राष्ट्रीय विकास परिषदेत कोण असतात?

उत्तर: पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री


प्र. ५) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कुठे नमूद आहे?

उत्तर: DPSP – कलम ५१


प्र. ६) दिल्ली आणि पुदुच्चेरीलाच राज्यसभा जागा असण्याचे योग्य स्पष्टीकरण?

उत्तर: कारण व विधान दोन्ही बरोबर आणि कारण योग्य स्पष्टीकरण


प्र. ७) Attorney General बद्दल चूक विधान कोणते?

उत्तर: ते लोकसभेत मतदान करू शकतात


प्र. ८) आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यासाठी सर्व राज्यांची संमती आवश्यक आहे का?

उत्तर: नाही


प्र. ९) कलम ३६० कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे?

उत्तर: वित्तीय (आर्थिक) आणीबाणी


🏛️ MPSC संयुक्त गट ‘क’ पूर्व परीक्षा २०१८ – Polity PYQ

प्र. १०) कोणत्या पाणी तंट्यात कर्नाटक समाविष्ट नाही?

उत्तर: वंशधारा


प्र. ११) संविधानाचा ‘आत्मा’ कोणते कलम?

उत्तर: कलम ३२


प्र. १२) संविधान सल्लागार म्हणून कोण होते?

उत्तर: सर बी. एन. राव


प्र. १३) मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली?

उत्तर: ४२ वी दुरुस्ती (१९७६)


प्र. १४) Anti-Defection कायदा कोणत्या दुरुस्तीने लागू झाला?

उत्तर: ५२ वी दुरुस्ती (१९८५)


प्र. १५) UPSC/MPSC स्थापनेकरीता कलम कोणते?

उत्तर: कलम ३१५


प्र. १६) मंत्रीपरिषद लोकसभेस सामूहिकरीत्या उत्तरदायी— कोणते कलम?

उत्तर: कलम ७५(३)


प्र. १७) एम. सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते का?

उत्तर: होय

महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे: साठे



1)लोहखनिज 

         👉२०%

         👉येत्यापल्ली, गडचिरोली

         👉विदर्भात (टिकोनाईट) कोकणात: जांभा खडकात 

         👉 लोह-पोलाद उद्योग 


2)मँगनीज 

         👉 ४०% 

         👉भंडारा व नागपूर, सिंधुदुर्ग 

         👉 पोलाद उद्योग 


3)बॉक्साईट 

        👉 २१%

        👉संपूर्ण कोकण व कोल्हापूर, सातारा, सांगली  

        👉ॲल्युमिनियम निर्मिती 


4)क्रोमाईट (मौनी) 

        👉 १०% 

        👉 भंडारा व गोंदिया (रत्नागिरी व सिंधुदुर्ग) 

        👉रसायन व धातू उद्योग

5)चुनखडी (राजूऱा) 

        👉 ९% 

        👉 यवतमाळ,चंद्रपूर,गडचिरोली सिमेंट             

        👉 उद्योग; लोह-पोलाद उद्योग 


6) डोलोमाईट 

       👉 १%

       👉 नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, रत्नागिरी                                    

       👉 ९०% लोह-पोलाद उद्योग

       👉 १०% खत कारखान्यात 


7) कायनाईट 

       👉 १५%  

       👉 भंडारा ,गोंदिया 

       👉  हिऱ्याना पैलू पाडणे, वीज


13 December 2025

भारत सरकार कायदा, 1935 मधील भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेल्या प्रमुख तरतुदी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) संघराज्यीय योजना (Federal Scheme)

➤ केंद्र व प्रांतांमधील अधिकारांची स्पष्ट विभागणी.

➤ भारतात संघराज्याचे (Federal) तत्त्व याच कायद्यातून स्वीकारले गेले.


२) अधिकारांची विभागणी (Division of Powers)

➤ तीन सूचींची व्यवस्था : फेडरल, प्रांतीय, समवर्ती.

➤ भारतीय संविधानात त्या अनुक्रमे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची म्हणून स्वीकारल्या.

➤ 1935 च्या केंद्रीकरणाच्या अनुभवावरून नव्या संविधानात अधिक संतुलित केंद्र-राज्य संबंध रचले गेले.


३) विधानमंडळ व कार्यपालिका यांचे विभाजन

➤ Legislature आणि Executive स्वतंत्र ठेवण्याचे तत्त्व.

➤ मात्र 1935 च्या कायद्यात Governor-General कडे अत्यधिक अधिकार होते.


४) राज्यपालाचे पद (Office of Governor)

➤ राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालाची संकल्पना.

➤ या पदाचे स्वरूप जवळजवळ तसेच भारतीय संविधानाने स्वीकारले.


५) न्यायव्यवस्था (Judiciary)

➤ 1937 मध्ये फेडरल कोर्ट स्थापन.

➤ हाच ढाचा पुढे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मितीचा आधार.


६) लोकसेवा आयोगे (Public Service Commissions)

➤ फेडरल PSC → UPSC

➤ प्रांतीय PSC → राज्य लोकसेवा आयोग

➤ सार्वजनिक सेवांची निवड व संघटनासाठी स्वतंत्र आयोगांची परंपरा.


७) आणीबाणीच्या तरतुदी (Emergency Provisions)

➤ राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची तरतूद.

➤ भारतीय संविधानातही अशाच प्रकारच्या आपत्कालीन तरतुदी समाविष्ट.


८) प्रशासकीय ढाचा (Administrative Details)

➤ भारतीय प्रशासनाची रचना, विभागांची मांडणी, अधिकारपद्धती — मोठ्या प्रमाणात 1935 च्या कायद्यावर आधारित.

➤ प्रांतांच्या प्रशासनासाठी स्पष्ट कार्यपद्धती.

राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. ...

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



भारताच्या प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असतो. केंद्र सरकारकडून राज्यात संविधानाचे रक्षण व देखरेख करण्यासाठी राज्यपाल नेमला जातो.

2) राज्यपालाशी संबंधित संविधानातील अनुच्छेद (Articles)

अनुच्छेद 153 — राज्यपाल

भारताच्या प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असणार.

(काही राज्यांना एकच राज्यपालही नेमला जाऊ शकतो)

अनुच्छेद 154 — कार्यकारी शक्ती (Executive Power)

राज्याची सर्व कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे निहित असते.

अनुच्छेद 155 — नियुक्ती (Appointment)

राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.

अनुच्छेद 156 — कार्यकाळ (Term of Office)

साधारण कार्यकाळ : ५ वर्षे

पण राष्ट्रपती कधीही पदावरून हटवू शकतात (at the pleasure of President).

अनुच्छेद 157 — पात्रता (Qualifications)

राज्यपाल होण्यासाठी:

भारताचा नागरिक असणे आवश्यक

वय ३५ वर्षांपेक्षा जास्त

अनुच्छेद 158 — अटी व शर्ती (Conditions of Office)

कोणतेही नफ्याचे पद धारण करणार नाही

राज्यात कोणत्याही राजकीय पदावर (MLA/MLC) असू नये

पगार व इतर सुविधांची तरतूद

अनुच्छेद 159 — शपथ

राज्यपालाची शपथ मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश घेतात.

अनुच्छेद 160 — विशेष परिस्थितीत तरतूद

अडचणीच्या परिस्थितीत राष्ट्रपती राज्यपालांसाठी विशेष तरतूद करू शकतात.

अनुच्छेद 161 — क्षमाशक्ती (Pardon Power)

राज्यपाल:

शिक्षा माफ, स्थगित, कमी करण्याचे अधिकार वापरू शकतो

पण मृत्युदंड माफ करण्याचा अधिकार नाही (तो फक्त राष्ट्रपतींकडे)

अनुच्छेद 163 — मंत्रिमंडळाचा सल्ला

राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतो.

अनुच्छेद 164 — मुख्यमंत्री व मंत्रीांची नियुक्ती

मुख्यमंत्री नेमणे राज्यपालाचे कार्य

इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सल्ल्याने

अनुच्छेद 165 — महाधिवक्ता (Advocate General)

राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतो.

अनुच्छेद 174 — विधानसभेचे अधिवेशन बोलावणे/ तहकूब करणे

Legislative Assembly sessions Governor चालवतो.

अनुच्छेद 175 — संदेश देण्याचा अधिकार (Addressing the House)

राज्यपाल विधानसभेला संदेश देऊ शकतो.

अनुच्छेद 176 — संयुक्त अभिभाषण

निवडणुकीनंतर राज्यपाल दोन्ही सभागृहांना संयुक्त संबोधन करतो.

अनुच्छेद 200 — विधेयकावर स्वाक्षरी

राज्यपालाचे पर्याय:

पास करणे

नकार देणे

राष्ट्रपतींकडे पाठवणे

पुन्हा विचारासाठी पाठवणे

अनुच्छेद 201 — राष्ट्रपतींकडे पाठवलेले विधेयक

राष्ट्रपती त्यावर अंतिम निर्णय देतात.

3) राज्यपालांचे अधिकार

✔️ कार्यकारी अधिकार – अधिकारी नियुक्ती, सरकारचे नियंत्रण, अहवाल देणे

✔️ विधायी अधिकार – विधेयक मंजुरी, अधिवेशन बोलावणे, संबोधन

✔️ न्यायिक अधिकार – शिक्षा कमी/ स्थगित

✔️ आर्थिक अधिकार – अर्थसंकल्प सादर करण्यास मंजुरी

✔️ विशेष अधिकार – President’s Rule साठी अहवाल देणे (Article 356 चा आधार)

4) महत्त्वाचे मुद्दे (Examination Points)

राज्यपालाला मृत्युदंड माफ करण्याचा अधिकार नाही......


महत्वाचे भारतातील पहिले व्यक्ती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


→ भारताचे पहिले राष्ट्रपती: 

राजेंद्र प्रसाद 


→ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : 

प्रतिभाताई पाटील


→ भारताचे पहिले उपराष्ट्रपती :

सर्वपल्ली राधाकृष्णन


→ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : 

व्योमेश चंद्र बॅनर्जी


→ भारताचे पहिले सरन्यायाधीश : 

एच जे कानिया


→ भारताचे पहिले पंतप्रधान : 

जवाहरलाल नेहरू


→ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : 

इंदिरा गांधी


→ भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : 

सुकुमार सेन


→ भारताचे पहिले व्हाईसरॉय : 

लॉर्ड कॅनिंग


→ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : 

लॉर्ड विल्यम बेंटिक


→ भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : 

सरोजिनी नायडू


→ पहिल्या महिला मुख्यमंत्री : 

सुचेता कृपलानी


→ लोकसभेचे पहिले सभापती : 

जी.व्ही.मावळणकर


→ भारताचे पहिले गृहमंत्री : 

सरदार  वल्लभभाई पटेल


→ भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : 

पिनाकी चंद्र घोष


→ भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : 

निर्मला सीताराम


→ देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला :

सिरीमाओ भंडारनायके

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हा संविधानाने स्थापन केलेला राज्यस्तरीय स्वायत्त आयोग आहे.

याची प्रमुख जबाबदारी म्हणजे –

✔️ राज्यातील विविध शासकीय पदांसाठी निवड प्रक्रिया करणे

✔️ भरती, पदोन्नती, स्थानांतरण, शिस्तभंग विषयक सल्ला देणे

✔️ पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निवड प्रक्रिया सुनिश्चित करणे

2) स्थापना कोणत्या कलमानुसार?

भारतीय संविधानातील कलम 315 ते 323 हे सार्वजनिक सेवा आयोगांशी संबंधित आहेत.

मुख्य कलमे :

कलम 315 :

केंद्र व प्रत्येक राज्यासाठी सार्वजनिक सेवा आयोग स्थापन करण्याचे प्रावधान

महाराष्ट्रासाठी MPSC या कलमानुसारच अस्तित्वात आहे.

कलम 316 :

आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतो?

→ राज्यपाल नियुक्त करतात.

कार्यकाळ : 6 वर्षे किंवा वय 62 वर्षे (जो आधी येईल)

कलम 317 :

अध्यक्ष/सदस्य पदावरून हटविण्याचे अधिकार

→ राष्ट्रपती (सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर)

कलम 318 :

आयोगाच्या सदस्यसंख्या व सेवा अटी ठरविण्याचा अधिकार

→ राज्यपाल.

कलम 319 :

सेवानिवृत्तीनंतर अध्यक्ष/सदस्यांना कोणते पद घेता येते/येऊ शकत नाही याबाबत तरतूद.

कलम 320 :

आयोगाच्या कार्ये आणि कर्तव्ये

→ भरती, परीक्षा, पदोन्नती, शिस्तभंग कारवाई, सेवा नियम इत्यादींबाबत सल्ला देणे.

कलम 321 :

राज्य सरकार आयोगावर अतिरिक्त कार्य सोपवू शकते.

कलम 322 :

आयोगाच्या खर्चाचे भरणे समायोजित.

कलम 323 :

वार्षिक अहवाल राज्यपालांकडे आणि नंतर राज्य विधानसभेस ठेवणे.

3) MPSC ची प्रमुख कार्ये

राज्यातील गट-अ, गट-ब, गट-क पदांसाठी परीक्षा व मुलाखत

सेवाशर्ती, शिस्तभंग विषयक शिफारशी

विभागीय परीक्षा

भरती प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्ता राखणे

4) MPSC मुख्यालय

मुंबई (मुख्य कार्यालय)

नवीन प्रशासनिक भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) सध्याचे अध्यक्ष 

✔️ सध्याचे MPSC चे अध्यक्ष (Chairman)


👉 राजनीश सेठ (Rajnish Seth) हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. 

📌 ते IPS अधिकारी आहेत आणि 1988 बॅचचे अधिकारी आहेत. सरकारने त्यांना आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.....


केंद्रीय माहिती आयोग

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


 RTI कायदा 2005 (माहितीचा अधिकार कायदा 2005).


कधी स्थापन झाला? → 12 ऑक्टोबर 2005


का तयार झाला? → केंद्र सरकारच्या विभागांकडून नागरिकांना माहिती मिळण्यात जर अडचण झाली तर अंतिम अपील ऐकण्यासाठी..


2) आयोगाची रचना (Structure)

केंद्रीय माहिती आयोगात:

मुख्य माहिती आयुक्त (Chief Information Commissioner) – 1

माहिती आयुक्त (Information Commissioners) – कमाल 10 पर्यंत

एकूण → जास्तीत जास्त 11 सदस्य


3) नियुक्ती कशी होते? (Appointment)

सर्व नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.

शिफारस करणारी समिती:

पंतप्रधान — अध्यक्ष

लोकसभेतील विरोधी पक्षनेते

पंतप्रधानांनी निवडलेले एक केंद्रीय मंत्री


4) पात्रता (Eligibility)

प्रशासन, कायदा, शिक्षण, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता अशा क्षेत्रात अनुभवी, प्रामाणिक व्यक्तींना नियुक्ती.

कोणत्याही राजकीय पदावर असलेले व्यक्ती निवडता येत नाहीत..


5) कार्यकाळ (Tenure)

साधारणतः 3 वर्षे किंवा

वयोमर्यादा 65 वर्षे

(ज्याचे आधी पूर्ण होईल ते लागू)


6) मुख्य कार्य (Main Functions)

✔️ 1) Second Appeal (दुसरी अपील) ऐकणे

जर First Appeal मध्ये निर्णय मिळाला नाही किंवा समाधानकारक उत्तर नाही → नागरिक CIC कडे दुसरी अपील करू शकतो.

✔️ 2) तक्रारींची चौकशी

RTI मध्ये अडथळा आल्यास, माहिती देण्यात विलंब झाल्यास किंवा चुकीचे कारण देऊन माहिती नाकारल्यास तक्रार स्वीकारते.

✔️ 3) दंड लावण्याचा अधिकार

केंद्रीय सरकारी विभागातील CPIO वर खालील कारणांसाठी दंड लागू शकतो:

माहिती लपवणे

चुकीची/अपूर्ण माहिती देणे

वेळेत माहिती न देणे

RTI कायद्याचे उल्लंघन करणे

दंड → दरदिवशी ठराविक रक्कम, कमाल मर्यादा ठरलेली असते.

✔️ 4) सूचना देण्याचा अधिकार

विभागाला माहिती देण्यास सांगणे

तपास करण्याचे आदेश देणे

संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय कारवाईची शिफारस.


7) अपील प्रक्रिया — Step by Step

Step 1: RTI अर्ज

नागरिकाने प्रथम RTI अर्ज संबंधित केंद्रीय विभागाकडे करायचा → CPIO कडे.

Step 2: First Appeal

30 दिवसांत उत्तर न मिळाल्यास किंवा चुकीचे उत्तर मिळाल्यास

→ त्या विभागातील First Appellate Authority कडे अपील.

Step 3: Second Appeal (CIC कडे)

First Appeal चा निर्णय समाधानकारक नसल्यास किंवा

45 दिवसांत निर्णय न मिळाल्यास

→ केंद्रीय माहिती आयोगाकडे दुसरी अपील करता येते..


8) आयोगाचे अधिकार (Powers)

चौकशी करण्याचा अधिकार

साक्ष घेण्याचा अधिकार

दस्तऐवज मागवण्याचा अधिकार

आदेश देण्याचा अधिकार

दंड लावण्याचा अधिकार

विभागावर शिस्तभंग कारवाईची शिफारस.


9) नागरिकांचे फायदे (Benefits to Citizens)

केंद्र सरकारच्या मंत्रालये, विभाग, आयोग, कार्यालये यांच्याकडून माहिती मिळवणं सोपं

RTI अर्जाचा योग्य तो निपटारा

पारदर्शकता आणि जबाबदारी

भ्रष्टाचार कमी होणे

वेळेत उत्तर न मिळाल्यास अंतिम न्याय मिळवण्याचे व्यासपीठ.


10) सोप्या भाषेत सारांश

टप्पाकाय होते?1RTI अर्ज CPIO कडे2उत्तर नाही / समाधान नाही → First Appeal3First Appeal नंतरही समस्या → Second Appeal to CIC4आयोग चौकशी करून अंतिम आदेश देतो5आवश्यक असल्यास अधिकाऱ्यावर दंड / कारवाई.


11 December 2025

महत्त्वाची सूचना – यशाचा राजमार्ग परिवाराकडून 🌟



नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

अलीकडे अनेक विद्यार्थ्यांकडून संदेश येत आहेत की “सर, आता यशाचा राजमार्गकडून मेसेज का येत नाहीत?” किंवा “स्टेटस का दिसत नाही?”

तर यामागचं मुख्य कारण WhatsApp च्या नवीन पॉलिसीमध्ये झालेला मोठा बदल आहे.


---

📌 WhatsApp ची नवी पॉलिसी — काय बदललं आहे?

🔹 WhatsApp Business Account वरून प्रत्येक मेसेज पाठवण्यासाठी आता ₹0.78 प्रति मेसेज शुल्क आकारले जाते.
🔹 स्टेटस अपलोडसाठीही शुल्क लागू केले आहे.
🔹 त्यातही, स्टेटस कधी कधी 7–8 तास उशिरा अपडेट होतात, त्यामुळे नवीन माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत नाही.

म्हणून तुम्हाला अनेकदा स्टेटस लेट दिसतं किंवा मेसेज मिळायला वेळ लागतो — हे आमच्याकडून नाही, तर WhatsApp च्या सिस्टममुळे होत आहे.


---

📢 आता पुढे काय? — आमची नवीन पद्धत

✔️ पुढील काळात सर्व महत्त्वाची माहिती, नोटिफिकेशन, PDF लिंक, अभ्यास साहित्य स्टेटसद्वारे दिलं जाईल.
✔️ म्हणून दररोज स्टेटस अवश्य तपासा — तिथेच सर्व अपडेट्स मिळतील.


---

☎️ मदतीसाठी आपण नेहमी उपलब्ध आहोत

तुम्हाला जर:

काही तातडीची शंका असेल,

मार्गदर्शन हवं असेल,

अभ्यासासंबंधी मदत पाहिजे असेल,


तर तुम्ही Direct Message किंवा Call करू शकता.
यशाचा राजमार्ग नेहमी तुमच्या सोबत आहे. ❤️


---

🙏 तुमचे सहकार्य व समजूतदारपणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तुमचे यशच आमचं ध्येय!

10 December 2025

भारतीय सार्वजनिक वित्तातील तुटीच्या संकल्पना

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) अर्थसंकल्पीय तूट (Budget Deficit)
➤ सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्ती (उधारीसह) यांच्यातील फरक म्हणजे अर्थसंकल्पीय तूट.
➤ म्हणजे सरकारचे एकूण खर्च जास्त आणि प्राप्ती कमी असेल तर ही तूट निर्माण होते.

सूत्र:
अर्थसंकल्पीय तूट = एकूण खर्च – एकूण प्राप्ती (उधारीसह)

2) महसुली तूट (Revenue Deficit)
➤ सरकारचा महसुली खर्च हा महसुली प्राप्तीपेक्षा जास्त झाल्यास जी तूट निर्माण होते तिला महसुली तूट म्हणतात.
➤ महसुली तूट दर्शवते की सरकार चालू व्यवस्थापन खर्च भागवण्यासाठीही पुरेशी महसुली कमाई करू शकत नाही.

सूत्र:
महसुली तूट = महसुली खर्च – महसुली प्राप्ती

3) वित्तीय तूट (Fiscal Deficit)
➤ सरकारला आपल्या सर्व खर्चासाठी एकूण किती उधारी घ्यावी लागते, याचे मोजमाप म्हणजे वित्तीय तूट.
➤ सरकारच्या उधारीविना होणाऱ्या प्राप्तीचा विचार करून उरलेली उणीव ही वित्तीय तूट असते.

सूत्र:
वित्तीय तूट = एकूण खर्च – (महसुली प्राप्ती + उधारीविना भांडवली प्राप्ती)

4) प्राथमिक तूट (Primary Deficit)
➤ वित्तीय तुटीतून व्याज देयके (पूर्वीच्या कर्जांवरील) वजा केल्यावर जी तूट उरते तिला प्राथमिक तूट म्हणतात.
➤ हे मोजमाप दर्शवते की जुनी कर्जे वगळता सरकार प्रत्यक्ष किती कर्ज घेत आहे.

सूत्र:
प्राथमिक तूट = वित्तीय तूट – व्याजदेयके

5) प्रभावी महसुली तूट (Effective Revenue Deficit)
➤ महसुली तुटीतून राज्यांना/स्थानिक संस्थांना भांडवली मालमत्ता निर्माणासाठी दिलेले अनुदान वजा केले की उरते ती प्रभावी महसुली तूट.
➤ याने कळते की महसुली तुटीत नेमका गैरउत्पादक खर्च किती आहे.

सूत्र:
प्रभावी महसुली तूट = महसुली तूट – भांडवली मालमत्ता निर्मितीसाठी दिलेले अनुदान


6) प्राथमिक महसुली तूट (Primary Revenue Deficit)
➤ महसुली तुटीतून व्याज देयके वजा केली की जी रक्कम उरते तिला प्राथमिक महसुली तूट म्हणतात.
➤ महसुली तुटीतील प्रत्यक्ष चालू तूट किती आहे, हे यातून दिसते.

सूत्र:
प्राथमिक महसुली तूट = महसुली तूट – व्याजदेयके

7) चलनी तूट (Monetised Deficit)
➤ वित्तीय तुटीपैकी ज्या भागाची भरपाई RBI नवीन चलन छापून किंवा सरकारी रोखे खरेदी करून करते, त्या भागाला चलनी तूट म्हणतात.
➤ यातून सरकारची तूट थेट केंद्रीय बँकेद्वारे भरली जाते.

सूत्र:
चलनी तूट = RBI कडून सरकारला दिलेला निव्वळ कर्जपुरवठा

🟦 एकदम थोडक्यात सारांश
➤ अर्थसंकल्पीय तूट: खर्च – प्राप्ती (उधारीसह)
➤ महसुली तूट: महसुली खर्च – महसुली प्राप्ती
➤ वित्तीय तूट: खर्च – उधारीविना प्राप्ती
➤ प्राथमिक तूट: वित्तीय तूट – व्याजदेयके
➤ प्रभावी महसुली तूट: महसुली तूट – भांडवली अनुदान
➤ चलनी तूट: RBI वित्तपुरवठा

09 December 2025

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



2025 मध्ये :

1.मालदीवच्या शाहिना अली 

2.फिलीपिन्सच्या फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा आहेत.

3. एज्युकेट गर्ल्स (भारत )


एज्युकेट गर्ल्स 


हा पुरस्कार मिळवणारी महिलांची पहिली भारतीय संस्था ठरली.


या संस्थेची स्थापना 2007 मध्ये राजस्थान या ठिकाणी करण्यात आली तिचे संस्थापक सफिना हुसेन हे आहेत.


या संस्थेने 15 ते 29 वयोगटातील तरुणींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देणारा प्रगती नावाचा मुक्त शिक्षण उपक्रम सुरू केला आहे.


सफिना हुसेन 


1997 ते 2004 पर्यंत त्या सन फ्रान्सिस मधील चाइल्ड फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल च्या कार्यकारी संचालक होत्या


2001 ते 2002 पर्यंत त्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एक्सचेंजच्या बोर्डवर होत्या.


2005 मध्ये इंडिया स्टडी अब्रॉड सेंटर सुरू केले 2005 मध्ये त्या भारतात परतल्या आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या शालेय मुलींच्या शिक्षणासाठी काम करू लागले.


2007 मध्ये त्यांनी  एज्युकेशन गर्ल्स नावाची एक एनजीओ स्थापन केली.


2017 ते 2023 पर्यंत त्या चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन च्या स्वतंत्र सल्लागार होत्या.


2020 मध्ये ती लॉरियल पॅरिसच्या सल्लागार मंडळात सामील झाले.


2018 मध्ये त्या इंडिया लीडर्स फॉर सोशल सेक्टर च्या सल्लागार परिषदेची  सदस्य बनली.


2023 मध्ये त्या इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट च्या सल्लागार परिषदेची सदस्य बनली.


७ नोव्हेंबर 2025 रोजी सफिनाच्या एनजीओने एज्युकेट गर्ल्स ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.



रॅमन मॅगसेसे पुरस्कार 


या पुरस्काराची स्थापना रॉकफेलर ब्रदर्स फंड न्यूयॉर्क व फिलिपाईन्स सरकार मिळून 1957 मध्ये स्थापन केले.


याला आशियाचा नोबेल म्हणून ओळखले जाते.


पहिले भारतीय विजेते आचार्य विनोबा भावे.


दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी रॅमन मॅगसे यांच्या जयंती निमित्त मनिला येथे हा पुरस्कार प्रदान केला जातो.


हा पुरस्कार फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो.

आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुश्ताक यांना त्यांच्या Heart Lamp या लघुकथा संग्रहाला मिळाला आहे तर अनुवादक पुरस्कार दीपा बस्ती यांना मिळाला आहे.


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या दुसऱ्या भारतीय ठरल्यात यापूर्वी गीतांजली श्री यांना टॉम ऑफ सॅड- 2022 यासाठी मिळाला.


कन्नड भाषेतील पुस्तकाला पहिल्यांदाच बुकर पुरस्कार मिळाला.


हा पुरस्कार जिंकणारा पहिला लघुकथा संग्रह आहे.


दीपा भास्ती हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत.


बानू मुश्ताक 


त्यांचा जन्म 3 एप्रिल 1948 रोजी हसन,कर्नाटक या ठिकाणी झाला.


बंगळूर मध्ये ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम केले.


त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.


2024 मध्ये त्यांना पेन ट्रान्सलेशन पुरस्कारही मिळाला आहे.


त्यांच्या करीनागारगाळू या कथेवर आधारित प्रसिद्ध कन्नड चित्रपट हसीना तयार झाला आहे.


लंकेश पत्रिके या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते.


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 


या पुरस्काराची स्थापना 2004 ला झाली असून सुरुवात 2005 मध्ये झाली.


2016 पासून दरवर्षी दिला जातो त्यापूर्वी दर दोन वर्षांनी दिला जायचा.


2023: जॉर्जी गोस्पोडिनोव्ह (बल्गेरिया )- Time Shelter.


2024: जेनी एरपेनबेक (जर्मनी )- Kairos

भाक्रा धरण

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


सुमारे २२६ मीटर उंच आणि ५१८ मीटर लांबीचे, भाक्रा धरण हे टिहरी धरणानंतर भारतातील दुसरे सर्वात उंच धरण आहे.


 हे जगातील सर्वात उंच सरळ गुरुत्वाकर्षण धरण देखील आहे.


भाक्रा धरण सतलज नदीवर बांधले गेले आहे आणि ते हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर नांगल शहराजवळ आहे.


हे सिंचनासाठी तसेच जलविद्युत वापरासाठी आहे.


भाक्रा राईट बँक पॉवर हाऊसची स्थापित क्षमता ७८५ मेगावॅट (५x१५७ मेगावॅट) आहे आणि भाक्रा लेफ्ट बँक पॉवर हाऊसची स्थापित क्षमता ५९४ मेगावॅट (३x१२६ मेगावॅट + २x१०८ मेगावॅट) आहे.



धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये पूर्ण झाले.


भाक्रा धरणाचे संचालन आणि देखभाल भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB) द्वारे केली जाते.


भाक्रा धरण हे सरळ गुरुत्वाकर्षणासह काँक्रीट धरण आहे ज्यामध्ये चार स्पिलवे रेडियल गेट्स आहेत आणि त्यांची डिझाइन केलेली स्पिलवे क्षमता ८२१२ क्युमेक आहे.


धरणाच्या गोविंद सागर जलाशयाची एकूण साठवण क्षमता ९६२१ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आणि प्रभावी साठवण क्षमता ७१९२ दशलक्ष घनमीटर आहे.

71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹त्याची घोषणा 1 ऑगस्ट 2025 रोजी केली असून याचे वितरण 23 सप्टेंबर 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली या ठिकाणाहून करण्यात आले.


🔹भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मार्फत दिले जाते.


◽️पुरस्कार विजेत्यांची यादी:


🔹२०२३ च्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा 23 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली.


🔹पुरस्कारांसाठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीत ३३२ प्रवेशिका, नॉन-फीचर चित्रपटांमध्ये ११५, २७ पुस्तके आणि १६ समीक्षकांचे अर्ज आले.


🔹७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 12th fail  सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


🔹'फ्लॉवरिंग मॅन' ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला तर 'गॉड व्हल्चर अँड ह्युमन' ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. दोन्ही चित्रपटांना त्यांचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.


🔹शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मेस्सी (12th fail) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. शारुख खानचा हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.


🔹राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे मधील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा तिचा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.


🔹ज्येष्ठ अभिनेते विजयराघवन आणि मुथुपेटाई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.



🔹सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट: 12 th Fail


🔹सर्वोत्तम दिग्दर्शन: सुदीप्तो सेन - द केरळ स्टोरी


🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान ( जवान ), विक्रांत मॅसी ( १२ वी नापास )


🔹सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी - श्रीमती चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे.


🔹सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजयराघवन ( पुक्कलम ), मुथुपेट्टाई भास्कर ( पार्किंग )


🔹सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: उर्वशी ( उलोझुक्कू ), जानकी बोडीवाला ( वश )


🔹सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट :श्यामची आई.


🔹सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट : नाळ 2



🔹दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट: आत्मपॅम्फ्लेट.


पद्मश्री

 पद्मश्री 113 व्यक्तींना देण्यात आले असून त्यातील महत्त्वाचे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व कोण कोण आहेत त्यावर प्रश्न येऊ शकतो ते पाहूया :


1. अच्युत रामचंद्र पालव- कला 

2.श्रीमती अरुंधती भट्टाचार्य- व्यापार व उद्योग 

3.अशोक लक्ष्मण सराफ- कला 

4. श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे -कला 

5. चैत्रम देवचंद्र पवार -सामाजिक कार्य

6.श्रीमती जसपिंदर नरुला- कला

7.मारुती भुजंगराव चितमपल्ली- साहित्य व शिक्षण 

8.राणेद्र भानू मुजुमदार -कला  

9.श्री सुभाष खेतुलाल शर्मा- शेती  

10.वासुदेव कामत- कला 

11.विलास डांगरे -औषध .



इतर पद्मश्री विजेते :

हरविंदर सिंग पद्मश्री प्राप्त पहिला पॅरा तिरंदास ठरले.

क्रीडा क्षेत्रातील काही व्यक्तिमत्व 

सत्यपाल सिंह- पॅराॲथिक्स प्रशिक्षक

आर. अश्विन - क्रिकेट 

आय.एम. विजयन -फुटबॉल.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

09 डिसेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

१. ११ वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) २०२५ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? – हरियाणा


२. खालीलपैकी कोणाला पहिला FIFA शांतता पुरस्कार मिळाला आहे? – डोनाल्ड ट्रम्प


३. ९६ व्या वर्षी निधन झालेले फ्रँक गेहरी कोण होते? – आर्किटेक्ट


४. भारतीय सैन्याने त्यांची वार्षिक आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धा आणि सेमिनार, इन्नो-योधा २०२५ कोणत्या शहरात आयोजित केले होते? – नवी दिल्ली


५. खालीलपैकी कोणत्या महान भारतीयाची ६९ वी पुण्यतिथी ६ डिसेंबर २०२५ रोजी साजरी करण्यात आली? – डॉ. बी.आर. आंबेडकर


६. नीती आयोग आणि आयबीएमने कोणत्या वर्षापर्यंत भारताला टॉप ३ क्वांटम इकॉनॉमी बनवण्यासाठी रोडमॅप जारी केला आहे? – २०४७


७. ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? – बिहार


८. भारत आणि कोणत्या देशाने राजस्थानमध्ये हरिमौ शक्ती लष्करी सराव आयोजित केला होता? – मलेशिया


९. भारताने कोणत्या देशासोबत RELOS लॉजिस्टिक्स सपोर्ट करारावर स्वाक्षरी केली आहे? – रशिया


१०. शेतीमध्ये सौरऊर्जेच्या वापरात कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? – महाराष्ट्र


११. जेरुसलेम मास्टर्स २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले? – अर्जुन एरिगाईसी

पदे व राजीनामा कोणाकडे देतात



अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे 

◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे

◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे


◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे

◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे

◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे

◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे


◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे

◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे


◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे


◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे

◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे


◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश


◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष

08 December 2025

भारतीय संविधानातील एकात्मिक वैशिष्ट्ये (Unitary Features)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



1) मजबूत केंद्र (Strong Centre)

➤ Union List मधील विषय सर्वाधिक आणि महत्त्वाचे

➤ Concurrent List वरील विषयांवरही केंद्राचा अधिकार वरचढ

➤ Residuary Powers (शिल्लक विषय) केंद्र सरकारकडे

➤ भारत ‘विनाशकारी राज्यांचा संघ’ (Destructible States) – Article 3

  ➤ संसद राज्यांच्या संमतीशिवाय नावे, सीमा बदलू शकते


2) एकल संविधान (Single Constitution)

➤ संपूर्ण राष्ट्रासाठी एकच संविधान (जम्मू-कश्मीरचा अपवाद 2019 नंतर संपला)


3) लवचिक संविधान (Flexible Constitution)

➤ संसद साध्या बहुमताने अनेक तरतुदी बदलू शकते


4) राज्यांचे असमान प्रतिनिधित्व

➤ राज्यसभेतील जागा लोकसंख्येनुसार ठरवतात


5) आणीबाणीच्या तरतुदी (Emergency Provisions)

➤ Article 352 – राष्ट्रीय आपत्ती

➤ Article 356 – राष्ट्रपती राजवट

➤ Article 360 – आर्थिक आपत्ती

➤ आपत्ती वेळी केंद्राचे पूर्ण नियंत्रण, राज्यांचे अधिकार स्थगित


6) एकल नागरिकत्व (Single Citizenship)

➤ संपूर्ण भारतासाठी एकच नागरिकत्व


7) एकात्मिक न्यायव्यवस्था (Integrated Judiciary)

➤ Supreme Court – High Courts – Subordinate Courts

➤ एकच न्यायव्यवस्था, केंद्र व राज्य दोन्हीकडे लागू

➤ उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती, बदली, पदच्युती — राष्ट्रपतीमार्फत

➤ संसद दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करू शकते


8) राज्यपालांची नियुक्ती (Governor’s Appointment)

➤ Article 155 नुसार राष्ट्रपती नियुक्ती करतात

➤ राज्यपाल केंद्राचे एजंट

➤ केंद्राचे नियंत्रण — उदा. विधेयके राष्ट्रपतींकडे राखून ठेवणे (Art 200)


9) अखिल भारतीय सेवा (All India Services – Art 312)

➤ IAS, IPS, IFS – नियुक्ती व प्रशिक्षण केंद्र, कार्यरत राज्ये

➤ Joint Control प्रणाली

  ➤ अंतिम नियंत्रण – केंद्र

  ➤ तात्काळ नियंत्रण – राज्य

➤ डॉ. आंबेडकरांचे मत: प्रशासनाचा उच्च दर्जा राखण्यासाठी AIS आवश्यक


10) एकात्मिक यंत्रणा (Integrated Machinery)

➤ CAG (लेखापरीक्षण) – केंद्र व राज्यांचे हिशोब तपासते; नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे

➤ ECI (निवडणूक आयोग) – लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका; नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे

➤ State Public Service Commission (SPSC)

  ➤ नियुक्ती – राज्यपाल

  ➤ हटवणे – फक्त राष्ट्रपती

➤ Article 355 – राज्यांचे संरक्षण ही केंद्राची जबाबदारी

  ➤ बाह्य आक्रमण व अंतर्गत अशांततेपासून वाचवणे

  ➤ आवश्यकतेनुसार केंद्राचा हस्तक्षेप

स्थानिक स्वराज्य संस्था : प्रमुख पदे



🔶 ग्रामपंचायत 

➤ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख – ग्रामसेवक

➤ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सरपंच

➤ ग्रामपंचायतीचा सचिव – ग्रामसेवक

➤ ग्रामसभेचे अध्यक्ष – सरपंच

➤ सरपंचाच्या अनुपस्थितीत – उपसरपंच


🔶 पंचायत समिती 

➤ पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख – गटविकास अधिकारी (BDO)

➤ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख – सभापती

➤ पंचायत समितीचा सचिव – गटविकास अधिकारी

➤ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव – BDO

➤ पंचायत समितीचे पदसिद्ध अध्यक्ष – उपसभापती

➤ पंचायत समितीचे पदसिद्ध सचिव – विस्तार अधिकारी


🔶 जिल्हा परिषद 

➤ जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख – मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

➤ जिल्हा परिषदेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – जिल्हा परिषद अध्यक्ष

➤ जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Dy. CEO)

➤ जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष – जिल्हा परिषद अध्यक्ष

➤ जिल्हा परिषद स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव – Dy. सव


🔶 जिल्हा आमसभा 

➤ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष – पालकमंत्री

➤ जिल्हा आमसभेचे सचिव – जिल्हाधिकारी


🔶 जिल्हा नियोजन व विकास मंडळ ➤ अध्यक्ष – पालकमंत्री

➤ सचिव – जिल्हाधिकारी


🔶 नगरपालिका 

➤ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख – मुख्याधिकारी

➤ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – नगराध्यक्ष

➤ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव – मुख्याधिकारी


🔶 महानगरपालिका

➤ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख – आयुक्त

➤ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख – महापौर

➤ महानगरपालिकेचा सचिव – आयुक्त

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय खनिज वितरण (Combine Special)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔶 धातु खनिजे

➤ मॅगनीज – भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग

➤ लोहखनिज – चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग

➤ बॉक्साइट – कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा

➤ क्रोमाईट – भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी

➤ कायनाईट – भंडारा, गोंदिया

➤ टंगस्टन – नागपूर

➤ गॅलियम – नागपूर

➤ सिझियम – भंडारा, गोंदिया

➤ व्हॅनेडियम – भंडारा, गोंदिया


🔶 अधातु खनिजे

➤ चुनखडी – यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, अहिल्यानगर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग

➤ डोलोमाईट – यवतमाळ, गडचिरोली, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर

➤ सिलिकामय वाळू – सिंधुदुर्ग, रत्नागिरी

➤ जांभा (Laterite) – कोकण, पूर्व विदर्भ, कोल्हापूर, सातारा

➤ बेसाल्ट – पूर्व विदर्भ व कोकण वगळता महाराष्ट्रात सर्वत्र

➤ ग्रॅनाइट व पट्टिताश्म – चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग

➤ वालुकाश्म – चंद्रपूर, नागपूर, अमरावती

➤ क्वार्टझाइट – भंडारा, गोंदिया

➤ संगमरवर – नागपूर

➤ बराइट – कोल्हापूर, रत्नागिरी, चंद्रपूर

➤ अभ्रक (Mica) – पूर्व विदर्भ


🔶 इतर खनिज साधनसंपत्ती

➤ बांधकाम सामग्री, चिनी माती, लिथोमार्च, काव, पिवळी व पांढरी माती – सर्वत्र उपलब्ध

➤ मीठ – कोकण

➤ खनिज जल – कोकण

व्ही. टी. कृष्णम्माचारी समिती, 1960

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹 नियोजन आयोगाने स्थापन केलेली समिती

🔹 स्थापना : 1960

🔹 अहवाल सादर : 1962

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था तीव्र गतीने स्थापन करावी

➤ प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा

➤ विकास गट हा नियोजनाचा घटक मानावा

➤ विकास कार्यक्रमात सहकारी संस्था व कर्मचारी प्रशिक्षणाला प्राधान्य

➤ जनतेच्या गरजांना प्राधान्य देणे आवश्यक


💠 तखतमल जैन समिती, 1966

🔹 स्थापना : 17 जुलै 1966

🔹 अहवाल सादर : 28 फेब्रुवारी 1967

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ सर्व राज्यांत कायद्याने ग्रामसभा स्थापन कराव्यात

➤ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोग स्थापन करावा

➤ स्थानिक स्वराज्य संस्था सुसज्ज यंत्रणा असावी

➤ देखरेख, नियंत्रण व विकास कामातून जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त करावे


💠 अशोक मेहता समिती, 1977

🔹 स्थापना : 12 डिसेंबर 1977

🔹 अहवाल सादर : 21 ऑगस्ट 1978

🔹 सदस्य : (एकूण 12)

➤ प्रकाशसिंह बादल

➤ एम. जी. रामचंद्रन

➤ इ. एम. एस. नबूद्रिपाद

➤ मंगलदेव कवर

➤ अण्णासाहेब शिंदे

➤ मोहम्मद अली खान

➤ बी. शिवरामन

🔹 सदस्य सचिव : एस. के. राव

🔹 एकूण शिफारसी : 132

🔸️महत्त्वाच्या शिफारशी

➤ द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था (जिल्हा परिषद व मंडल पंचायत)

➤ 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यांची मंडल पंचायत

➤ पंचायत निवडणुकांत सर्व स्तरावर राजकीय पक्षांचा खुला व अधिकृत सहभाग असावा

Group D साठी महत्त्वाचे प्रश्न


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


--------------------------------------


01) "द्रव सर्व दिशांना समान दाब प्रसारित करतो" हे विधान कोणत्या नियमाशी संबंधित आहे ?

👉  पास्कलचा नियम



02) क्लोरोफिलचा खनिज घटक कोणता ?

👉  मॅग्नेशियम



03) पिवळ्या काविळीचा (जॉन्डिस) कोणत्या अवयवाचा रोग आहे ?

👉 यकृत / लिव्हर



04) अशोकाचे अभिलेख सर्वप्रथम कोणी वाचले ?

👉  जेम्स प्रिन्सेप


05) अशोकाने कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला ?

👉  उपगुप्त


06) कोणता मोगल बादशहा अशिक्षित होता ?

👉  अकबर


07) अमृतसर शहराची स्थापना कोणी केली ?

👉  गुरु रामदास



08. गदर पक्षाचा संस्थापक कोण होता ?

👉  लाला हरदयाल


09. सिख इतिहासातील ‘लंगर’ परंपरा कोणी सुरू केली ?

👉  गुरु अंगद देव



10) सर्वात प्राचीन वेद कोणता ?



11) एल.पी.जी. गॅसमध्ये काय असते ?

👉  ब्यूटेन


12) पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?

👉 1951 मध्ये


13) चिनी प्रवासी ह्वेनसांगने कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले ?

👉  नालंदा


14) कोणता रक्तगट सर्वदाता (Universal Donor) म्हणून ओळखला जातो ?

👉  "O Negative"



15) मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात ?

👉  206


16) सूर्यप्रकाशातून कोणते जीवनसत्त्व मिळते ?

👉  जीवनसत्त्व D


17) मादी अ‍नाफिलीस डास चावल्याने कोणता रोग होतो ?

👉  मलेरिया


18) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

👉  अलेक्झांडर ग्रॅहम बेल



19) प्रकाशाचा वेग किती असतो ?

👉  3,00,000 कि.मी./सेकंद


20) पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वप्रथम कोणी सांगितले ?

👉  कोपरनिकस

राज्य वित्त आयोग

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



💠 स्थापना व घटनात्मक तरतूद

🔹 स्थापना : 23 एप्रिल 1994

🔹 घटनात्मक तरतूद :

◆ कलम 243(I) — राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे राज्य सरकारवर बंधनकारक

◆ 73 वी घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर एक वर्षाच्या आत, आणि त्यानंतर दर पाच वर्षांनी राज्य वित्त आयोग स्थापन करणे आवश्यक

◆ राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे आयोगाची रचना, सदस्यांची पात्रता व निवड पद्धत निश्चित करेल

◆ कलम 243(I) — पंचायतींसाठी राज्य वित्त आयोग कार्य करतो

◆ कलम 243(Y) — नगरपालिकांसाठी राज्य वित्त आयोग कार्य करतो


💠 रचना

🔹 आयोगामध्ये 1 अध्यक्ष + 4 सदस्य

◆ अध्यक्ष : विद्यमान / सेवानिवृत्त सनदी सेवक (प्रशासन व वित्त यामध्ये विशेष ज्ञान)


🔹 सदस्यांना आवश्यक ज्ञान / अनुभव 

◆ शासनाच्या वित्त व लेखा विभागाचे विशेष ज्ञान

◆ वित्तीय बाबी व प्रशासनाचा परिपूर्ण अनुभव

◆ शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विशेष ज्ञान

◆ ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे विशेष ज्ञान


🔹 सदस्य सचिव : 

◆ किमान भारतीय प्रशासकीय सेवेतला कनिष्ठ प्रशासनिक दर्जाचा अधिकारी


💠 कार्यकाल व नियुक्ती

🔹 कार्यकाल : अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल राज्यपाल निश्चित करतो

🔹 पुनर्नियुक्ती : अध्यक्ष व सदस्य पुनर्नियुक्ती पात्र

🔹 राजीनामा :

◆ अध्यक्ष व सदस्य — राज्यपालांना राजीनामा सादर करतात

बलवंतराय मेहता समिती, 1957

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹 स्थापना : 16 जानेवारी 1957

🔹 अध्यक्ष : बलवंतराय मेहता (गुजरातचे माजी मुख्यमंत्री)

🔹 सदस्य :

➤ फुलसिंग ठाकूर

➤ बी. जी. राव

➤ डी. पी. सिंग

🔹 अहवाल सादर : 24 नोव्हेंबर 1957

🔹 शिफारशी लागू : 12 जानेवारी 1958

🔹 स्थापना उद्देश :

➤ समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवा योजनांचे परीक्षण

➤ अमलबजावणीमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी उपाय सुचविणे


💠 महत्त्वाच्या शिफारशी

🔹️त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था 

➤ जिल्हा, गट (मध्य), गाव

➤ जिल्हा स्तर – जिल्हा परिषद

➤ मध्य स्तर – पंचायत समिती

➤ गाव स्तर – ग्रामपंचायत

🔹️पंचायत समिती विकासाचा प्रमुख घटक 

➤ पंचायत समितीला सर्वाधिक महत्त्व

➤ लोकसंख्या 80,000 पेक्षा जास्त नसावी

🔹️अध्यक्षीय व सदस्य रचना 

➤ जिल्हाधिकारी – जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष

➤ ग्रामपंचायत – थेट निवड

➤ पंचायत समिती व जिल्हा परिषद – अप्रत्यक्ष निवड

🔹️संस्थांची भूमिका 

➤ पंचायत समिती – कार्यकारी संस्था

➤ जिल्हा परिषद – सल्लादायी, समन्वयक व पर्यवेक्षक संस्था

🔹️प्रशासनिक तरतुदी 

➤ ग्रामसेवक – ग्रामपंचायतीचा विकास सचिव

🔹️आर्थिक तरतुदी 

➤ संपत्ती कर

➤ बाजार कर

➤ सरकारी अनुदाने

🔹️निवडणूक व समाज प्रतिनिधित्व 

➤ कर न देणाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाही

➤ दोन स्त्रिया व एससी-एसटी मधील प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य

➤ दोन किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायतीची स्थापना

🔹️इतर शिफारशी 

➤ पंचायत समितीचे गठन ग्रामपंचायतद्वारे अप्रत्यक्ष निवड

➤ जिल्हा परिषदेमध्ये लोकसभा, विधानसभा सदस्य व पंचायत समिती सभापती यांचे सदस्यत्व

➤ आर्थिक विकासाच्या कार्यक्रमांना प्राधान्य

➤ 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापना

➤ लोकशाहीचे विकेंद्रीकरण


पंचायत राज — पार्श्वभूमी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१. प्रारंभीची प्रशासकीय सुधारणा

➤ 1772 – वॉरन हेस्टिंग्सने जिल्हाधिकारी (District Collector) पदाची निर्मिती केली

➤ 1773 – Regulating Act लागू

➤ 1784 – Pitts India Act (Regulating Act मधील त्रुटी दूर करण्यासाठी)


२. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रारंभ

➤ 1882 – लॉर्ड रिपन यांनी Local Self Government Act केला

➤ तालुका बोर्ड व जिल्हा लोकल बोर्ड स्थापन

➤ बोर्डावर जनता निवडून दिलेले सदस्य नियुक्त

➤ लॉर्ड रिपन : स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक (Father of Local Self Government in India)


३. पंचायत राज संकल्पना

➤ रामराज्य – महात्मा गांधींचे आदर्श स्वप्न

➤ पंचायत राज हा शब्द प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरला


४. महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम

➤ 1952 – Community Development Programme प्रारंभ

➤ 1953 – National Extension Service (NES)

➤ 1952 – Family Planning Programme (मुंबई) सुरू

➤ 1965 – कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित


५. इतर महत्त्वपूर्ण कायदे / घटना

➤ 1954 – भारतरत्न पुरस्कार सुरू

➤ 1955 – भारतीय नागरिकत्व कायदा (Citizenship Act)

➤ 1958 – मुंबई ग्रामपंचायत अधिनियम

➤ 1962 – महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा (Land Ceiling) कायदा

➤ 1975 – या कायद्यात सुधारणा


६. पंचायत राजविषयी समित्या (महाराष्ट्र संदर्भात)

➤ महाराष्ट्र शासनाने बलवंतराव मेहता समिती अहवालाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमली

➤ अध्यक्ष : तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक

➤ 1961 – वसंतराव नाईक समितीने अहवाल सादर केला

➤ 1961 – जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम


७. महाराष्ट्रातील पंचायत राज स्वीकार

➤ १ मे 1962 – महाराष्ट्रात पंचायत राज स्वीकृत

➤ पंचायत राज लागू करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य


८. भारतातील पंचायत राज स्वीकार क्रम

1.नागौर, राजस्थान – २ ऑक्टोबर 1959

2.आंध्रप्रदेश – ११ ऑक्टोबर 1959

3.आसाम – 1960

4.तमिळनाडू/मद्रास – 1960

5.कर्नाटक – 1960

6.ओरिसा – 1960

7.पंजाब – 1960

8.उत्तर प्रदेश – 1960

9.महाराष्ट्र – १ मे 1962

10.पश्चिम बंगाल – ऑक्टोबर 1964


९. महाराष्ट्रातील 1965 मधील महत्त्वाच्या घटना

➤ जिल्हा परिषदांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका

➤ महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम लागू

➤ जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात

➤ ग्राम पोलीस अधिनियम लागू


१०. जिल्हा नियोजन आयोग (1974)

➤ अध्यक्ष – पालकमंत्री

➤ उपाध्यक्ष – विभागीय आयुक्त

➤ सचीव – जिल्हाधिकारी

शरीरात तयार होणारी (Non-Essential) अमिनो आम्ले

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1️⃣ प्रोलिन (Proline)

➤ कोलेजन तयार करण्यात मदत, त्वचा, हाडे व ऊती मजबूत करतो

➤ स्रोत: दूध, अंडी, दही


2️⃣ सेरीन (Serine)

➤ मेंदूचे कार्य, DNA निर्मिती, चरबी पचनास मदत

➤ स्रोत: कडधान्ये


3️⃣ ल्यूटामाइन (Glutamine)

➤ इम्युनिटी, स्नायू पुनर्बांधणी, आतड्यांचे आरोग्य

➤ स्रोत: दूध, अंडी, दही


4️⃣ अस्पारॅटिक आम्ल (Aspartic Acid)

➤ ऊर्जा निर्माण, हार्मोन्स तयार करण्यात उपयोगी

➤ स्रोत: कडधान्ये


5️⃣ अस्पारॅजीन (Asparagine)

➤ नसांच्या संदेशावहनात मदत, अमोनिया संतुलन

➤ स्रोत: हिरवी भाज्या


6️⃣ सिस्टीन (Cysteine)

➤ अँटिऑक्सिडंट तयार करण्यास मदत, केस, त्वचा, नखे मजबूत

➤ स्रोत: मासे, चिकन


7️⃣ ग्लायसिन (Glycine)

➤ झोप सुधारते, कोलेजन, स्नायू, हिमोग्लोबिनसाठी आवश्यक

➤ स्रोत: शेंगदाणे, बदाम, काजू


8️⃣ ल्यूटॅमिक आम्ल (Glutamic Acid)

➤ मेंदूतील सिग्नल्स, शिकणे व स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचे

➤ स्रोत: शेंगदाणे, बदाम, काजू


9️⃣ अ‍लानिन (Alanine)

➤ ग्लुकोज निर्माण, व्यायामानंतर थकवा कमी

➤ स्रोत: दूध, अंडी, दही


🔟 टायरोसीन (Tyrosine)

➤ Dopamine, Adrenaline, Thyroxine हार्मोन्स तयार

➤ स्रोत: मासे, चिकन

01 December 2025

Polity PYQ

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


प्र. १) स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

उत्तर: सी. राजगोपालचारी


प्र. २) अविश्वास प्रस्तावा संदर्भात: (अ) राज्यघटनेत तरतूद नाही. (ब) तो फक्त लोकसभेत होतो.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ३) DPSP बाबत— (अ) सामाजिक आर्थिक लोकशाहीसाठी. (ब) न्यायप्रविष्ट नाहीत.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ४) राष्ट्रीय विकास परिषदेत कोण असतात?

उत्तर: पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री


प्र. ५) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कुठे नमूद आहे?

उत्तर: DPSP – कलम ५१


प्र. ६) दिल्ली आणि पुदुच्चेरीलाच राज्यसभा जागा असण्याचे योग्य स्पष्टीकरण?

उत्तर: कारण व विधान दोन्ही बरोबर आणि कारण योग्य स्पष्टीकरण


प्र. ७) Attorney General बद्दल चूक विधान कोणते?

उत्तर: ते लोकसभेत मतदान करू शकतात


प्र. ८) आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यासाठी सर्व राज्यांची संमती आवश्यक आहे का?

उत्तर: नाही


प्र. ९) कलम ३६० कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे?

उत्तर: वित्तीय (आर्थिक) आणीबाणी


🏛️ MPSC संयुक्त गट ‘क’ पूर्व परीक्षा २०१८ – Polity PYQ

प्र. १०) कोणत्या पाणी तंट्यात कर्नाटक समाविष्ट नाही?

उत्तर: वंशधारा


प्र. ११) संविधानाचा ‘आत्मा’ कोणते कलम?

उत्तर: कलम ३२


प्र. १२) संविधान सल्लागार म्हणून कोण होते?

उत्तर: सर बी. एन. राव


प्र. १३) मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली?

उत्तर: ४२ वी दुरुस्ती (१९७६)


प्र. १४) Anti-Defection कायदा कोणत्या दुरुस्तीने लागू झाला?

उत्तर: ५२ वी दुरुस्ती (१९८५)


प्र. १५) UPSC/MPSC स्थापनेकरीता कलम कोणते?

उत्तर: कलम ३१५


प्र. १६) मंत्रीपरिषद लोकसभेस सामूहिकरीत्या उत्तरदायी— कोणते कलम?

उत्तर: कलम ७५(३)


प्र. १७) एम. सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते का?

उत्तर: होय

विज्ञानाचे सर्व प्रश्न व उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


① खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये (Intradermal) दिली जाते? — बी.सी.जी. (BCG)


② मानवी शारीरिक अवयवांसाठी कोणती रंग कोडेड पिशवी वापरतात? — पिवळी पिशवी (Yellow Bag)


③ आहारातील प्रोटीन कमतरतेमुळे कोणता रोग होतो? — सुझवटी (Kwashiorkor)


④ सस्तन प्राण्यांची लक्षणे ओळखा:  — अंगावर केस असणे, मादीमध्ये स्तन ग्रंथी असणे, काही सस्तन प्राणी अंडी घालतात


⑤ माशांबद्दलची विधाने ओळखा: जलीय जीवन, हृदयाला दोन कप्पे, शीत रक्ताचे, शरीरावर खवले. — जलीय जीवन, शीत रक्ताचे, शरीरावर खवले


⑥ हायड्राच्या निमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? — हिप्नोटॉक्सिन (Hypnotoxin)


⑦ शेवाळांचा गट आणि उदाहरण ओळखा: हिरवा शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ. — हिरवा शेवाळ - स्पायरोगायरा (Spirogyra)


⑧ फळ पिकवणारा हार्मोन कोणता आहे? — इथायलीन (Ethylene)


⑨ वनस्पती रोग आणि रोगकारक योग्य जोडी लावा: ब्लॅक स्टेम रस्ट. — ब्लॅक स्टेम रस्ट - बुरशी (Fungus)


⑩ कास्य (Bronze) कोणत्या धातूंचे मिश्रण आहे? — तांबे (Copper) आणि कथील (Tin - Sn)


⑪ जिओलाईटचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? — उत्प्रेरक (Catalyst) किंवा शोषक (Absorber)


⑫ फॉर्मल डिहाइडच्या दोन मोल्सपासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळतो? — ४ ग्रॅम


⑬ खालील विधान चुकीचे आहे: जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतो. — हे विधान चुकीचे आहे, कारण जैविक पदार्थांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इत्यादी घटकही असतात


⑭ ध्वनी प्रसारणादरम्यान कणांची हालचाल पुढे-मागे होते, तेव्हा कोणत्या प्रकारची तरंग निर्माण होते? — अनुतरंग (Longitudinal Wave)


⑮ दृश्य प्रकाशाची तरंगलांबी किती नॅनोमीटर दरम्यान असते? — ४०० ते ७०० नॅनोमीटर

नॅशनल काॅन्फरन्स

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


(अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद)


🔹 स्थापना: डिसेंबर 1883 (कलकत्ता)

🔹 संस्थापक: सुरेंद्रनाथ बॅनर्जी


💠 पहिले अधिवेशन:

▫️ कलकत्ता, 1883

▫️ देशभरातून 100 प्रतिनिधी उपस्थित

▫️ भारतीयांनी देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले


🔹 दुसरे अधिवेशन: 25 डिसेंबर 1885, कलकत्ता

▫️ महाराष्ट्रातून उपस्थित: विश्वनाथ नारायण मंडलिक (व्ही. एन. मंडलिक)


📚 दुसऱ्या अधिवेशनात सादर केलेल्या मागण्या:

▫️ सनदी सेवेत भारतीयांना प्रवेश

▫️ न्याय शाखा व कार्यकारी शाखा वेगळ्या करणे

▫️ सरकारी मुलकी व लष्करी खर्च कमी करणे

▫️ विधिमंडळात लोकप्रतिनिधींना अधिक स्थान देणे व सहकार्य करणे


📒 राष्ट्रीय काँग्रेस संदर्भ:

▫️ 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत भरले

▫️ सुरेंद्रनाथ बॅनर्जी व व्ही. एन. मंडलिक उपस्थित नव्हते

▫️ दुसरे अधिवेशन 1886 साली कलकत्त्यात; अध्यक्ष: दादाभाई नौरोजी (पहिले पारसी अध्यक्ष)

▫️ इंडियन असोसिएशन/इंडियन नॅशनल असोसिएशन व नॅशनल काॅन्फरन्स विलीन


✍️ ब्लंट मत: "ही परिषद राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे."

▫️ राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची ही पहिली पायरी

नरेगा योजना (MNREGA) माहिती:



🔹 कायदा व सुरुवात:

▪️NREGA Act: 2005 (रोजगारासंदर्भात कायदा केलेली पहिली योजना)

▪️सुरूवात: 2 फेब्रुवारी 2006, अनंतपुर, आंध्रप्रदेश


🔹 उद्दिष्ट:

▪️ग्रामीण बेरोजगारी कमी करणे

▪️ग्रामीण भागासाठी रोजगाराची हमी


🔹 रोजगाराची हमी:

▪️सामान्य ग्रामीण भाग: 100 दिवस रोजगार

▪️दुष्काळग्रस्त भाग: 150 दिवस रोजगार

▪️आदिवासी (वन हक्क कायद्यानुसार अधिकार): 150 दिवस रोजगार


🔹 प्रारंभिक टप्पा:

▪️सुरुवात 200 जिल्ह्यांमधून (सर्वाधिक जिल्हे बिहारमध्ये; गोव्यातील एकही जिल्हा नव्हता)

▪️पहिल्या टप्प्यात विलीन झालेल्या योजना:

🔹 कामाच्या बदल्यात अन्न

🔹 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना


🔹 संपूर्ण भारतात विस्तार:

1 एप्रिल 2008: नरेगा संपूर्ण भारतात लागू

2 ऑक्टोबर 2009: नाव बदलून मनरेगा (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act)


🔹 मजुरी:

▪️सुरुवातीला दर: 120 रू. प्रति दिवस (Flore rate / वास्तविक मजुरी दर)

▪️सर्वाधिक मजुरी: हरियाणा

▪️6 जानेवारी 2011 पासून मजुरी दर ठरतो CPI for Agricultural Labour आधारावर

लोकसभेचे सभापती (Speaker of Lok Sabha)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔸️वेतन व भत्ते

➤ सभापतींचे वेतन व भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केलेले असतात।


🔸️मतदानाचा अधिकार

➤ सभापतींना साधारण परिस्थितीत मतदान करता येत नाही।

➤ समान मत विभागणी (tie) झाल्यासच सभापती निर्णायक मत (casting vote) देतात।


🔸️राजीनामा

➤ सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे सादर करतात।


🔸️पदावरून दूर करण्याचा ठराव

➤ सभापतींच्या पदावरून हटविण्यासंबंधी ठराव विचाराधीन असेल, तेव्हा ते सभागृहाच्या अध्यक्षस्थानी बसू शकत नाहीत।

➤ मात्र त्यांना भाषण करण्याचा व कार्यवाहीत सहभागी होण्याचा अधिकार असतो।


🔸️हटविण्याच्या ठरावाच्या वेळी मतदान

➤ अशा वेळी सभापती सभागृहामध्ये पहिल्या फेरीत मतदान करू शकतात।


🔸️अर्थ विधेयकासंबंधी अधिकार

➤ अर्थ विधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते।

➤ कोणते विधेयक ‘अर्थ विधेयक’ आहे की नाही हे ठरविण्याचा अंतिम अधिकार सभापतींना आहे।


🔹️ लोकसभेचे उपसभापती (Deputy Speaker)

🔸️राजीनामा

➤ उपसभापती कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात।


🔸️संयुक्त अधिवेशनात भूमिका

➤ जर लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील, तर संसदीय संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान राज्यसभेचे उपसभापती भूषवतात


🔹️ महत्त्वपूर्ण तथ्ये

🔸️लोकसभेचे पहिले उपसभापती

➤ एम. अनंतसयनम अय्यंगार


🔸️भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा

➤ श्रीमती मीरा कुमार

Budget MCQ महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) सरकारी कर्जाची सदस्यता आणि उपभोगाची प्रवृत्ती

➤ प्रश्न: लोक सरकारी कर्ज घेतल्यास उपभोगाची प्रवृत्ती का कमी होते?

➤ उत्तर: लोकांचे स्वतःकडील पैसे कमी होतात → खरेदी क्षमता कमी → बाजारातील मागणी कमी.


2) सार्वजनिक कर्जाचे परिणाम

➤ व्यक्तीची बचत प्रवृत्ती वाढते.

➤ सरकारच्या गुंतवणुकीचा दर वाढतो → आर्थिक वृद्धीला चालना.

➤ सामाजिक असमानता वाढते (श्रीमंत श्रीमंत, गरीब गरीब).


3) राजकोशीय धोरणाची उद्दिष्ट्ये

➤ स्त्रोतांचे उपलब्धीकरण (Allocation of resources).

➤ स्त्रोतांची वाटणी (Distribution of resources).

➤ आर्थिक वाढीस चालना देणे.


4) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

➤ स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प: आर. के. शमुकानंदन शेट्टी, 1947

➤ गणराज्यानंतरचा पहिला: जॉन मथाई (1950)

➤ निवडणुकीनंतरचा (1952): सी. डी. देशमुख


5) राजकोशीय धोरणाबद्दल विधान

➤ विधान: फक्त सरकारी जमा वाढवण्यावर भर → अयोग्य

➤ खरे: राजकोशीय धोरण = जमा (Revenue) + खर्च (Expenditure) दोन्हीवर भर.


6) रेल्वे अर्थसंकल्पासंबंधी समिती

➤ रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याची शिफारस: विवेक देवराॉय समिती


7) संसदेत अर्थसंकल्पाची तरतूद

➤ Annual Financial Statement संबंधित संविधान कलम: कलम 112

➤ इतर महत्त्वाची कलमे: कलम 110 (धन विधेयक), कलम 266 (संचित निधी), कलम 267 (आकस्मिक निधी)


8) शून्य आधारित अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य

➤ विधान: मागील वर्षाचा आधार घेतला जातो → नाही

➤ ZBB मध्ये प्रत्येक खर्च 'शून्य' पासून सिद्ध करावा लागतो.


9) पारंपरिक अर्थसंकल्पाचा उद्देश

➤ उद्देश: किती खर्च करायचा आहे?

➤ आउटकम बजेटिंग: काय साध्य करायचे?


10) आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी

➤ वितरित न झालेला निधी → लॅप्स (Laps) होतो


11) महसूली तूट आणि राजकोशीय तूट

➤ राजकोशीय तूट ≥ महसूली तूट

➤ राजकोशीय तूट = सरकारचे एकूण कर्ज, खर्चापेक्षा कमी नसते


12) शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर

➤ केंद्र सरकारने ZBB नेहमी वापरला नाही → फक्त एका वर्षी पूर्णपणे वापरले

➤ महाराष्ट्र: ZBB वापरणारे पहिले राज्य


13) जेंडर बजेट आणि आउटकम बजेट

➤ एकाच वेळी सुरुवात: 2005-06 (पी. चिदंबरम)

६ वी पंचवार्षिक योजना (1980-85)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️मुख्य मुद्दे

▪️कालावधी — 1980 ते 1985

▪️उपनाव — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना

▪️प्रतिमान — अग्निहोत्री, मान व अशोक रुद्र (Open Consistency Model)

▪️मुख्य भर — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती

▪️लक्ष्य दर — 5.2%

▪️साध्य दर — 5.54%

▪️ऊर्जा — सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावर

▪️घोषणा — गरीबी हटाओ


🔹️राजकीय घडामोडी

➤ ऑपरेशन ब्लू स्टार : 3–6 जून 1984

➤ भोपाळ गॅस दुर्घटना : 2–3 डिसेंबर 1984


🔹️महत्त्वाच्या योजना / प्रकल्प

➤ लोखंड-पोलाद प्रकल्प :

  • सालेम (TN)

  • विशाखापट्टणम (AP)

➤ IRDP : 2 ऑक्टोबर 1980

➤ दुसरा 20 कलमी कार्यक्रम : 14 जानेवारी 1982

➤ 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण (₹200 Cr+) : 15 एप्रिल 1980


🔹️मूल्यमापन

➤ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली

➤ अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित

➤ आर्थिक वाढीचा दर प्रथमच 5% पेक्षा अधिक

कंबाईन परीक्षेच्या दृष्टीन काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या ☑️


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

पंचायत राज — पार्श्वभूमी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. प्रारंभीची प्रशासकीय सुधारणा

➤ 1772 – वॉरन हेस्टिंग्सने जिल्हाधिकारी (District Collector) पदाची निर्मिती केली

➤ 1773 – Regulating Act लागू

➤ 1784 – Pitts India Act (Regulating Act मधील त्रुटी दूर करण्यासाठी)


२. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रारंभ

➤ 1882 – लॉर्ड रिपन यांनी Local Self Government Act केला

➤ तालुका बोर्ड व जिल्हा लोकल बोर्ड स्थापन

➤ बोर्डावर जनता निवडून दिलेले सदस्य नियुक्त

➤ लॉर्ड रिपन : स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक (Father of Local Self Government in India)


३. पंचायत राज संकल्पना

➤ रामराज्य – महात्मा गांधींचे आदर्श स्वप्न

➤ पंचायत राज हा शब्द प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरला


४. महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम

➤ 1952 – Community Development Programme प्रारंभ

➤ 1953 – National Extension Service (NES)

➤ 1952 – Family Planning Programme (मुंबई) सुरू

➤ 1965 – कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित


५. इतर महत्त्वपूर्ण कायदे / घटना

➤ 1954 – भारतरत्न पुरस्कार सुरू

➤ 1955 – भारतीय नागरिकत्व कायदा (Citizenship Act)

➤ 1958 – मुंबई ग्रामपंचायत अधिनियम

➤ 1962 – महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा (Land Ceiling) कायदा

➤ 1975 – या कायद्यात सुधारणा


६. पंचायत राजविषयी समित्या (महाराष्ट्र संदर्भात)

➤ महाराष्ट्र शासनाने बलवंतराव मेहता समिती अहवालाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमली

➤ अध्यक्ष : तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक

➤ 1961 – वसंतराव नाईक समितीने अहवाल सादर केला

➤ 1961 – जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम


७. महाराष्ट्रातील पंचायत राज स्वीकार

➤ १ मे 1962 – महाराष्ट्रात पंचायत राज स्वीकृत

➤ पंचायत राज लागू करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य


८. भारतातील पंचायत राज स्वीकार क्रम

1.नागौर, राजस्थान – २ ऑक्टोबर 1959

2.आंध्रप्रदेश – ११ ऑक्टोबर 1959

3.आसाम – 1960

4.तमिळनाडू/मद्रास – 1960

5.कर्नाटक – 1960

6.ओरिसा – 1960

7.पंजाब – 1960

8.उत्तर प्रदेश – 1960

9.महाराष्ट्र – १ मे 1962

10.पश्चिम बंगाल – ऑक्टोबर 1964


९. महाराष्ट्रातील 1965 मधील महत्त्वाच्या घटना

➤ जिल्हा परिषदांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका

➤ महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम लागू

➤ जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात

➤ ग्राम पोलीस अधिनियम लागू


१०. जिल्हा नियोजन आयोग (1974)

➤ अध्यक्ष – पालकमंत्री

➤ उपाध्यक्ष – विभागीय आयुक्त

➤ सचीव – जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔶️पार्श्वभूमी

🔹️ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 करण्यात आले.


🔹️ अधिनियम 1 जून 1959 पासून लागू झाला.


🔹️ हा अधिनियम महानगरपालिका, नगरपालिका व कटक मंडळे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू.


🔹️ राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायत स्थापन.


🔹️ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 – कलम 5

  ▪️ मान्यता: 23 जानेवारी 1959

  ▪️ लागू: 1 जून 1959


🔹️ लोकशाही विकेंद्रीकरणातील तळाचा घटक – ग्रामपंचायत


🔹️ महाराष्ट्रात एकूण 28,000 ग्रामपंचायती (लोकराज्य मासिक).


🔶️महत्त्वाची तथ्ये

🔹️ भारताची पहिली ग्रामपंचायत – नागौर (राजस्थान) 20 ऑक्टोबर 1959


🔹️ महाराष्ट्रातील पहिली व जुनी ग्रामपंचायत – रहेमतपूर (सातारा)


🔹️ सर्वाधिक ग्रामपंचायती असलेले राज्य – उत्तर प्रदेश


🔹️ सर्वात कमी ग्रामपंचायती – केरळ


🔹️ एकही ग्रामपंचायत नसलेला जिल्हा – मुंबई शहर


🔹️ लातूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती – 787


🔹️ लातूरमधील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत – मुरुड


🔹️ आशियातील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत – अकलूज (सातारा)


🔹️ महसूलात अग्रेसर ग्रामपंचायत – कात्रज (पुणे)


🔹️ पहिली संपूर्ण महिला ग्रामपंचायत – घाटाव (रायगड)


🔹️ ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत – देवगाव (अकोला)


🔶️ई-ग्रामपंचायत 💻

🔹️ ई-ग्रामपंचायत राबवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश


🔹️ महाराष्ट्रातील पहिला ई-ग्रामपंचायत जिल्हा – हिंगोली


🔹️ ई-प्रशासन राबवणारे जिल्हे – नागपूर, सिंधुदुर्ग


🔹️ ऑक्टोबर 2016 पूर्वी – महा ऑनलाईन ‘संग्राम युवा’


🔹️ ऑक्टोबर 2016 नंतर – महा ऑनलाईन ‘आपले सरकार सेवा केंद्र’


🔶️प्रशासनिक माहिती

🔹️ संपूर्ण भारतातील ग्रामपंचायती शिखर परिषद – नवी दिल्ली


🔹️ 73 वी घटना दुरुस्ती 1992 नुसार पहिली नव्याने स्थापन ग्रामपंचायत – मध्यप्रदेश


🔹️ महाराष्ट्रातील प्रशासकीय प्रमुख – ग्रामविकास मंत्रालय (सचिव)


🔹️ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या विषयांची एकूण संख्या – 29


🔹️ ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार – विभागीय आयुक्त / राज्य सरकार


🔹️ ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करणारा अधिकारी – जिल्हाधिकारी


🔹️ 2010 वर्ष – ‘ग्रामपंचायत वर्ष’ म्हणून घोषित


🔶️ग्रामपंचायत सदस्य संख्या

🔹️ महाराष्ट्र – किमान 07 / कमाल 17


🔹️ भारत – किमान 05 / कमाल 31