01 December 2025

Polity PYQ



प्र. १) स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

उत्तर: सी. राजगोपालचारी


प्र. २) अविश्वास प्रस्तावा संदर्भात: (अ) राज्यघटनेत तरतूद नाही. (ब) तो फक्त लोकसभेत होतो.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ३) DPSP बाबत— (अ) सामाजिक आर्थिक लोकशाहीसाठी. (ब) न्यायप्रविष्ट नाहीत.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ४) राष्ट्रीय विकास परिषदेत कोण असतात?

उत्तर: पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री


प्र. ५) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कुठे नमूद आहे?

उत्तर: DPSP – कलम ५१


प्र. ६) दिल्ली आणि पुदुच्चेरीलाच राज्यसभा जागा असण्याचे योग्य स्पष्टीकरण?

उत्तर: कारण व विधान दोन्ही बरोबर आणि कारण योग्य स्पष्टीकरण


प्र. ७) Attorney General बद्दल चूक विधान कोणते?

उत्तर: ते लोकसभेत मतदान करू शकतात


प्र. ८) आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यासाठी सर्व राज्यांची संमती आवश्यक आहे का?

उत्तर: नाही


प्र. ९) कलम ३६० कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे?

उत्तर: वित्तीय (आर्थिक) आणीबाणी


🏛️ MPSC संयुक्त गट ‘क’ पूर्व परीक्षा २०१८ – Polity PYQ

प्र. १०) कोणत्या पाणी तंट्यात कर्नाटक समाविष्ट नाही?

उत्तर: वंशधारा


प्र. ११) संविधानाचा ‘आत्मा’ कोणते कलम?

उत्तर: कलम ३२


प्र. १२) संविधान सल्लागार म्हणून कोण होते?

उत्तर: सर बी. एन. राव


प्र. १३) मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली?

उत्तर: ४२ वी दुरुस्ती (१९७६)


प्र. १४) Anti-Defection कायदा कोणत्या दुरुस्तीने लागू झाला?

उत्तर: ५२ वी दुरुस्ती (१९८५)


प्र. १५) UPSC/MPSC स्थापनेकरीता कलम कोणते?

उत्तर: कलम ३१५


प्र. १६) मंत्रीपरिषद लोकसभेस सामूहिकरीत्या उत्तरदायी— कोणते कलम?

उत्तर: कलम ७५(३)


प्र. १७) एम. सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते का?

उत्तर: होय

विज्ञानाचे सर्व प्रश्न व उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


① खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये (Intradermal) दिली जाते? — बी.सी.जी. (BCG)


② मानवी शारीरिक अवयवांसाठी कोणती रंग कोडेड पिशवी वापरतात? — पिवळी पिशवी (Yellow Bag)


③ आहारातील प्रोटीन कमतरतेमुळे कोणता रोग होतो? — सुझवटी (Kwashiorkor)


④ सस्तन प्राण्यांची लक्षणे ओळखा:  — अंगावर केस असणे, मादीमध्ये स्तन ग्रंथी असणे, काही सस्तन प्राणी अंडी घालतात


⑤ माशांबद्दलची विधाने ओळखा: जलीय जीवन, हृदयाला दोन कप्पे, शीत रक्ताचे, शरीरावर खवले. — जलीय जीवन, शीत रक्ताचे, शरीरावर खवले


⑥ हायड्राच्या निमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव काय? — हिप्नोटॉक्सिन (Hypnotoxin)


⑦ शेवाळांचा गट आणि उदाहरण ओळखा: हिरवा शेवाळ, तपकिरी शेवाळ, लाल शेवाळ. — हिरवा शेवाळ - स्पायरोगायरा (Spirogyra)


⑧ फळ पिकवणारा हार्मोन कोणता आहे? — इथायलीन (Ethylene)


⑨ वनस्पती रोग आणि रोगकारक योग्य जोडी लावा: ब्लॅक स्टेम रस्ट. — ब्लॅक स्टेम रस्ट - बुरशी (Fungus)


⑩ कास्य (Bronze) कोणत्या धातूंचे मिश्रण आहे? — तांबे (Copper) आणि कथील (Tin - Sn)


⑪ जिओलाईटचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी केला जातो? — उत्प्रेरक (Catalyst) किंवा शोषक (Absorber)


⑫ फॉर्मल डिहाइडच्या दोन मोल्सपासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळतो? — ४ ग्रॅम


⑬ खालील विधान चुकीचे आहे: जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतो. — हे विधान चुकीचे आहे, कारण जैविक पदार्थांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इत्यादी घटकही असतात


⑭ ध्वनी प्रसारणादरम्यान कणांची हालचाल पुढे-मागे होते, तेव्हा कोणत्या प्रकारची तरंग निर्माण होते? — अनुतरंग (Longitudinal Wave)


⑮ दृश्य प्रकाशाची तरंगलांबी किती नॅनोमीटर दरम्यान असते? — ४०० ते ७०० नॅनोमीटर

नॅशनल काॅन्फरन्स

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


(अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद)


🔹 स्थापना: डिसेंबर 1883 (कलकत्ता)

🔹 संस्थापक: सुरेंद्रनाथ बॅनर्जी


💠 पहिले अधिवेशन:

▫️ कलकत्ता, 1883

▫️ देशभरातून 100 प्रतिनिधी उपस्थित

▫️ भारतीयांनी देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले


🔹 दुसरे अधिवेशन: 25 डिसेंबर 1885, कलकत्ता

▫️ महाराष्ट्रातून उपस्थित: विश्वनाथ नारायण मंडलिक (व्ही. एन. मंडलिक)


📚 दुसऱ्या अधिवेशनात सादर केलेल्या मागण्या:

▫️ सनदी सेवेत भारतीयांना प्रवेश

▫️ न्याय शाखा व कार्यकारी शाखा वेगळ्या करणे

▫️ सरकारी मुलकी व लष्करी खर्च कमी करणे

▫️ विधिमंडळात लोकप्रतिनिधींना अधिक स्थान देणे व सहकार्य करणे


📒 राष्ट्रीय काँग्रेस संदर्भ:

▫️ 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत भरले

▫️ सुरेंद्रनाथ बॅनर्जी व व्ही. एन. मंडलिक उपस्थित नव्हते

▫️ दुसरे अधिवेशन 1886 साली कलकत्त्यात; अध्यक्ष: दादाभाई नौरोजी (पहिले पारसी अध्यक्ष)

▫️ इंडियन असोसिएशन/इंडियन नॅशनल असोसिएशन व नॅशनल काॅन्फरन्स विलीन


✍️ ब्लंट मत: "ही परिषद राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे."

▫️ राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची ही पहिली पायरी

नरेगा योजना (MNREGA) माहिती:



🔹 कायदा व सुरुवात:

▪️NREGA Act: 2005 (रोजगारासंदर्भात कायदा केलेली पहिली योजना)

▪️सुरूवात: 2 फेब्रुवारी 2006, अनंतपुर, आंध्रप्रदेश


🔹 उद्दिष्ट:

▪️ग्रामीण बेरोजगारी कमी करणे

▪️ग्रामीण भागासाठी रोजगाराची हमी


🔹 रोजगाराची हमी:

▪️सामान्य ग्रामीण भाग: 100 दिवस रोजगार

▪️दुष्काळग्रस्त भाग: 150 दिवस रोजगार

▪️आदिवासी (वन हक्क कायद्यानुसार अधिकार): 150 दिवस रोजगार


🔹 प्रारंभिक टप्पा:

▪️सुरुवात 200 जिल्ह्यांमधून (सर्वाधिक जिल्हे बिहारमध्ये; गोव्यातील एकही जिल्हा नव्हता)

▪️पहिल्या टप्प्यात विलीन झालेल्या योजना:

🔹 कामाच्या बदल्यात अन्न

🔹 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना


🔹 संपूर्ण भारतात विस्तार:

1 एप्रिल 2008: नरेगा संपूर्ण भारतात लागू

2 ऑक्टोबर 2009: नाव बदलून मनरेगा (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act)


🔹 मजुरी:

▪️सुरुवातीला दर: 120 रू. प्रति दिवस (Flore rate / वास्तविक मजुरी दर)

▪️सर्वाधिक मजुरी: हरियाणा

▪️6 जानेवारी 2011 पासून मजुरी दर ठरतो CPI for Agricultural Labour आधारावर

लोकसभेचे सभापती (Speaker of Lok Sabha)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔸️वेतन व भत्ते

➤ सभापतींचे वेतन व भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केलेले असतात।


🔸️मतदानाचा अधिकार

➤ सभापतींना साधारण परिस्थितीत मतदान करता येत नाही।

➤ समान मत विभागणी (tie) झाल्यासच सभापती निर्णायक मत (casting vote) देतात।


🔸️राजीनामा

➤ सभापती आपला राजीनामा उपसभापतीकडे सादर करतात।


🔸️पदावरून दूर करण्याचा ठराव

➤ सभापतींच्या पदावरून हटविण्यासंबंधी ठराव विचाराधीन असेल, तेव्हा ते सभागृहाच्या अध्यक्षस्थानी बसू शकत नाहीत।

➤ मात्र त्यांना भाषण करण्याचा व कार्यवाहीत सहभागी होण्याचा अधिकार असतो।


🔸️हटविण्याच्या ठरावाच्या वेळी मतदान

➤ अशा वेळी सभापती सभागृहामध्ये पहिल्या फेरीत मतदान करू शकतात।


🔸️अर्थ विधेयकासंबंधी अधिकार

➤ अर्थ विधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते।

➤ कोणते विधेयक ‘अर्थ विधेयक’ आहे की नाही हे ठरविण्याचा अंतिम अधिकार सभापतींना आहे।


🔹️ लोकसभेचे उपसभापती (Deputy Speaker)

🔸️राजीनामा

➤ उपसभापती कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात।


🔸️संयुक्त अधिवेशनात भूमिका

➤ जर लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघेही उपस्थित नसतील, तर संसदीय संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान राज्यसभेचे उपसभापती भूषवतात


🔹️ महत्त्वपूर्ण तथ्ये

🔸️लोकसभेचे पहिले उपसभापती

➤ एम. अनंतसयनम अय्यंगार


🔸️भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा

➤ श्रीमती मीरा कुमार

Budget MCQ महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) सरकारी कर्जाची सदस्यता आणि उपभोगाची प्रवृत्ती

➤ प्रश्न: लोक सरकारी कर्ज घेतल्यास उपभोगाची प्रवृत्ती का कमी होते?

➤ उत्तर: लोकांचे स्वतःकडील पैसे कमी होतात → खरेदी क्षमता कमी → बाजारातील मागणी कमी.


2) सार्वजनिक कर्जाचे परिणाम

➤ व्यक्तीची बचत प्रवृत्ती वाढते.

➤ सरकारच्या गुंतवणुकीचा दर वाढतो → आर्थिक वृद्धीला चालना.

➤ सामाजिक असमानता वाढते (श्रीमंत श्रीमंत, गरीब गरीब).


3) राजकोशीय धोरणाची उद्दिष्ट्ये

➤ स्त्रोतांचे उपलब्धीकरण (Allocation of resources).

➤ स्त्रोतांची वाटणी (Distribution of resources).

➤ आर्थिक वाढीस चालना देणे.


4) स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

➤ स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प: आर. के. शमुकानंदन शेट्टी, 1947

➤ गणराज्यानंतरचा पहिला: जॉन मथाई (1950)

➤ निवडणुकीनंतरचा (1952): सी. डी. देशमुख


5) राजकोशीय धोरणाबद्दल विधान

➤ विधान: फक्त सरकारी जमा वाढवण्यावर भर → अयोग्य

➤ खरे: राजकोशीय धोरण = जमा (Revenue) + खर्च (Expenditure) दोन्हीवर भर.


6) रेल्वे अर्थसंकल्पासंबंधी समिती

➤ रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याची शिफारस: विवेक देवराॉय समिती


7) संसदेत अर्थसंकल्पाची तरतूद

➤ Annual Financial Statement संबंधित संविधान कलम: कलम 112

➤ इतर महत्त्वाची कलमे: कलम 110 (धन विधेयक), कलम 266 (संचित निधी), कलम 267 (आकस्मिक निधी)


8) शून्य आधारित अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य

➤ विधान: मागील वर्षाचा आधार घेतला जातो → नाही

➤ ZBB मध्ये प्रत्येक खर्च 'शून्य' पासून सिद्ध करावा लागतो.


9) पारंपरिक अर्थसंकल्पाचा उद्देश

➤ उद्देश: किती खर्च करायचा आहे?

➤ आउटकम बजेटिंग: काय साध्य करायचे?


10) आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी

➤ वितरित न झालेला निधी → लॅप्स (Laps) होतो


11) महसूली तूट आणि राजकोशीय तूट

➤ राजकोशीय तूट ≥ महसूली तूट

➤ राजकोशीय तूट = सरकारचे एकूण कर्ज, खर्चापेक्षा कमी नसते


12) शून्य आधारित अर्थसंकल्पाचा वापर

➤ केंद्र सरकारने ZBB नेहमी वापरला नाही → फक्त एका वर्षी पूर्णपणे वापरले

➤ महाराष्ट्र: ZBB वापरणारे पहिले राज्य


13) जेंडर बजेट आणि आउटकम बजेट

➤ एकाच वेळी सुरुवात: 2005-06 (पी. चिदंबरम)

६ वी पंचवार्षिक योजना (1980-85)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️मुख्य मुद्दे

▪️कालावधी — 1980 ते 1985

▪️उपनाव — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना

▪️प्रतिमान — अग्निहोत्री, मान व अशोक रुद्र (Open Consistency Model)

▪️मुख्य भर — दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती

▪️लक्ष्य दर — 5.2%

▪️साध्य दर — 5.54%

▪️ऊर्जा — सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावर

▪️घोषणा — गरीबी हटाओ


🔹️राजकीय घडामोडी

➤ ऑपरेशन ब्लू स्टार : 3–6 जून 1984

➤ भोपाळ गॅस दुर्घटना : 2–3 डिसेंबर 1984


🔹️महत्त्वाच्या योजना / प्रकल्प

➤ लोखंड-पोलाद प्रकल्प :

  • सालेम (TN)

  • विशाखापट्टणम (AP)

➤ IRDP : 2 ऑक्टोबर 1980

➤ दुसरा 20 कलमी कार्यक्रम : 14 जानेवारी 1982

➤ 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण (₹200 Cr+) : 15 एप्रिल 1980


🔹️मूल्यमापन

➤ सर्वाधिक यशस्वी योजना ठरली

➤ अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण घोषित

➤ आर्थिक वाढीचा दर प्रथमच 5% पेक्षा अधिक

कंबाईन परीक्षेच्या दृष्टीन काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या ☑️


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

पंचायत राज — पार्श्वभूमी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. प्रारंभीची प्रशासकीय सुधारणा

➤ 1772 – वॉरन हेस्टिंग्सने जिल्हाधिकारी (District Collector) पदाची निर्मिती केली

➤ 1773 – Regulating Act लागू

➤ 1784 – Pitts India Act (Regulating Act मधील त्रुटी दूर करण्यासाठी)


२. स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रारंभ

➤ 1882 – लॉर्ड रिपन यांनी Local Self Government Act केला

➤ तालुका बोर्ड व जिल्हा लोकल बोर्ड स्थापन

➤ बोर्डावर जनता निवडून दिलेले सदस्य नियुक्त

➤ लॉर्ड रिपन : स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक (Father of Local Self Government in India)


३. पंचायत राज संकल्पना

➤ रामराज्य – महात्मा गांधींचे आदर्श स्वप्न

➤ पंचायत राज हा शब्द प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वापरला


४. महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम

➤ 1952 – Community Development Programme प्रारंभ

➤ 1953 – National Extension Service (NES)

➤ 1952 – Family Planning Programme (मुंबई) सुरू

➤ 1965 – कुटुंब नियोजन कार्यक्रम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित


५. इतर महत्त्वपूर्ण कायदे / घटना

➤ 1954 – भारतरत्न पुरस्कार सुरू

➤ 1955 – भारतीय नागरिकत्व कायदा (Citizenship Act)

➤ 1958 – मुंबई ग्रामपंचायत अधिनियम

➤ 1962 – महाराष्ट्रात कमाल जमीन धारणा (Land Ceiling) कायदा

➤ 1975 – या कायद्यात सुधारणा


६. पंचायत राजविषयी समित्या (महाराष्ट्र संदर्भात)

➤ महाराष्ट्र शासनाने बलवंतराव मेहता समिती अहवालाचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमली

➤ अध्यक्ष : तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक

➤ 1961 – वसंतराव नाईक समितीने अहवाल सादर केला

➤ 1961 – जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम


७. महाराष्ट्रातील पंचायत राज स्वीकार

➤ १ मे 1962 – महाराष्ट्रात पंचायत राज स्वीकृत

➤ पंचायत राज लागू करणारे महाराष्ट्र हे नववे राज्य


८. भारतातील पंचायत राज स्वीकार क्रम

1.नागौर, राजस्थान – २ ऑक्टोबर 1959

2.आंध्रप्रदेश – ११ ऑक्टोबर 1959

3.आसाम – 1960

4.तमिळनाडू/मद्रास – 1960

5.कर्नाटक – 1960

6.ओरिसा – 1960

7.पंजाब – 1960

8.उत्तर प्रदेश – 1960

9.महाराष्ट्र – १ मे 1962

10.पश्चिम बंगाल – ऑक्टोबर 1964


९. महाराष्ट्रातील 1965 मधील महत्त्वाच्या घटना

➤ जिल्हा परिषदांच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका

➤ महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम लागू

➤ जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात

➤ ग्राम पोलीस अधिनियम लागू


१०. जिल्हा नियोजन आयोग (1974)

➤ अध्यक्ष – पालकमंत्री

➤ उपाध्यक्ष – विभागीय आयुक्त

➤ सचीव – जिल्हाधिकारी

ग्रामपंचायत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔶️पार्श्वभूमी

🔹️ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे नाव बदलून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 करण्यात आले.


🔹️ अधिनियम 1 जून 1959 पासून लागू झाला.


🔹️ हा अधिनियम महानगरपालिका, नगरपालिका व कटक मंडळे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात लागू.


🔹️ राज्यघटनेतील कलम 40 नुसार ग्रामपंचायत स्थापन.


🔹️ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 – कलम 5

  ▪️ मान्यता: 23 जानेवारी 1959

  ▪️ लागू: 1 जून 1959


🔹️ लोकशाही विकेंद्रीकरणातील तळाचा घटक – ग्रामपंचायत


🔹️ महाराष्ट्रात एकूण 28,000 ग्रामपंचायती (लोकराज्य मासिक).


🔶️महत्त्वाची तथ्ये

🔹️ भारताची पहिली ग्रामपंचायत – नागौर (राजस्थान) 20 ऑक्टोबर 1959


🔹️ महाराष्ट्रातील पहिली व जुनी ग्रामपंचायत – रहेमतपूर (सातारा)


🔹️ सर्वाधिक ग्रामपंचायती असलेले राज्य – उत्तर प्रदेश


🔹️ सर्वात कमी ग्रामपंचायती – केरळ


🔹️ एकही ग्रामपंचायत नसलेला जिल्हा – मुंबई शहर


🔹️ लातूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायती – 787


🔹️ लातूरमधील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत – मुरुड


🔹️ आशियातील सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत – अकलूज (सातारा)


🔹️ महसूलात अग्रेसर ग्रामपंचायत – कात्रज (पुणे)


🔹️ पहिली संपूर्ण महिला ग्रामपंचायत – घाटाव (रायगड)


🔹️ ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत – देवगाव (अकोला)


🔶️ई-ग्रामपंचायत 💻

🔹️ ई-ग्रामपंचायत राबवणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश


🔹️ महाराष्ट्रातील पहिला ई-ग्रामपंचायत जिल्हा – हिंगोली


🔹️ ई-प्रशासन राबवणारे जिल्हे – नागपूर, सिंधुदुर्ग


🔹️ ऑक्टोबर 2016 पूर्वी – महा ऑनलाईन ‘संग्राम युवा’


🔹️ ऑक्टोबर 2016 नंतर – महा ऑनलाईन ‘आपले सरकार सेवा केंद्र’


🔶️प्रशासनिक माहिती

🔹️ संपूर्ण भारतातील ग्रामपंचायती शिखर परिषद – नवी दिल्ली


🔹️ 73 वी घटना दुरुस्ती 1992 नुसार पहिली नव्याने स्थापन ग्रामपंचायत – मध्यप्रदेश


🔹️ महाराष्ट्रातील प्रशासकीय प्रमुख – ग्रामविकास मंत्रालय (सचिव)


🔹️ महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या विषयांची एकूण संख्या – 29


🔹️ ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार – विभागीय आयुक्त / राज्य सरकार


🔹️ ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करणारा अधिकारी – जिल्हाधिकारी


🔹️ 2010 वर्ष – ‘ग्रामपंचायत वर्ष’ म्हणून घोषित


🔶️ग्रामपंचायत सदस्य संख्या

🔹️ महाराष्ट्र – किमान 07 / कमाल 17


🔹️ भारत – किमान 05 / कमाल 31

महत्वाच्या Conference Of The Parties (COP) परिषदा

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔶 COP म्हणजे काय

➤ Climate Change संदर्भातील UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) अंतर्गत होणारी सर्वोच्च वार्षिक परिषद


➤ उद्देश : हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान वित्त, तंत्रज्ञान हस्तांतरण, अनुकूलन व शमन उपाय ठरविणे


🔶 COP 27 – 2022 | शर्म अल शेख, इजिप्त 🇪🇬

➤ विकसनशील देशांसाठी Loss and Damage Fund स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

➤ हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाईवर भर

➤ अनुकूलन (Adaptation) बाबींवर विशेष लक्ष


🔶 COP 28 – 2023 | दुबई, संयुक्त अरब अमीरात 🇦🇪

➤ पहिला Global Stocktake पूर्ण – पॅरिस करार अंमलबजावणीचा सामूहिक आढावा

➤ Fossil fuels पासून transition away करण्याची सामूहिक मान्यता

➤ नवीकरणीय ऊर्जेचा वापर तिप्पट करण्याचा जागतिक ठराव


🔶 COP 29 – 2024 | बाकू, अझरबैजान 🇦🇿

➤ Climate Finance हा मुख्य अजेंडा

➤ 2025 नंतरसाठी नवीन वित्तीय उद्दिष्ट (New Collective Quantified Goal – NCQG) ठरवणे

➤ विकसनशील देशांसाठी निधी उपलब्धतेवर चर्चा


🔶 COP 30 – 2025 | बेलेम, ब्राझील 🇧🇷

➤ Amazon Rainforest संरक्षणावर केंद्रित चर्चा

➤ NDCs च्या (Nationally Determined Contributions) अद्ययावतीकरणाचा टप्पा

➤ जैवविविधता व हवामान बदल यांचा समन्वय


🔶 COP 31 – 2026 | अंताल्या, तुर्की 🇹🇷

➤ पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन

➤ 1.5°C लक्ष्य साध्य करण्यासाठी दीर्घकालीन रोडमॅप

➤ विकसनशील–विकसित देशांमधील जबाबदारी वाटपावर भर

30 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. सीबीएसईने २०२५-२६ या शैक्षणिक सत्रापासून कोणत्या वर्गांसाठी 'कौशल्य शिक्षण' अनिवार्य केले आहे? – इयत्ता ६ ते ८


२. एनसीबीने ड्रग्ज तस्करांविरुद्ध ऑपरेशन क्रिस्टल फोर्ट्रेस कोणासोबत सुरू केले? – दिल्ली पोलिस


३. ७२ व्या वर्षी निधन झालेले अरुणाचलम वेल्लायन कोण होते? – उद्योगपती


४. ल्यूक लिटलर कोणत्या खेळात जगातील सर्वात तरुण क्रमांक १ खेळाडू बनला? – डार्ट्स


५. ३४ व्या वर्षी निधन झालेले हुमेन सागर कोण होते? – ओडिया गायक


६. जगात पहिल्यांदाच गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग निर्मूलन दिन कधी साजरा करण्यात आला? – १७ नोव्हेंबर


७. पोर्तुगालमध्ये आयोजित WFDF वर्ल्ड बीच अल्टिमेट चॅम्पियनशिप २०२५ कोणी जिंकली? – भारत


८. खनिज विकासाला चालना देण्यासाठी चुनखडीच्या ब्लॉक्सचा पहिला लिलाव कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात होणार आहे? – जम्मू आणि काश्मीर


९. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय दूध दिन साजरा केला जातो? – २६ नोव्हेंबर


१०. इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा नाईटहूड मिळवणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे? – १७


११. पिलिया मलेनाडू नावाच्या जंपिंग स्पायडरची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली? – कर्नाटक


१२. कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले? – युनायटेड स्टेट्स


१३. जगात पहिल्यांदाच कोणत्या देशाच्या विमानतळावर वायफाय ७ लाँच करण्यात आले? – ओमान


१४. चंद्रावर पहिल्यांदाच कोणत्या देशाने लहान आयर्न ऑक्साईड क्रिस्टल्स शोधले? – चीन


१५. खालीलपैकी कोणी एटीपी फायनल्स २०२५ चा किताब जिंकला? – जॅनिक सिन्नर

ोव्हेंबर - चालू घडामोडी 🔴


--------------------------------------


01) भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव सूर्यकिरण-XIX पिथोरागड येथे सुरू करण्यात आला आहे ? 

👉  नेपाळ



02) आयसीसी T20 विश्वचषक 2026 साठी ब्रँड अ‍म्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

👉  रोहित शर्मा



03) कोणत्या राज्यात पोलावरम, मार्कपुरम आणि मदनपल्ले असे तीन नवीन जिल्हे तयार करण्यात आले आहेत ? 

👉  आंध्र प्रदेश


04) 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमान म्हणून कोणत्या शहराची अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे ?

👉  अहमदाबाद



05) बहुचर्चित हेली गुब्बी ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ? 

👉  इथिओपिया



06) कुमारी कमला यांचे वयाच्या 91व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्या खालीलपैकी कोणत्या मार्शल आर्ट्स नृत्याशी संबंधित होत्या ? 

👉  भरतनाट्यम


07) कोणत्या राज्यात पाणी सुरक्षा, तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी रायथन्ना मीकोसम नावाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ? 

👉  आंध्र प्रदेश


08) डॉ. वर्गीस कुरियन हे कोणत्या क्रांतीचे जनक होते, ज्यांची 104वी जयंती 26 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करण्यात आली ? 

👉  श्वेत क्रांती


09) भारत आणि कोणत्या देशामधील संरक्षण कराराअंतर्गत, हॅमर स्मार्ट शस्त्रे भारतात तयार केली जातील ? 

👉  फ्रान्स



10) जगातील सर्वात बलवान महिला 2025 चा किताब कोणी जिंकला ?

👉  जेमी बुकर



11) 53व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

👉  अ‍ना मॅक्सवेल मार्टिन



12) कैरो येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक रायफल/पिस्तूल अजिंक्यपद 2025 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले ? 

👉  तिसरे



━━━━━━━━━━━━━━━━

23 November 2025

History PYQ चे उत्तर दिले आहेत:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Q.1 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना पुढे आणले → महात्मा गांधी


Q.2 1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिक : हिंदी सैनिक प्रमाण → 1 : 2


Q.3 टाटा हायड्रोलिक पावर कंपनी स्थापनेचे श्रेय → दोराबजी टाटा


Q.4 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र → बॉम्बे हेरॉल्ड


Q.5 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर खून → लॉर्ड मेयो


Q.6 वेद अपौरुषेय नाहीत असे सांगणारे → महात्मा फुले


Q.7 चौरीचौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली चळवळ → असहकार चळवळ


Q.8 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी सुरू केलेली संस्था → महिलाश्रम


Q.9 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व → अवधच्या बेगम


Q.10 1949 मध्ये स्थापना झालेलं प्रादेशिक विद्यापीठ → पुणे


Q.11 भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्यशाहीने हाती घेतला → गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1858


Q.12 वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते → रेल्वे


Q.13 विचारसरणी

साम्राज्यवादी → व्हॅलेंटाईन

राष्ट्रवादी → आर.सी. मुजुमदार


Q.14 सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती →

भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी के देवधर


Q.15 1908 च्या कडक कायद्यामुळे प्रकाशन बंद करणारी वृत्तपत्रे → युगानंतर, संध्या, वंदे मातरम


Q1. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर – सर विल्यम मेयर


Q2. 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केले – पबना


Q3. “ऑपरेशन पोलो” कोणत्या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले – हैद्राबाद


Q4. विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना नियतकालिके सुरू केली – साने गुरुजी


Q5. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना – माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार


Q6. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अनुयायी झाले – महात्मा गांधी


Q7. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद – समुद्रकिनारीचा वाद विवाद


Q8. कलकत्त्यात सुप्रीम कोर्ट स्थापना – 1773 चा रेग्युलेटिंग अक्ट


Q9. “बंदी जीवन” ही पुस्तिका लिहिली – सचिंद्रनाथ संन्याल


Q10. कालानुक्रमे रचना – नेहरू अहवाल → गांधी-आयर्विन करार → दुसरी गोलमेज परिषदा (जातीय निवाडा)


Q11. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु शिपायांनी बंडे केलेली ठिकाणे – महू, इंदोर


Q12. जोड्या जुळवा –

➤ स्वदेशी – फ़साळकर

➤ वंगभंग – वासुदेव साठे

➤ किचकवध – खाडिलकर

➤ story – भीमराव


Q13. महर्षी धोंडो कर्वे यांना मिळालेले सन्मान – एलएल डी, डी लिट, पद्मविभूषण


Q14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेले उद्दिष्टे – राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विस्तार व दृढीकरण


Q.1) सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला – नाना शंकरशेठ


Q.2) शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले – सदाशिवराव बेनाडीकर


Q.3) प्रतियोगिता सहकार पक्ष या व्यक्तींचा सहभाग कोणत्या पक्ष स्थापनेत होता – न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉ. बा. शि. मुंजे व लोकनायक मा. श्री अण


Q.4) "उल्गुलन" नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणला – बिरसा मुंडा


Q.5) "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख प्रकाशित झाला – केसरी


Q.6) 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्ष म्हणून नेमले – भास्करराव जाधव


Q.7) शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थी – आनंदीबाई उर्फ बाया कर्वे


Q.8) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत केली – भूपेंद्रनाथ बसू


Q.9) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर लेख लिहिला – बेहरामजी मलबारी


Q.10) छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे – तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी, तेज


Q.11) 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर इंग्रज अधिकारी – ए. ओ. ह्युम, हॅनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न


Q.12) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे आयोजित – प्रथम 1885, पाचवे 1889, विसावे 1904, 31वे 1915


Q.13) 🔹️न्यायमूर्ती रानडे – निफाड, पुणे

           🔹️गोग आगरकर – टेंभू

           🔹️वी. रा. शिंदे – जमखिंडी


Q.14) बरोबर वाक्य – प्रीनोलची पुणे जिल्ह्यात 1823 मध्ये असिस्टंट रेवेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली

महाधिवक्ता (कलम १६५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️ राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात.

🔹️ राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात.

🔹️ संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेले कार्य ते पार पाडतात.

🔹️ राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देतात.

🔹️ राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतात.

🔹️ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीसाठी आवश्यक ती अर्हता त्यांच्याकडे असते.

🔹️ उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

🔹️ ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

🔹️ राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ ते आपल्या पदाचा राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

🔹️ त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण मिळते.

🔹️ ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

🔹️ कार्यालयाबाबत राज्यघटनेत कोणतेही स्पष्ट तरतूद नाही.

🔹️ ते राज्याचे प्रथम कायदा अधिकारी (First Law Officer) असतात.

🔹️ ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतात.

🔹️ जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर त्यांना खाजगी वकिली करण्याचा अधिकार असतो.


🔸️ नियुक्ती व पात्रता 📝

🔹️ नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे.

🔹️ त्यांनी न्यायिक पदावर किमान १० वर्षे काम केलेले असावे.

🔹️ उच्च न्यायालयात किमान १० वर्षे वकिली केलेली असावी.


🔸️ संविधानातील संबंधित अनुच्छेद 📜

🔹️ अनुच्छेद १६५ ➤ राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार, विशेषाधिकार व कायदेशीर संरक्षण यासंदर्भात आहे.

🔹️ अनुच्छेद १७७ ➤ राज्य विधिमंडळाची सभागृहे व समित्या यामधील महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे.

भारतीय संविधान : मूलभूत अधिकार (भाग – ३, कलम १२ ते ३५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. समतेचा अधिकार → कलम १४ ते १८  

   • कलम १४ : कायद्यापुढे समानता  

   • कलम १५ : धर्म, जात, लिंग, जन्मस्थानावर भेदभावास मनाई  

   • कलम १६ : सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी  

   • कलम १७ : अस्पृश्यतेचे उच्चाटन  

   • कलम १८ : पदव्यांचा वापर बंद  


2. स्वातंत्र्याचा अधिकार → कलम १९ ते २२  

   • कलम १९ : सहा स्वातंत्र्ये (भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघ, देशात मुक्त संचार, व्यवसाय)  

   • कलम २० : गुन्ह्याच्या खटल्यात संरक्षण (दोषसिद्धीपूर्वी शिक्षा नाही, दुहेरी शिक्षा नाही, स्वतःविरुद्ध साक्ष नाही)  

   • कलम २१ : जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण  

   • कलम २१A : ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण  

   • कलम २२ : अटक व नजरकैदेच्या वेळी संरक्षण (पोलिस कोठडी, न्यायिक कोठडी, वकील भेटण्याचा हक्क)  


3. शोषणाविरुद्धचा अधिकार → कलम २३–२४  

   • कलम २३ : मानव तस्करी व बेगार (सक्तीची मजुरी) बंद  

   • कलम २४ : १४ वर्षांखालील मुलांना कारखाने व धोकादायक कामात मजुरी बंद  


4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार → कलम २५–२८  

   • कलम २५ : अंतःकरणाच्या स्वातंत्र्यासह धर्म पालन व प्रचाराचे स्वातंत्र्य  

   • कलम २६ : धार्मिक संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  

   • कलम २७ : कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर लावता येणार नाही  

   • कलम २८ : सरकारी शाळेत धार्मिक शिक्षण सक्तीचे नाही  


5. संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार → कलम २९–३०  

   • कलम २९ : अल्पसंख्याकांची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा हक्क  

   • कलम ३० : अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  


6. संविधानिक उपचारांचा अधिकार → कलम ३२ (आणि २२६)  

   • मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालय (कलम ३२) किंवा उच्च न्यायालय (कलम २२६) दाद मागता येते  

   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर : “कलम ३२ हे संविधानाचे हृदय व आत्मा आहे”

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


01) थायलंडमध्ये झालेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला ? 

उत्तर  👉  फातिमा बॉश



02) भारतातील आशियाई हत्ती आणि मानवी समाज यांच्यातील प्रेम आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला ? 

उत्तर  👉  गज लोक



03) ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली ? 

उत्तर 👉  09



04) इंडिया पोस्टने कोणत्या आयआयटीमध्ये त्यांचे पहिले जनरल झेड-थीम असलेले पोस्ट ऑफिस उघडले आहे ? 

उत्तर  👉  आयआयटी दिल्ली



05) अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार बनला आहे ?  

उत्तर  👉  संयुक्त अरब अमिराती



06) प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ समिट २०२५ कुठे आयोजित करण्यात आले होते ? 

उत्तर  👉  नवी दिल्ली



07) खालीलपैकी कोणी भारताच्या पहिल्या क्वांटम सिटीसाठी ब्लूप्रिंटचे अनावरण केले ? 

उत्तर  👉  कर्नाटक



08) अलिकडेच दूरसंचार विभागाचे सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

उत्तर  👉  अमित अग्रवाल



09) सरयू वेलपुला कोणत्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बनल्या आहेत ? 

उत्तर  👉  26व्या



10) केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर  👉  संदीप प्रधान



11) 2026 च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (ITHF) वर्गात कोणाची निवड झाली आहे ? 

उत्तर  👉  रॉजर फेडरर


01) नुकतेच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ?

👉  दहाव्यांदा 



02) वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले ?

👉  सुवर्णपदक 



03) पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉  विवेक सिंगला 



04) कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे 'ओमेन' नावाचा ड्रोन विकसित केला आहे ‌?

👉  अमेरिका आणि युएई 



05) सूनापुर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे, हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहेत ?

👉  ओडिसा 



06) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले ?

👉  नवी दिल्ली


07) आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 13वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती ?

👉  सिक्कीम 



08) दरवर्षी 'जागतिक दूरदर्शन दिवस' कधी साजरा करण्यात येतो ?

👉  21 नोव्हेंबर


01) भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

👉  पराग जैन



02) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 

👉  महाराष्ट्र



03) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली ? 

👉  नवी दिल्ली



04) पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले ? 

👉  गोदरेज एरोस्पेस



05) भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले ? 

👉  गुवाहाटी



06) भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला ? 

👉  फ्रान्स



07) जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे ? 

👉  सिंगापूर



08) 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ? 

👉  सिक्कीम



09) 98व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या ? 

👉  अभिनेत्री



10) पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना 2025 - 26 साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ? 

👉  ओडिशा


काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔷 सोनाली मिश्रा – रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक


🔷 डॉ. अजय कुमार – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अध्यक्ष


🔷 भानू प्रताप शर्मा – वित्तीय सेवा संस्था ब्युरो (FSIB) अध्यक्ष


🔷 उमा कांजीलाल – IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू


🔷 अभिजात शेठ – राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) अध्यक्ष


🔷 एस. महेंद्र देव – पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद अध्यक्ष


🔷 ॲनालेना बेयरबॉक – संयुक्त राष्ट्र महासभेच्या पुढील प्रमुख


🔷 डॉ. जेनिफर सिमन्स – सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष


🔷 दीपक बागला – NITI Aayog – Atal Innovation Mission संचालक


🔷 साहिल किनी – Reserve Bank Innovation Hub मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 नितीन गुप्ता – राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) अध्यक्ष


🔷 राजेश कुमार – महाराष्ट्र मुख्य सचिव


🔷 क्रिस्टी कोव्हेंट्री – IOC (International Olympic Committee) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष


🔷 अनुराधा ठाकूर – आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव


🔷 संजोग गुप्ता – ICC (International Cricket Council) मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 सुनील जयवंत कदम – SEBI कार्यकारी संचालक


🔷 केशवन रामचंद्रन – RBI कार्यकारी संचालक

वनस्पतींचे वर्गीकरण (Classification of Plants)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) वनस्पतींचे प्रमुख गट


1. थॅलॉफायटा (Thallophyta) 

➤ सर्वात आद्य वनस्पतींचा गट

➤ शरीर थॅलससारखे — मुळे, खोड, पाने स्पष्ट नसतात

➤ क्लोरोफिल असतो → प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न स्वतः तयार करतात

➤ पाण्यात राहतात

➤ उदा. शैवाळ (Algae)


2. ब्रायोफायटा (Bryophyta) 

➤ 'जमिनीवरील पहिली वनस्पती'

➤ खरी मुळे नसून रायझॉईड्स असतात

➤ ओलसर, सावलीच्या ठिकाणी वाढतात

➤ प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. मॉस, लिव्हरवॉर्ट्स


3. टेरिडोफायटा (Pteridophyta) 

➤ खरी मुळे, खोड आणि पाने असतात

➤ संवहनी ऊतक (Xylem, Phloem) असते

➤ बीज नसतात, प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. फर्न (Fern)


4. जिम्नोस्पर्म (Gymnosperms) 

➤ बीज फळामध्ये संरक्षित नसतात (नग्नबीज)

➤ शंक्वाकृती झाडे, सदाहरित

➤ लाकूड उद्योगात महत्त्वाचे

➤ उदा. देवदार, पाईन, सायकोस


5. अँजिओस्पर्म (Angiosperms) 

➤ सर्वात विकसित वनस्पती

➤ फुलझाडे — बीज फळामध्ये सुरक्षित

➤ दोन उपगट:

➤ एकदलिकित (Monocot) — एक दलिका, तंतुमय मुळे, समांतर शिरा → उदा. गवत, ऊस, तांदूळ

➤ द्विदलिकित (Dicot) — दोन दलिका, मुख्य मुळ प्रणाली, जाळीदार शिरा → उदा. आंबा, वाटाणा, गुलाब


2) वनस्पतींचे इतर आधारांवर वर्गीकरण

1. आकारानुसार

➤ औषधी (Herbs) — लहान, मऊ खोडे → तुळस, कोथिंबीर, पालक

➤ झुडपे (Shrubs) — मध्यम उंची, फांद्या खालून → जास्वंद, केवडा

➤ झाडे (Trees) — उंच, मजबूत खोड → वड, आंबा, नीम


2. आयुष्यकालानुसार

➤ वार्षिक (Annuals) — १ वर्षात जीवनचक्र → तांदूळ, गहू, कापूस

➤ द्विवार्षिक (Biennials) — २ वर्षांत जीवनचक्र → गाजर, बीट, कांदा

➤ बहुवर्षीय (Perennials) — अनेक वर्षे जगणारी → नारळ, आंबा, चंदन


3. अन्ननिर्मितीनुसार

➤ स्वपोषी (Autotrophic) — स्वतः अन्ननिर्मिती (हिरवी पाने)

➤ परपोषी (Heterotrophic) —

➤ परजीवी → कुसळी, अमरबेल

➤ सपोषी → मनीप्लांट, मृत ऊतकांवर वाढणारे फंगस


3) महत्वाचे मुद्दे 

➤ सर्वात आद्य गट → थॅलॉफायटा

➤ जमिनीवरील पहिले झाड → ब्रायोफायटा

➤ पहिली संवहनी वनस्पती (Vascular plant) → टेरिडोफायटा

➤ नग्नबीज धारक → जिम्नोस्पर्म

➤ सर्वात विकसित व फुलझाडे → अँजिओस्पर्म

➤ एकदलिकित → तंतुमय मुळे | समांतर शिरा

➤ द्विदलिकित → नळीसदृश मुळे | जाळीदार शिरा

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ भ्रंशमूलक (faulted) व भेगीय ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले.

➤ दख्खनच्या 29 वेळा ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झाले.

➤ दख्खनच्या लाव्हारसाने महाराष्ट्र पठाराचा सुमारे 90% भाग व्यापला, म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खन पठार असेही म्हणतात.


🔹️कालखंड

➤ क्रेटेशियस (70–135 मिलियन वर्षापूर्वी)


🔹️आकारमान व उंची

➤ लांबी: पश्चिम–पूर्व 750 किमी, उत्तर–दक्षिण 700 किमी

➤ उंची: सुमारे 450 मी., पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी होते

➤ पठाराचा उतार: पश्चिमेकडून पूर्वेकडे; पूर्वविदर्भात उतार उत्तर–दक्षिण दिशेने


🔹️खडक व मृदा

➤ खडक: बेसाल्ट, अग्नीजन्य

➤ मृदा: रेगुर / रेगुड (काळी कापसाची मृदा)


🔹️पठाराची जाडी

➤ पश्चिमेस जास्त (सुमारे 2 किमी), पूर्वेस कमी


🔹️भौगोलिक सीमा

➤ उत्तर: सह्याद्री पर्वत

➤ दक्षिण: कर्नाटक व तेलंगणा

➤ पश्चिम: सह्याद्री पर्वत

➤ पूर्व: सातपुडा पर्वताच्या दिशेने उतार


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ विविध नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेले (river valley plateau)

➤ पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत असून, नद्यांचे खोरे पठाराची रचना घडवतात

सातपुडा पर्वत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ सातपुडा पर्वताचा काही भाग वल्लीकरण व उर्ध्वगामी भु-हालचालीमुळे निर्माण झाला आहे.

➤ पर्वत गटपर्वत / ठोकळ्याचा प्रकाराचा आहे.


🔹️कालखंड

➤ पॅलिझोईक कल्प (कॅब्रीयन शक)


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ लांबी: 900 किमी (सरासरी 800 किमी), पूर्व-पश्चिम दिशेला पसरलेला

➤ रुंदी: 150–160 किमी

➤ उंची: सुमारे 1000 मी. (समुद्रसपाटीपासून)

➤ आकार: त्रिकोणाकृती


🔹️मुख्य भाग

➤ नंदुरबार जिल्ह्यातील भाग: अस्तंभा व तोरणमाळ डोंगर

➤ अमरावती जिल्ह्यातील भाग: गाविलगड डोंगर


🔹️भौगोलिक प्रक्रिया व परिणाम

➤ झीज / क्षरणामुळे बिहड (Bad land Topography) तयार झाले आहे.

➤ नद्या, झरे, ओढे आणि छोटे नदी प्रवाह पर्वताच्या पायथ्याला शिलापाद / पिडमॉट निर्माण करतात.

➤ पर्वतावरून तापी नदीचे पात्र दिसते.

तलाठी भरती: सामान्य ज्ञान - ५० वन-लायनर

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हे कोणाचे विधान आहे?

​उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: 'चले जाव' (Quit India) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

​उत्तर: १९४२


​प्रश्न: 'जालियनवाला बाग हत्याकांड' कोणत्या शहरात झाले?

​उत्तर: अमृतसर


​प्रश्न: सातवाहनांची राजधानी कोणती होती?

​उत्तर: पैठण


​प्रश्न: भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत?

​उत्तर: अमेरिका (United States)


​प्रश्न: 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १९५४


​प्रश्न: महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

​उत्तर: लोकमान्य टिळक


​प्रश्न: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

​उत्तर: जायकवाडी (पैठण)


​प्रश्न: 'अजिंठा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत?

​उत्तर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


​प्रश्न: महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

​उत्तर: नागपूर


​प्रश्न: क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

​उत्तर: राजस्थान


​प्रश्न: **महाराष्ट्रात 'कोकण रेल्वे' मुळे जोडले गेलेले दोन प्रमुख जिल्हे कोणते?

​उत्तर: रायगड आणि सिंधुदुर्ग


​प्रश्न: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

​उत्तर: गंगा


​प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

​उत्तर: गुरू (Jupiter)


​प्रश्न: माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: 'भारताचे मँचेस्टर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

​उत्तर: अहमदाबाद


​प्रश्न: तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे?

​उत्तर: महाराष्ट्र


​विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)

​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2ओ


​प्रश्न: 'पेशीचा ऊर्जा स्त्रोत' (Powerhouse of the cell) कशाला म्हणतात?

​उत्तर: तंतुकणिका (Mitochondria)


​प्रश्न: रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?

​उत्तर: लोह (Iron)


​प्रश्न: ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो?

​उत्तर: स्थायू (Solid)


​प्रश्न: 'पोलिओची लस' कोणी शोधली?

​उत्तर: डॉ. जोनास साल्क


​प्रश्न: विद्युतप्रवाहाचे एकक (Unit) कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर (Ampere)


​प्रश्न: व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

​उत्तर: स्कर्वी (Scurvy)


​प्रश्न: 'गॅल्व्हनायझेशन' प्रक्रियेत लोखंडावर कशाचा थर दिला जातो?

​उत्तर: जस्त (Zinc)


​प्रश्न: सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीरात कोणते व्हिटॅमिन तयार होते?

​उत्तर: व्हिटॅमिन डी


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे?

​उत्तर: डेसिबल (Decibel)

​प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: मुंबई


​प्रश्न: 'नीती आयोगाचे' अध्यक्ष कोण असतात?

​उत्तर: पंतप्रधान


​प्रश्न: 'जीएसटी' (GST) चा फुल फॉर्म काय आहे?

​उत्तर: वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax)


​प्रश्न: 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. एम. एस. स्वामीनाथन


​प्रश्न: सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

​उत्तर: श्री. नरेंद्र मोदी


​प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

​उत्तर: प्रतिभा पाटील


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय चलन काय आहे?

​उत्तर: रुपया


​प्रश्न: 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: २०१४


​प्रश्न: भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

​उत्तर: ८


​प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

​उत्तर: एकनाथ शिंदे


​प्रश्न: महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे?

​उत्तर: तामण (जारूल)


​प्रश्न: 'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: टेनिस


​प्रश्न: 'ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा' किती वर्षांनी आयोजित केल्या जातात?

​उत्तर: चार


​प्रश्न: जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

​उत्तर: माऊंट एव्हरेस्ट


​प्रश्न: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

​उत्तर: यशवंतराव चव्हाण


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

​उत्तर: वंदे मातरम्


​प्रश्न: 'नोबेल पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो?

​उत्तर: स्वीडन


​प्रश्न: 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कशातून घेतले आहे?

​उत्तर: मुंडक उपनिषद


​प्रश्न: 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?

​उत्तर: १ मे


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

​उत्तर: आंबा

सामान्यज्ञान

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: महाराष्ट्रातील कळसूबाई शिखराची उंची किती आहे?

​उत्तर: १६४६ मीटर


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

​उत्तर: गोदावरी


​प्रश्न: महाराष्ट्रात अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: सिंधुदुर्ग


​प्रश्न: जगातील सर्वात लांब नदी कोणती?

​उत्तर: नाईल


​प्रश्न: जगात सर्वात जास्त भूकंपाचे प्रमाण कोणत्या देशात आहे?

​उत्तर: जपान


​प्रश्न: पिरामिड हे जागतिक आश्चर्य कोणत्या देशात आहे?

​उत्तर: इजिप्त


​प्रश्न: तेरेखोल नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे?

​उत्तर: कालावल खाडी


​प्रश्न: भारताचा मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?

​उत्तर: अहमदाबाद

​प्रश्न: महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटले जाते?

​उत्तर: वासुदेव बळवंत फडके


​प्रश्न: खजुराहो ची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत?

​उत्तर: मध्य प्रदेश


​प्रश्न: 'केसरी' व 'मराठा' वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

​उत्तर: बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

​उत्तर: १३ एप्रिल १९१९


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

​उत्तर: रास बिहारी बोस


​प्रश्न: जन-गण-मन हे गीत कोणी लिहिले?

​उत्तर: रवींद्रनाथ टागोर


​प्रश्न: भारतीय वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली आहे?

​उत्तर: कलम २८०


​प्रश्न: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: माहिती अधिकार कायदा (RTI) कधी लागू झाला?

​उत्तर: २००५


​प्रश्न: भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

​उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू


​प्रश्न: मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत?

​उत्तर: भाग ४ (अ)


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

​उत्तर: डेसिबल


​प्रश्न: विद्युत प्रवाहाचे एकक कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर


​प्रश्न: शरीरातील कोणत्या ग्रंथीला 'मास्टर ग्रंथी' म्हणतात?

​उत्तर: पियुषिका ग्रंथी (Pituitary Gland)


​प्रश्न: रक्ताचा सामू (pH) किती असतो?

​उत्तर: ७.४


​प्रश्न: हसविणारा वायू (Laughing Gas) म्हणून कोणत्या वायूला ओळखतात?

​उत्तर: नायट्रस ऑक्साईड (N_2O)


​प्रश्न: मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

​उत्तर: यकृत (Liver)


​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2O


​प्रश्न: दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते विशेष दल स्थापन केले आहे?

​उत्तर: फोर्स वन


​प्रश्न: नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल आहे?

​उत्तर: C-60


​प्रश्न: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार चा पिन कोड काय आहे?

​उत्तर: ४०००१६


​प्रश्न: माईक पोवेल या खेळाडूच्या नावावर कोणत्या खेळाचा विश्वविक्रम आहे?

​उत्तर: लांब उडी (Long Jump)


​प्रश्न: नरे न कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: कार रेसिंग


​प्रश्न: आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो?

​उत्तर: २१ जून


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी (National Aquatic Animal) कोणते आहे?

​उत्तर: डॉल्फिन


​प्रश्न: मज्जाव या शब्दाचा अर्थ काय?

​उत्तर: बंदी


​प्रश्न: खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

​उत्तर: अंदाज घेणे


​प्रश्न: सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

​उत्तर: निरर्थक


​प्रश्न: महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते आहे?

​उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई


​प्रश्न: 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

​उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकर


​प्रश्न: संयुक्त राष्ट्रांचे (UNO) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: न्यूयॉर्क

21 November 2025

प्रार्थना समाज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*प्रार्थना समाज स्थापन होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये परमहंस सभेची स्थापना झाली होती.

*दादोबा पांडुरंग भाऊ महाजन आत्माराम पांडुरंग समाजसुधारकांनी एकत्र येऊन 31जुलै 1849 रोजी मुंबईत परमहंस सभा या संघटनेची स्थापना केली.


*दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम यांनी सुरत येथे 22 जून 1844 रोजी मानव धर्म सभा नावाची एक संघटना स्थापन केली होती, परंतु मानव धर्म सभा फार काळ टिकली नसल्यामुळे दादोबा पांडुरंग यांनी काही मित्रांच्या सहकार्याने परमहंस सभा ही नवीन संघटना स्थापन केली होती.


*परमहंस सभेची तत्वे बरीचशी ब्राह्मो समाजाच्या तत्वां सारखी होती.


*परमहंस सभेच्या विचारावर ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांची ही छाप होती.


*परमहंस सभेच्या सभासदांनी संघटनेच्या कामकाजाविषयी गुप्तता राखण्याचे धोरण अवलंबिले होते.


*लोकांच्या भीतीने परमहंस सभा 1860 मध्ये बंद पडली.


*1864 मध्ये ब्राम्हण समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन मुंबईत आले होते, त्यांच्या प्रेरणेने 31 मार्च 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना काही समाजसुधारकांनी मुंबईत केली.


*प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी पुढाकार घेतला होता.


* प्रार्थना समाजाची तत्वे *

1. ईश्वर एकच असून तो निराकार आहे तोच या विश्वाचा निर्माता आहे

2.सत्य, सदाचार व भक्ती हे ईश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग होत, या मार्गाचा मनुष्याने अवलंब केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. प्रार्थनेच्या मार्गाने ही ईश्वराची उपासना करता येते परंतु प्रार्थनेने कसल्याही भौतिक फलाची प्राप्ती होत नाही.

प्रार्थना भौतिक फलांच्या प्राप्तीसाठी नव्हे तर फक्त आत्मिक उन्नती साठी करायची आहे.

3. मूर्तिपूजा हा परमेश्वराचा उपासनेचा अतिशय हीन मार्ग आहे.

4. मूर्तिपूजा ईश्वरास अवमानकारक असते. तसेच हा मार्ग मनुष्यासही नीचपणा आणणारा आहे.

5. परमेश्वर अवतार घेतो ही कल्पना चुकीची आहे.

6. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत म्हणून सर्वांनी बंधुभावाने एकत्र येऊन परमेश्वराची भक्ती किंवा उपासना करावी.

* वरील प्रार्थना समाजाची तत्वे होय.


* प्रार्थना समाज जरी ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून निर्माण झाला तरीसुद्धा प्रार्थना समाज आणि ब्राह्मण समाजाचे विचारांमध्ये थोडा फरक होता.

* जसे की ब्राह्मो समाजाची हिंदू धर्मापासून बाजूला होऊन आपला वेगळा धर्मपंथ निर्माण करण्याची भूमिका पार्थना समाजाला कधीही मान्य झाली नाही.

* प्रार्थना समाजाची एक कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी " डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया" नावाची संस्था अस्पृश्यांच्या कल्याणासाठी स्थापन केली.

* ना. म. जोशी यांनी "सोशल सर्विस लीग" या संघटनेची स्थापना करून मजुरांची स्थिति सुधारण्याचे प्रयत्न केले.

भारत छोडो आंदोलन

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


भारत छोडो आंदोलन


8 ऑगस्ट रोजी गांधीजी च्या नेतृत्वाखाली सुरुवात....

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

भारत छोडो आंदोलन

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

चळवळीची कारणे संपादन करा
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे संपादन करा
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद
इतर कारणे
त्रिमंत्री योजना संपादन करा
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

माउंटबॅटन योजना संपादन करा
२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

Prelims

 2012 >> CLICK HERE>>


2013 >> CLICK HERE>>


2014 >> CLICK HERE>>


2015 >> CLICK HERE>>


2016 >> CLICK HERE>>


2017 >> CLICK HERE>>


2018 >> CLICK HERE>>


2019 >> CLICK HERE>>


2020 >> CLICK HERE>>


2021 >> CLICK HERE>>


2022 >> CLICK HERE>>

वस्तू आणि सेवा कर (GST) बद्दल काही महत्वाच्या तथ्ये :-

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



➡️ हा भारतातील वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे.


➡️ 1954 मध्ये जीएसटी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश होता


🔖 GST हा 101वा दुरुस्ती कायदा म्हणून सादर करण्यात आला.

➡️ संविधानिक दुरुस्ती विधेयक 122वी दुरुस्ती विधेयकाद्वारे नवीन करप्रणाली भारतात एप्रिल 2016 पासून लागू केली जाणार आहे.


⭐️ GST कायदा विधानसभेत पारित करणारे भारतातील पहिले राज्य 

- आसाम


⭐️ भारताचा GST कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे ?

- कॅनडा


⭐️ भारतात GST कधीपासून लागू झाला ? 

- 1 जुलै 2017


⭐️ भारत GST लागू करणारा कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

- 171 वा देश 


⭐️ भारतात GST लागू करण्याची सूचना कोणत्या समितीने केली ? 

- विजय केळकर समिती


⭐️ जीएसटी विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते 

- असीम दासगुप्ता


⭐️ GST दरांचे किती प्रकार आहेत ?

- 0% 5% 12% 18% 28%


⭐️ GST नोंदणी क्रमांकामध्ये किती अंक आहेत

- 15 अंक


⭐️ GST कौन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत 

- अर्थमंत्री


⭐️ राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन 

– पणजी, गोवा येथे. 


➖➖➖➖➖➖➖➖➖

युरोपियन कंपन्यांचा भारतात आगमनाचा कालानुक्रम (क्रमवार पद्धत) खालीलप्रमाणे आहे:

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



| युरोपियन कंपनी   | भारतात आगमनाचा वर्ष   | प्रमुख स्थळ / केंद्र       | उद्दिष्ट                                     |

| ----------------      | ---------------------          | ------------------------  | -------------------------------    |

| पोर्तुगीज               | 1498 (वास्को-दा-गामा)   | कालिकत (कोझिकोड)| व्यापार (मसाल्यांचे)                 |

| डच (नेदरलँड)      | 1605                             | पुळवेल्ली (आंध्रप्रदेश)  | व्यापार (मसाले, कापूस)          |

| ब्रिटिश                 | 1608 (सुरत)                   | सुरत (गुजरात)            | ईस्ट इंडिया कंपनीद्वारे व्यापार |

| डेन्मार्क               | 1616                               | त्रांकेबार (तामिळनाडू) | व्यापार                                  |

| फ्रेंच                    | 1664                               | सुरत, पुडुचेरी, चंद्रनगर| व्यापार व राजकीय प्रभाव       |


### विस्तृत माहिती:


1. पोर्तुगीज (Portuguese):


   * सर्वप्रथम भारतात आलेले युरोपियन.

   * 1498 साली वास्को-द-गामा कोझिकोडला पोहोचला.

   * गोवा हे त्यांचे मुख्य वसाहती ठिकाण बनले (1510 पासून).


2. डच (Dutch):


   * डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेनंतर भारतात आले.

   * प्रमुख व्यापार केंद्र: नागपट्टणम, पुळवेल्ली.

   * त्यांनी नंतर भारतातील व्यापार बंद करून इंडोनेशियाकडे लक्ष केंद्रित केले.


3. ब्रिटिश (British):


   * 1600 मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन.

   * सुरत येथे 1608 साली पहिली फॅक्टरी स्थापन.

   * पुढे मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे वसाहती निर्माण केल्या.


4. डेन्मार्क (Danish):


   * 1616 मध्ये भारतात प्रवेश.

   * त्रांकेबार व सर्पोर या ठिकाणी वसाहती.

   * 19व्या शतकात ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहती खरेदी केल्या.


5. फ्रेंच (French):


   * 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

   * पुडुचेरी, चंद्रनगर, माही, कराईकल इ. ठिकाणी वसाहती.

   * इंग्रजांशी संघर्ष (कार्नॅटिक युद्धे) – अखेरीस 1763 नंतर प्रभाव कमी.

42वी घटनादुरुस्ती 1976

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


तलाठी विशेष

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🏀 भारतातील  पहिली रेल्वे लाइन?

Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 भारतातील  पहिले तारायंत्र?

Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)


🏀 भारतातील  पहिली सूत गिरणी?

Answer- मुंबई (१८५४)


🏀 भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?

Answer- इ.स. १८५७


🏀 भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?

Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)


🏀 भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?

Answer- मुंबई (१९२७)


🏀 भारतातील  पहिला बोलपट?

Answer- आलमआरा (१९३१)


🏀 भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?

Answer- १९५१


🏀 भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

Answer- १९५२


🏀 *भारतातील  पहिली परमाणु चाचणी?

Answer- पोखरण, राजस्थान*


🏀 भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?

Answer- (पृथ्वी १९८८)


🏀 भारतातील  पहिला उपग्रह?

Answer- आर्यभट्ट (१९७५)


🏀 भारतातील पहिली अणुभट्टी?

Answer- अप्सरा तुर्भे मुंबई(१९५६)


🏀 भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

Answer- दिग्बोई (१९०१)


🏀 भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

Answer- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील सर्वप्रथम घटना :*🏀 


🏀 पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)

 

 🏀 पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४


🏀 पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)


🏀 पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७


🏀 पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)

 

🏀 पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)

 

पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)

 

🏀 पहिली पंचवार्षिक योजना- १९५१


🏀 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२

 

🏀 पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान

 

🏀 पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)

 

🏀 पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)

 

🏀 भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)

 

🏀 पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)

 

🏀 पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील पहिले :🏀

 

🏀 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज

 

🏀 पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे

 

🏀 पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन

 

🏀 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

🏀 पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद

 

🏀 पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू

 

🏀 पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

🏀 पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)

 

🏀 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा

 

🏀 पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 

🏀 भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)

 

🏀 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


🏀 सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)


🏀 सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- 

सिक्कीम


🏀 सर्वात कमी लोकसंख्येची घनता - 

अरुणाचल प्रदेश.


🏀 भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?

Answer- कांचनगंगा


🏀 भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?

Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)


🏀 भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?

Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट


 🏀 सर्वात उंचवृक्षकोणते ?

Answer- देवदार


🏀  भारतातील सर्वात मोठेसरोवर?

Answer वुलर सरोवर (काश्मीर)


🏀 भारतातील सर्वात मोठा जिल्हा?

Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)


 🏀 भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?

Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?

Answer- राजस्थान


🏀 भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?

Answer- उत्तर प्रदेश


🏀 भारतातील सर्वात मोठे धरण?

Answer- भाक्रा (७४० फूट)


🏀 भारतातील सर्वात मोठा धबधबा?

Answer- गिरसप्पा (कर्नाटक)


🏀 भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

Answer- थर (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?

Answer- खरगपूर (प. बंगाल)


 🏀 भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?

Answer- प्रगती मैदान (दिल्ली)


 🏀 भारतातील सर्वात मोठी मस्जिद?

Answer- जामा मशीद


🏀 *भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?

Answer- मध्य प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात उंच दरवाजा?

Answer- बुलंद दरवाजा*


🏀 भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?

Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)


🏀 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Answer- मावसिनराम (मेघालयं)

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता  

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?

अलाहाबाद  

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?

राजा राममोहन रॉय ✅  

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक  

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

लोकमान्य टिळक

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी  बेझंट ✅

सरोजिनी नायडू


10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात


पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - बुध्दीमत्ता

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

अ. ६४ चौ. से. मी.  

ब.  ५१२ घ. से. मी.  

क.  ६४  घ. से. मी.  

ड.  ४८ घ. से. मी.  


२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?

अ. पूरक कोन  

ब. विरुद्ध कोन 

क. सरळ कोन 

ड. कोटीकोन 


३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ? 

अ. ११२ चौ. से. मी.  

ब. १०० चौ. से. मी.   

क. १२१ चौ. से. मी.    

ड. १११ चौ. से. मी.  


४)    AZ, BY, CX, ?

अ. DW

ब. EV

क. EF

ड. JO 


५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?

अ. निळा, हिरवा, लाल 

ब. निळा, पिवळा, पांढरा   

क. पांढरा, काळा, लाल  

ड. हिरवा, पांढरा, केशरी 


६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ? 

१ Internet २) Income ३) India ४) Import ..... 

अ. २३१४

ब.  ४२३१

क.  १२३४

ड.  ४३२१

 

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?

अ. ८९

ब.  १०९

क.  ९९

ड.  ७९


८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? 

अ. सहा वाजता   

ब. बारा वाजता  

क. साडेतीन वाजता   

ड. नऊ वाजता 


९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?   

अ. इंद्रकुमार गुजराल 

ब. लालबहादूर शास्त्री  

क. एच. डी. देवेगौडा  

ड. डॉ. राजेंद्र प्रसाद 


१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ? 

अ. उप जिल्हाधिकारी 

ब.  पोलीस उपअधीक्षक 

क. विक्रीकर अधिकारी  

ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष 


--------------------------------


उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड. 

संगणक : सामान्य ज्ञान

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



संगणक हे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. त्याचे हिंदी नाव कॉम्प्युटर आहे.

आधुनिक संगणकाचे जनक चार्ल्स बावेज म्हणतात.

कॅल्क्युलेटरचा शोध पास्कलने लावला होता.

सिद्धार्थ हा भारतात तयार झालेला पहिला संगणक होता.

सर्वात मोठे संगणक नेटवर्क म्हणजे इंटरनेट.

भारतातील पहिला संगणक बंगळुरूच्या मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये बसवण्यात आला.

इंटरनेटचा पहिला वापर अमेरिकेच्या संरक्षण संशोधनात झाला.

कॉम्प्युटरमध्ये वापरल्या जाणार्‍या IC चिप्स सिलिकॉनच्या असतात.

बंगलोरला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणतात.

संगणक मेंदू cpu ला बोलावले आहे.

संगणक त्याचा परिणाम भविष्यातील वापरासाठी मेमरीमध्ये जतन करतो.

IC चे पूर्ण रूप Integrated Circuit असे आहे.

IBM चे पूर्ण नाव इंटरनॅशनल बिझनेस मशीन आहे.

WWW चे पूर्ण रूप World Wide Wave आहे.

LAN चे पूर्ण रूप लोकल एरिया नेटवर्क आहे.

WAN चे पूर्ण रूप वाइड एरिया नेटवर्क आहे.

RAM चे पूर्ण रूप Random Axis Memory आहे.

ROM चे पूर्ण रूप रीड ओन्ली मेमरी आहे.

सीडीचे पूर्ण रूप कॉम्पॅक्ट डिस्क आहे.

व्हीडीयूचे पूर्ण रूप व्हिज्युअल डिस्प्ले युनिट आहे.

HTML चे पूर्ण रूप हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे.

HTTP चे पूर्ण रूप हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे.

ALU चे पूर्ण रूप अंकगणित तार्किक एकक आहे.

CPU चे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे.

CU चे पूर्ण रूप म्हणजे कंट्रोल युनिट.

COBOL चे पूर्ण रूप Common Business Oriented Language आहे.

DOS चे पूर्ण रूप म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम.

E mail चे पूर्ण रूप Electronic mail आहे.

FAX चे पूर्ण रूप Far Away Xerox आहे.

संगणक बंद होण्याच्या प्रक्रियेला शटडाउन म्हणतात आणि ते सुरू करण्याच्या प्रक्रियेस बूट अप म्हणतात.

मॉनिटरचे दुसरे नाव व्हीडीयू आहे.

मानक कीबोर्डमध्ये 101 बटणे आणि 12 फंक्शन की आहेत.

चुंबकीय डिस्कवर लोह ऑक्साईडचा थर असतो.

बायनरी संख्या प्रणालीमध्ये 0 आणि 1 वापरले जातात.

फ्लॉपी डिस्कचा आकार 3.25" आणि 5.25" आहे.

संगणक नेटवर्कशी जोडण्याच्या प्रक्रियेला 'लॉग इन' म्हणतात आणि कनेक्शन तोडण्याला 'लॉग आउट' म्हणतात.

ऑपरेटिंग सिस्टीममध्ये RAM वापरली जाते.

संगणकातील प्रोग्राम्सच्या यादीला मेनू म्हणतात.

मॉडेम टेलिफोन लाईनवर काम करतो.

संगणकाच्या डंपिंगचे कारण व्हायरस आहे.

संगणक व्हायरस हा एक विनाशकारी प्रोग्राम आहे.

संगणकाच्या भौतिक रचनेला हार्डवेअर म्हणतात.

हार्ड डिस्क स्पीड RPM. मध्ये मोजले जाते

8 बिट = 1 बाइट
1024 बाइट = 1 किलो बाइट
1024 किलोबाइट = 1 MB
1024 MB = 1 GB

IBM (इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स) ही संगणक कंपनी आहे.

संगणकाच्या मुख्य पृष्ठाला डेस्क टॉप म्हणतात.

1960 मध्ये संगणक क्षेत्रात मोठी क्रांती झाली.

DOS आणि WINDOWS ही एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

इनपुट उपकरणांची उदाहरणे म्हणजे माउस, कीबोर्ड, जॉयस्टिक, स्कॅनर आणि लाईट पेन.

प्रिंटर, स्पीकर आणि मॉनिटर हे आउटपुट उपकरण आहेत.

इंटरनेटवर पाठवलेल्या संदेशाला ई-मेल म्हणतात.

उच्च स्तरीय भाषेतून मशीन भाषेत रूपांतरण स्त्रोत प्रोग्रामद्वारे केले जाते.

कोबोल ही इंग्रजीसारखीच उच्चस्तरीय भाषा आहे.

प्रोग्रामसाठी विकसित केलेली पहिली भाषा फोरट्रान आहे.

कंपाइलर उच्च स्तरीय भाषेचे निम्न स्तरीय भाषेत भाषांतर करतो.

उच्च स्तरीय भाषा IBM ने विकसित केली होती.

FORTRAN, COBOL, BASIC, Algol, Pascal इत्यादी उच्च स्तरीय भाषा आहेत.

मदर बोर्ड हे सर्किट बोर्ड आहे, त्यात CPU आहे. जोडले जातात.

संगणक प्रोग्राम हार्ड डिस्कमध्ये साठवले जातात.

तीन प्रकारचे संगणक आहेत - डिजिटल, अॅनालॉग आणि हायब्रिड.

असेंबलर असेंबली भाषेचे मशीन भाषेत रूपांतर करतो.

Random Question:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

1⃣पणे ✅

2⃣नागपुर

3⃣औरंगाबाद

4⃣कोल्हापूर


2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?

1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता

3⃣नया. तेलंग

4⃣बहराम मलबारी


3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?

1⃣प. जवाहरलाल नेहरू

2⃣हदयनाथ 

3⃣कझरू✅

4⃣सरदार वल्लभभाई पटेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.

1⃣रद्रप्रयाग

2⃣ऋषिकेश✅

3⃣अलाहबाद

4⃣गाढवाल


5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.

1⃣१८०.०

2⃣१३७.२✅

3⃣११०.०

4⃣१२०.५


6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

1⃣बॉम्बे हाय

2⃣दिग्बोई

3⃣अकलेश्वर✅

4⃣बरौनी


7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?

1⃣१८२४

2⃣१८४५✅

3⃣१८४८

4⃣१८५३


8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

1⃣खर ✅

2⃣कसूम

3⃣कडोल

4⃣शलार्इ


9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

1⃣कष्णा

2⃣दामोदर

3⃣अलमाटी

4⃣सतलज✅


10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

1⃣अमेरिकन राज्यक्रांती

2⃣रशियन राज्यक्रांती

3⃣नहरू रिपोर्ट

4⃣फरेंच राज्यक्रांती✅


1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे

➡️उत्तराखंड


2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते

➡️मबई-कोलकाता


3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️उदयपूर-दिल्ली


4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल


5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे

➡️पोलादाचा


6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे

➡️कागदाचा


7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे

➡️खत प्रकल्प


8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे

➡️भाक्रा


9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते 

➡️तांदुळ


10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे

➡️गहु

राज्यघटनेतील समित्या व उपसमित्या


अ.क्र.  समिती/उपसमिती  अध्यक्ष

१.  मसुदा समिती                

⚡️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर


२.  संचालन समिती                     

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


३.  कार्यपद्धती नियम समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद. 


४.  वित्त व स्टाफ समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


५.  राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती  

⚡️ डॉ. राजेंद्र प्रसाद


६.  संघराज्य संविधान समिती  

⚡️ प जवाहरलाल नेहरू


७.  संघराज्य अधिकार समिती  

⚡️ प जवाहरलाल नेहरू. 


८.  प्रांतिक संविधान समिती  

⚡️ स. वल्लभभाई पटेल


१०.  झेंडा समिती                      

⚡️ ज.बी. कृपलानी


११.  सुकाणू समिती   

⚡️ क.एम. मुंशी


१२.  मूलभूत अधिकार उपसमिती  

⚡️ ज.बी. कृपलानी


१३.  अल्पसंख्यांक हक्क उपसमिती  

⚡️एच.सी. मुखर्जी. 


१४.  वित्त व स्टाफ उपसमिती  

⚡️ए.एल. सिन्हा


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

मध्ययुगीन भारताचा इतिहास

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?

► बख्तियार खिलजी


✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?

► इल्तुतमिश


✺ मोर सिंहासन कोणी बांधले?

► शहाजहान


✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?

► बादलखान


✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?

► खुर्रम


✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज


✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?

► ताज बीबी बिल्कीस माकानी


✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?

► अर्जुमंदबानो


✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?

► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.


✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?

► असफ खान


✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?

► कंदहार


✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?

► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)


✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?

► शहाजहान


✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?

► आग्रा


✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?

► ताजमहाल


✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे


✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?

► १६३२ मध्ये


✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?

► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.


✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?

► मकराना (राजस्थान)


✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?

► शहाजहान


✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?

► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर


✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?

► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित


✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?

► रसगंगाधर आणि गंगालहरी


✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?

► दारा शिकोह


✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?

► सर-ए-अकबर!


✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?

► बलबन


✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?

► घियासुद्दीन तुघलक

18 November 2025

महणी व अर्थ

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔰 गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य - निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात


🔰 गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता - मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही


🔰 गाढवाला गुळाची चव काय - ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही


🔰 गाव करी ते राव न करी - श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करु शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करु शकतात


🔰 गाव तेथे उकीरडा - प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच


🔰 गरुची विद्या, गुरुलाच फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य


🔰 गळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करु शकत नसलो तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे


🔰 गळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य - एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे


🔰 गोगलगाय आणि पोटात पाय - बाह्यरुप एक आणि कृती दुसरीच


🔰 गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे - कोणत्याही कामात ताळमेळ नसणे


🔰 गोरा गोमटा आणि कपाळ करंटा - फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसणे


🔰 गोष्ट लहान, सांगणं महान - क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे


🔰 गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी - लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते


🔰 गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट - निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते


🔰 घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते - प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखादि भोग प्राप्त होतात


🔰 घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी - कधी खूप लाड करावे, प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात


🔰 घर चंद्रमौळी पण बायकोला साडीचोळी - स्वतःच्या घरची गरिबी असूनही बायकोसाठी खूप खर्च करणे


🔰 घर ना दार, चावडी बिऱ्हाड -

बायको पोरे नसणारा